bg_image

Combined

बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणती शिफारस केली होती ?

योग्य जोड्या लावा. स्तंभ I स्तंभ II (अ) कलम 131 (i) दिवाणी खटल्याबद्दल अपील (ब) कलम 132 (ii) फौजदारी खटल्याबद्दल अपील (क) कलम 133 (iii) प्रारंभिक अधिकार क्षेत्र (ड) कलम 134 (iv) घटनात्मक बाबीेविषयी अपील (अ) (ब) (क) (ड)

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) डॉल्फीन्स, वटवाघूळे, उंदीर आदी प्राणी श्राव्यातीत ध्वनी (Ultrasonic sound) ऐकू ही शकतात व निर्माणही करू शकतात. (ब) पाच वर्षाखालील लहान मुले 25000 HZ पर्यंत ध्वनी ऐकू शकतात.

ह्रदय हे स्नायूमय अवयव असून ह्रदयस्पंदनाची निर्मिती सुधारित कार्डियाक स्नायू पासून होते, त्यास ------------- असे म्हणतात.

खालील माध्यमांचा अपवर्तनांकानुसार (refractive index) योग्य क्रम ओळखा.

हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना खालीलपैकी काय दर्शविते? (अ) शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणीय (प्रदूषण) व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता निर्माण होत नाही. (ब) विकासाच्या लाभांचे न्याय वितरण होते. (क) दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देता येते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबई येथील अधिवेशन व त्यांचे अध्यक्ष यांच्या जोड्या खाली नमूद केल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. (अ) 1889 - सर विलियम वेडरबर्न (ब) 1904 - सर हेन्री कॉटन (क) 1915 - एस. पी. सिन्हा (ड) 1918 - बॅ. सईद हसन इमाम (इ) 1934 - डॉ. राजेंद्र प्रसाद

संसद आदर्श ग्राम योजनेबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. (अ) 11 ऑक्टोबर 2014 ला या योजनेची सुरुवात झाली. (ब) 2024 पर्यंत आठ खेडे खासदारांनी दत्तक घ्यावयाचे आहेत. (क) फक्त स्वतःचे गाव सोडून खासदारास इतर कोणतेही गाव दत्तक घेता येते. वरील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा.

केंद्रसरकारने नुकतीच स्माईल ही योजना कोणासाठी सुरू केली आहे?

खालीलपैकी कोणते पोषणद्रव्य स्थूल पोषणद्रव्य (Macro-nutrient) नाही?

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? (अ) राज्याच्या महाधिवक्त्याचे वेतन राज्य शासनाकडून निर्धारीत केले जाते. (ब) राज्यांमधील शासन बदलले असता त्यांनी राजीनामा देणे बंधनकारक असते. (क) घटनेच्या कलम 165 अन्वये या पदाची तरतूद करण्यात आली आहे.

योग्य क्रम लावा.

स्टॉकहोम+50 परिषदेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?

जुलै 2022 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी उद्‌घाटन केलेला स्टॅच्यू ऑफ पीस कोणाचा आहे?

भारतातील पहिला ईव्ही अनुकूल महामार्ग कोणता?

पुढील विधाने विचारात घ्या. अ. प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी ध्वनीचा स्रोत आणि परावर्तनशील भाग यांच्यामध्ये कमीतकमी 17. 2 मी.  अंतर असायला हवे. ब) सोनार (SONAR) मध्ये श्रव्य (Infrasonic) ध्वनीतरंगाचा वापर केला जातो. पर्यायी उत्तरे :

सुशासन निर्देशांक, 2021 (Good Governance Index) नुसार खालीलपैकी कोणते राज्य अव्वल क्रमांकावर आहे?

अनिल, संजय, सुनिल, दीपक, महेश, प्रशांत आणि सुरेश ही मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल हा दीपक व अनिलच्यामध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत. तर दीपक कोठे बसला आहे?

8 भाग दूध आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले आहे. जर त्यात 26 लीटर पाणी घातले तर मिश्रणातील दूध हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. तर या मिश्रणातील दुधाच्या लीटरची संख्या निवडा.

पुढील विधाने विचारात घ्या. - 1873 मध्ये हे पत्र सुरू करण्यात आले. - इंग्रजी, मराठी व काही काळ गुजराती भाषेत हे प्रसिद्ध करण्यात आले होते. - "सत्यमेव जयते" हे या पत्राचे ब्रीदवाक्य होते. - या पत्रात मामा परमानंद, र. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंग यांनी लेखन केले आहे. पर्यायी उत्तरे :

सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

साहित्य अकादमी बाल साहित्यिक पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणाला मिळाला?

अचूक विधान ओळखा. (अ) ग्रामविकास समित्यांची स्थापना ग्रामसभा करत असते. (ब) सार्वत्रिक निवडणुकीनंतर तीस दिवसांच्या आत ग्रामविकास समित्या स्थापन केल्या जातात. (क) सर्व ग्राम विकास समित्यांचा अध्यक्ष सरपंच असतो.

सुरुवातीच्या काळात सार्वजनिक सभेवर न्या. रानडेंचे वर्चस्व होते. मात्र 1896 मध्ये टिळकांनी वर्चस्व मिळवल्यावर रानडेंनी ---------- या संघटनेची स्थापना केली.

सार्वजनिक उपक्रम समितीबाबत (Committee on public undertakings) बद्दल अयोग्य विधान ओळखा.

डिसेंबर 2021 मध्ये सारदा मेनन यांचे निधन झाले. त्या प्रसिद्ध ________ होत्या.

ट्रायकार्बाक्सिलिक चक्रासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? (अ) 1937 मध्ये ड्रेन्स क्रेब्ज यांनी ही चक्रीय अभिक्रिया शोधली. (ब) या अभिक्रियेद्वारे ॲसेटिल-को-एन्झाइअ-A च्या रेणूचे तंतुकणिकेमध्ये पूर्णत: ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळविली जाते. (क) या चक्रातील शेवटच्या टप्प्यात मॅलिक ॲसिडचे हायड्रेशन होऊन ऑक्सॅलोॲसिटेट तयार होते. (ड) या चक्रात 2ATP रेणू प्राप्त होतात.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

खालील जिल्ह्यांचा लिंग गुणोत्तरानुसार योग्य उतरता क्रम लावा.(अ) नंदुरबार(ब) सातारा(क) सांगली(ड) कोल्हापूरपर्यायी उत्तरे :

योग्य जोड्या जुळवा. (धबधबा) (जिल्हा) (अ) साैतांडा (i) सातारा (ब) रंधा (ii) बीड (क) सहस्त्रकुंड (iii) नांदेड (ड) लिंगमळा (iv) अहमदनगर (अ) (ब) (क) (ड)

खालील विधाने लक्षात घ्या. (अ) जुलै 2021 मध्ये वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झाले. (ब) त्यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे होते. (क) 'बेलभंडारा' हे त्यांचे आत्मचरित्र 2019 मध्ये प्रसिद्ध झाले. वरील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.

आयुका (IUCAA) ही तंत्रज्ञान शिक्षण संस्था कोठे स्थित आहे?

संसदेतील दुहेरी सदस्यत्वाच्या बाबतीत चूकीचे विधान ओळखा.

खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे डॉ. राजेंद्रप्रसाद अध्यक्ष नव्हते?

2021 च्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य उतरता क्रम कोणता?

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे? (अ) रत्नागिरी (ब) सिंधुदुर्ग (क) गोंदिया (ड) सातारा

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात -------- जिल्ह्यात सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या आढळते.

पुढे दिलेली विधाने काळजीपूर्वक वाचा.खाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी दिलेल्या विधानांपैकी कोण-कोणती विधाने पुरेशी आहेत? एका कुटुंबामध्ये P,Q,R,S,T अशी 5 भावंडे आहेत.सर्व भावंडांनी एकत्रित क्रिकेट खेळायच ठरवल असता जो सर्वात लहान असेल त्याला पहिली बैटिंग दिली जाईल अस ठरल. विधान अ : P हा T एवढाच असून T हा R पेक्षा मोठा असला तरिही तो S पेक्षा लहान नाही.ब : R हा S पेक्षा लहान आहे आणि P हा S पेक्षा मोठा आहे.तर P, Q, R, S, T या पैकी सर्वात लहान कोण ?

जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे?

टॅक्सोनॉमिक वर्गीकरणासंबंधीत खालील विधाने विचारात घ्या.(अ) टॅक्सोनॉमी ही संज्ञा कार्ल लिनियस यांनी दिली.(ब) संघ/विभाग

बायबलवर भाष्य लिहिणारे पहिले मुस्लिम _______ हे होते.

पुढील विधाने विचारात घ्या. अ. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताची सहाव्यांदा निवड करण्यात आली आहे. ब. भारताला 193 मतदान पैकी 184 मते मिळाली आहेत. क. भारताचा कार्यकाल हा 2022 ते 2025 असणार आहे. पर्यायी उत्तरे :

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्त्रियांनी अभूतपूर्व असा लढा दिला होता या आंदोलनातील स्त्रियांच्या सहभागाबद्दल 'महाराष्ट्राचे महामंथन' या ग्रंथात स्त्रीयांच्या या कामगिरीचा उल्लेख येतो, हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) 12 मे 1946 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. (ब) लोकसत्ताक समाजवादी महाराष्ट्र स्थापन करणे हा संयुक्त महाराष्ट्र समितीचा उद्देश होता. (क) स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्र समितीची पहिली सभा मुंबई येथे भरली.

खालीलपैकी हायड्रोजनच्या समस्थानिक (Isotope) कोणता नाही?

समर्थ मोहिम' ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे?

गुरुजींनी वर्गातील सर्व मुलांमध्ये (स्वतः सुद्धा) 605 आंबे सम प्रमाणात अशाप्रकारे वाटले की प्रत्येकाकडे सर्व वाटेकरीच्या 20% समतोल होती. तर वर्गात विद्यार्थ्यांची संख्या किती असेल?

एका पिशवीमध्ये 20 पिवळे चेंडू, 10 हिरवे चेंडू , 5 पांढरे चेंडू , 8 काळे चेंडू आणि 1 लाल चेंडू आहे. एखाद्याने किमान किती चेंडू घेतले पाहिजेत जेणेकरून त्याला समान रंगाचे किमान 2 चेंडू मिळतील?

खालील विधानांचा विचार करा. (अ) जेव्हा दोन आरसे परस्परांना समांतर ठेवले जातात, तेव्हा त्या दोन्ही आरशात वस्तूंच्या अनंत प्रतिमा तयार होतात. (ब) जेव्हा दोन सपाट आरसे परस्परांना काटकोनात ठेवले जातात, तेव्हा त्या दोन्ही आरशात वस्तूच्या एकूण चार प्रतिमा तयार होतात. वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहेत?

खालीलपैकी कोणत्या ग्रंथात महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या दर्जासंबंधी आपले विचार मांडले आहे?

सचिन समीरपेक्षा मोठा आहे अक्षय समीरपेक्षा लहान आहे अभिजीत समीरपेक्षा मोठा आहे परंतु सचिनपेक्षा लहान आहे तर अनुक्रमे सर्वात लहान व सर्वात मोठा यांची जोडी ओळखा.

संघ लोकसेवा आयोगाबाबत खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान निवडा.

पहिल्या दोन पदांमधील सहसंबंधाचा विचार करून तिसऱ्या पदाशी संबंधित योग्य पर्याय निवडा. सायकॉन : पोरिफेरा :: टेपवर्म : ?

पहिल्या दोन पदांमधील सहसंबंधाचा विचार करून तिसऱ्या पदाशी संबंधित योग्य पर्याय निवडा. सी-फॅन : सिलंटराटा :: ॲस्कॅरिस : ?

दारिद्र्य मोजण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सक्सेना समिती बद्दल चूकीचे विधान ओळखा.

केंद्रसरकारने नुकतीच सुरू केलेली श्रेष्ठ योजना कोणत्या गटासाठी सुरू केली आहे?

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती?(अ) तरूण मराठा (ब) तेज(क) कैवारी (ड) विजयी मराठा(इ) हंटर

शंभू महादेव डोंगररांगेच्या उत्तरेला खालीलपैकी कोणते पठार आहे?

खालीलपैकी कोणता भांडवली खर्चाचा भाग नाही?

पुढीलपैकी कोणती बँक ही वैश्विक बँक नाही?

योग्य जोड्या लावा. (अ) मुंबई समाचार (i) श्रीपतराव शिंदे (ब) हंटर (ii) दिनकरराव जवळकर (क) विजयी मराठा (iii) फरदुंजी मर्जबान (ड) तरुण मराठा (iv) खंडेराव बागल (अ) (ब) (क) (ड)

खालील दिलेल्या वैशिष्ट्यावरून समाजसुधारक ओळखा. (अ) त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरवली येथे झाला होता. (ब) 'वर्तमानदिपीका' या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टिकेला त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. (क) त्यांनी भावार्थ सिंधु, बोधसागर रहस्य इ. ग्रंथ लिहिले.

विषाणू खालीलपैकी कोणत्या विशेष गुणधर्माद्वारे ओळखले जातात? (अ) जीवाणूपेक्षा आकाराने लहान (ब) केवळ वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच वास्तव्य (क) DNA अथवा RNA रेणू प्रथिन आवरणाने आच्छादित (ड) ज्या विषाणूंत RNA हे अनुवांशिक समग्री (Geoetic material) म्हणून आढळते त्यांना रेट्रोव्हायरस असे म्हणतात. (इ) विषाणूचा शोध स्टॅन्ले याने लावला आहे.

खालीलपैकी कोणता रेल्वेमार्ग भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे?

खालील दिलेल्या गुणधर्मावरून वनस्पती पेशी ओळखा ?(अ) ही वनस्पतीमधील एकमेव उती आहे जिच्यात पेशी विभाजनाद्वारे नवीन पेशीची निर्मिती होते.(ब) यातील पेशीच्या भित्तिका पातळ असतात व ठळक कें द्रक असते.पर्यायी उत्तरे :

खालील विधाने विचारात घ्या. (अ) विधान परिषदेतील एकूण 66 सदस्य अप्रत्यक्ष निवडले जातात. (ब) विधान परिषदेतील एकूण एक-षष्ठांश सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करतो. (क) राज्यपालाने केलेल्या नामनिर्देशनाच्या प्रामाणिकतेबाबत न्यायालयात आव्हान देता येते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

राज्यांनी विधान परिषदेचे गठन करावयाचे ठरवल्यास सदस्य संख्येविषयी पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? (अ) विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश असावी. (ब) विधान परिषदेची सदस्यसंख्या 40 पेक्षा कमी नसावी.

अंकित हा सारंगपेक्षा मोठा आहे. गिरिजा ही सारंगपेक्षा मोठी पण अंकितपेक्षा लहान आहे. शिरिषा ही श्याम आणि सारंगपेक्षा लहान आहे. सारंग हा श्यामपेक्षा मोठा आहे. यांच्यात सर्वात लहान कोण आहे?

सोन्याने दागिने विद्युतविलेपन करण्याच्या प्रक्रियेत, _________________

6 C चा इलेक्ट्रिक चार्ज एका मिनिटात तारेतून वाहतो तर तारेतील विद्युत प्रवाह किती?

खालील विधानांचा विचार करा. अ. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी प्रा. एम. जगदेश कुमार यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. योग्य विधान/ने ओळखा:

- त्यांचे मूळ नाव स्वरूपकुमारी होते.- स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभागी, सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग व तुरुंगवासाची शिक्षाही त्यांनी भोगली.- 'प्रिझन डेज' नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला.- ख्यातनाम इंग्रजी लेखिका, भारत सरकारच्या 'पद्मविभूषण' या पुरस्काराने सन्मानित.वरील विवरणावरून व्यक्ती ओळखा.B46

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. (अ) गंगाराम भाऊ म्हस्के यांच्या सहाय्याने 1893 साली फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश (ब) राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना (क) भिंगार येथील अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय (ड) मुरळी प्रथा तसेच होळीच्या सणाविरुद्ध प्रचार

खालील विधाने विचारात घ्या. (अ) भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्याशिवाय सीताराम गद्रे व उमाजी नाईक हे वासुदेव फडके यांना येऊन मिळाले. (ब) फडके यांनी 1878 मध्ये स्वतःची सेना उभारली. (क) दौलतराव नाईक हे या सेनेचे सेनापती होते. (ड) या सैन्यात महिलांचाही समावेश होता. वरीलपैकी असत्य विधान/ने ओळखा.

खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाचा उल्लेख अमृतबझार पत्रिकेने "देशप्रेमाने ओथंबलेला महापुरुष" असा केला?

टाईम मॅगझिनच्या 'वर्ल्डस्‌ ग्रेटेस्ट प्लेसेस 2022' मध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आला आहे?

1937 मध्ये गांधीजींनी ---------------- या वृत्तपत्रामधून एक लेखमाला प्रकाशित केली त्याला मूळ शिक्षण/वर्धा योजना असे नाव दिले.

(अ) वर्तमान साप्ताहिक स्थिती पद्धतीमध्ये अाठवड्यात किमान एकही दिवसाचे काम न मिळणाऱ्याला बेरोजगार म्हटले आहे. (ब) वर्तमान दैनिक स्थिती पद्धतीमध्ये विशिष्ट दिवसांत किमान एकही तासाचे काम न मिळणाऱ्याला बेरोजगार म्हटले जाते. वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.

खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.(अ) लोहखनिजाच्या भारतातील एकूण साठ्यापैकी सुमारे 20% साठा महाराष्ट्रात असून ते मुख्यत्वे हेमेटाईट स्वरूपात सापडते.(ब) महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत टॅकोनाईट या खडकात लोहखनिज आढळते.(क) गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथे लोहखनिजाचे महाराष्ट्रातील सर्वाधिक साठे आहेत.

खाली दिलेल्या वैशिष्ट्यावरून व्यक्ती ओळखा.(अ) स्त्रियांच्या समानतेने विचार मांडले.(ब) आळशीपणा सोडून उद्योगी बनावे असा सल्ला तरुणांना दिला.(क) यांना सर्वांगीण सुधारणचे आद्यप्रवर्तक म्हणतात.(ड) सरकारने यांना रावबहाद्दुर ही पदवी दिली होती.पर्यायी उत्तरे :

लोकसभेत केवळ एक जागेचे प्रतिनिधित्व असणारी घटक राज्ये कोणती? (अ) मणिपूर (ब) सिक्कीम (क) नागालँड (ड) मिझोरम (इ) त्रिपुरा

खालील विधाने विचारात घ्या. (अ) 2001 ते 2011 दरम्यान भारताच्या घनतेमध्ये 57 गुणांची वाढ झाली. (ब) 2001 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता बिहार राज्यात आहे. (क) 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पेक्षा जास्त घनता असलेली केवळ दोनच राज्ये आहेत. वरीलपैकी योग्य असलेली विधाने ओळखा.

खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. (अ) 1890 ला त्यांनी राष्ट्रीय सभेत प्रवेश केला. (ब) 1895 ला लातूर मध्ये त्यांनी गणेश उत्सव सुरू केला. (क) 1919 ला त्यांनी 'काँग्रेस लोकशाही पक्ष' स्थापन केला.

कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात ब्रिटिश शासनाची राजधानी कोलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली?

लॉर्ड रिपन यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.

महाराष्ट्रातील _________ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज' पुतळा उभारण्यात आला आहे.

लक्ष्मीबाई विळक यांच्याबाबत पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

पंचायतराजविषयक महाराष्ट्रातील ल. ना. बोंगिरवार समितीच्या पुढील शिफारसींचा विचार करा. (अ) जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन व मूल्यमापन समितीची स्थापना करावी. (ब) सहकार हा विषय जिल्हा परिषदांकडे हस्तांतरित करावा. (क) 'उपमुख्य कार्यकारी अधिकारी' हे पद निर्माण करावे. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

स्थापत्यशास्त्रातील सर्वोच्च सन्मान असलेला रॉयल गोल्ड मेडल 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

रुदरफोर्डच्या अल्फा (a) कण विकीरण प्रयोगामुळे ____________ चा शोध लागला.

रुदरफोर्डच्या अल्फा कण विकिरण प्रयोगामुळे……………… चा शोध लागला?

पुढील विधानांपैकी योग्य विधाने निवडा. (अ) बँक नोटांचे प्रचालन करणे, भारतीय चलनाचे स्थिरीकरणासाठी चलन साठा ठेवणे, देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी चलन व्यवस्थेचे व पतव्यवस्थेचे नियमन करणे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मुख्य कार्ये आहेत. (ब) 2016 पासून मौद्रिक धोरण समितीने ठरवून दिलेला पॉलिसी दर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे आहे. (क) रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक रिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या कलम 8-1-a अंतर्गत पाच वर्षांपेक्षा जास्त नसावी अशी तरतूद आहे.

राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालया (NSO) संबंधी योग्य विधान कोणते? (अ) सरकारने 23 मार्च 2019 रोजी काढलेल्या आदेशाद्वारे CSO आणि NSSOचे विलिनीकरण करून 'राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालया'ची स्थापना केली. (ब) NSOचे प्रमुख 'सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालया'चे सचिव असतील.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 संबंधित योग्य विधाने ओळखा. (अ) शिशु मृत्यूदर 28 प्रति हजारापेक्षा कमी करणे. (ब) जन्म, मृत्यू, विवाह तसेच गर्भाची नोंदणी अनिवार्य करणे. (क) संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण 80 पर्यंत वाढविणे. (ड) माता मृत्यू दर 100 च्या खाली आणणे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोणत्या उप-योजना चालविल्या जातात? (अ) देशाच्या पूर्व भागात हरित क्रांतीचा विस्तार (ब) राष्ट्रीय केशर अभियान (क) विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम (ड) पीक विविधीकरण

योग्य विधाने ओळखा.(अ) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार भारतातील मेघालयमध्ये सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण आहे.(ब) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण प्रजनन दर (TFR) 2 पर्यंत घसरला आहे.

भारत सरकारने --------- मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली.

चूकीचे विधान ओळखा.

राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यापासून एका महिन्याच्या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता दिली पाहिजे. सुरुवातीला संसदेची मान्यता मिळवण्याचा कालावधी दोन महिने होता. परंतु, _________________ अन्वये तो एक महिना करण्यात आला.

खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. (अ) राज्यघटनेच्या भाग 18 मधील कलम 352 ते कलम 360 मध्ये आणिबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत. (ब) 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी भारताच्या विशिष्ट भागात लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. (क) 38वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1975 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला न्यायालयीन पुनर्विलाकनापासून संरक्षण देण्यात आले होते.

राजर्षी शाहू महाराजांनी दलित, ब्राह्मणेतर चळवळीला पाठिंबा देण्यासाठी काही पत्रांना आर्थिक सहाय्य केले होते. अशा पत्रांच्या यादीतील कोणती जोडी चुकीची आहे?

विनायक दामोदर सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' ही कविता प्रथम _________ या वर्तमानपत्राने प्रकाशित केली होती.

राष्ट्रपती राजवटीविषयी खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती?(अ) कलम 355 नुसार घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्यातील सरकार काम करीत आहे, हे सुनिश्चित करणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.(ब) कलम 356 नुसार केवळ राज्यपालाच्या अहवालानुसारच राष्ट्रपती राजवट लागू करता येते.(क) घोषणेपासून दोन महिन्यांच्या आत लोकसभेने त्याला साध्या बहुमताने मान्यता दिली पाहिजे.

पुढील विधान/विधाने लक्षात घ्या. (अ) 2011 ला जनगणना आयुक्त डॉक्टर सी. चंद्रमौली हे होते. (ब) पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नोंदणीपासून जनगणनेचा प्रारंभ झाला.

भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीची (order of precedence) वरून खाली अशी मांडणी करा.

राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता सेवा पंधरवढा खालीलपैकी कोणत्या कालावधीत साजरा केला जाईल असे नुकतेच घोषित करण्यात आले?

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 संबंधीत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? (अ) यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभंकर पेरी हा होता. (ब) निखत झरीन आणि शरथ कमल हे समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक होते. (क) राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात भारताने कुस्तीमध्ये सर्वाधिक 135 पदके जिंकली आहेत. (ड) राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने 61 पदकांची कमाई करत चौथे स्थान प्राप्त केले.

घटकराज्याचा महाधिवक्ता पदाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही?

राज्याच्या राज्यपालांच्या अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (अ) राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, संस्थागित (Prorogue) आणि विसर्जित (dissolve) करू शकतात. (ब) राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठका स्थगित (adjourn) करू शकतात. (क) राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

42व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे जोडली गेली? (अ) समान न्याय आणि कायदेशीर मदत (ब) उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग (क) पर्यावरण, वने आणि वन्य जीवनाचे संरक्षण (ड) कुटीर उद्योगांना प्रोत्साहन

(अ) राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये भारताचा महान्यायवादी या पदाची तरतूद आहे. (ब) राष्ट्रपतींच्या मते तो निष्णात कायदेपंडित असला पाहिजे. (क) त्याला खासगी कायदा व्यवसाय करण्यास प्रतिबंध असतो. वरील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.

राज्य लोकसेवा आयोगाबाबत अयोग्य विधान ओळखा.

रंध्रिय प्राण्यांच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात?

रंगराजन समितीनुसार, 2011-12 मध्ये भारतातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण अनुक्रमे ------------ व ----------- होते.

दारिद्र्य मोजमापासाठी 2012 साली स्थापन केलेल्या रंगराजन समितीबाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने निवडा. (अ) या समितीने दारिद्र्य टोपली (Poverty line basket) मध्ये अन्न, चार आवश्यक घटक व इतर घटक विचारात घेतले. (ब) अन्न या घटकासाठी या समितीने ग्रामीण व शहरी भाग यासाठी अनुक्रमे 2155 कॅलरी व 2090 कॅलरी हा निकष घेतला. (क) या समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक लोकसंख्या (Population) छत्तीसगडमध्ये होती.

एप्रिल 2022 मध्ये अरबी समुद्रामध्ये आयोजित करण्यात आलेला 'वरूण' युद्धसराव भारत व ____________ देशाच्या नौदलामध्ये पार पडला.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारतीय वनक्षेत्र सर्वेक्षण अहवालानुसार एकूण वनाच्छादित क्षेत्रानुसार महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

यकृताबद्दल अयोग्य नसलेले विधान ओळखा. (अ) यकृत पित्त रस (bile juice) तयार करते. (ब) अधिकचे ग्लुकोज हे यकृतामध्ये ग्लायकोजेनच्या रूपात साठवले जाते. (क) यकृतामध्ये अ, ड आणि क ही जीवनसत्वे तयार होतात.

मोर्ले मिटों सुधारणांचे वर्णन पुढीलपैकी कुणी 'या सुधारणा आपल्या नाशाचे कारण ठरल्या आहेत' अशा शब्दात केले आहे?

पुढीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.(अ) ऑक्सिडीकरण (oxidation) अभिक्रियेत अभिक्रियाकारकात ऑक्सिजन मिसळला जातो.(ब) ऑक्सिडीकरण अभिक्रियेत अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन कमावतो.(क) क्षपण (Reduction) अभिक्रियेत अभिक्रियाकारके हायड्रोजन (प्रोटॉन) प्राप्त करतात.(ड) क्षपण अभिक्रियेत अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन गमावतो.

खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानमंडळामध्ये अनुसूचित जातींसाठी जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद  केलेली नाही?

मृदा निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणते घटक सक्रियपणे भाग येतात? (अ) जनक खडक (parent rock) (ब) काळ (time) (क) जिवावरण (biosphere) (ड) भूरचना (topography) (इ) हवामान

मूलद्रव्ये (Elements) ही संज्ञा (Term) सर्वप्रथम ____________ या शास्त्रज्ञांने मांडली.

मुस्लिम लीगसंबंधी खालीलपैकी असत्य असलेले विधान कोणते?

अलीकडे चर्चेत असणारे मुल्लापेरियर धरण कोणत्या राज्यात स्थित आहे?

मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत खालीलपैकी असत्य असलेले/ली विधान/ने ओळखा. (अ) मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 रोजी झाली. (ब) म. गो. रानडे, रामकृष्ण भांडारकर, बाळ मंगेश वागळे व वामन आबाजी मोडक हे मुंबई विद्यापीठाचे पहिले चार पदवीधर आहेत.

योग्य जोड्या लावा. (तालुका) (जिल्हा) (अ) उमरेड (i) नांदेड (ब) हिंगणघाट (ii) वर्धा (क) उमरखेड (iii) यवतमाळ (ड) मुखेड (iv) नागपूर (अ) (ब) (क) (ड)

खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा:

मानवी मेंदूमध्ये एकूण किती पोकळ्या आहेत?

मानव विकास निर्देशांक 2020 नुसार BRICS राष्ट्रांपैकी सर्वात कमी मानव विकास निर्देशांक कोणत्या देशाचा होता?

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे?

2001 आणि 2011 मधील जनगणनेचा विचार करता महाराष्ट्रातील साक्षरतेत (Literacy rate) किती टक्के बदल झालेला आहे?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) काळ्या मृदेत पानझडी व खुरट्या वनस्पती आढळतात. (ब) विदर्भातील लालसर तपकिरी मृदेत आर्द्र पानझडी वृक्ष आढळतात. (क) प्राणहिता नदीकाठावर उपोष्ण कटिबंधीय वने आढळतात. वरीलपैकी सत्य असलेली विधान/ने कोणते/ती?

योग्य जोड्या लावा.(अ) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (i) कोल्हापूर(ब) कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र (ii) सातारा(क) मका सुधार प्रकल्प (iii) पुणे(ड) मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र (iv) सोलापूर (अ) (ब) (क) (ड)

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची त्यांच्या तालुक्यांच्या संख्येनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. अ. नाशिक  ब. नागपूर  क. औरंगाबाद  ड. कोकण  इ. पुणे पर्यायी उत्तरे :

योग्य विधाने ओळखा.(अ) सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. (ब) नळदुर्ग हा भूईकोट किल्ला आहे.

पुढील विधाने विचारात घ्या. (अ) महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा या शेजारील राज्यांशी लागून आहेत. (ब) मध्यप्रदेश राज्याशी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या सरहद्दी लागून आहेत. (क) महाराष्ट्राच्या वायव्यकडील पालघर जिल्ह्याची काही सीमा ही केंद्रशासित प्रदेशापैकी दमण या प्रदेशास लागून आहे. योग्य विधान/ने निवडा:

न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी भारताची कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे?

योग्य जोड्या जुळवा. (महामार्ग) (घाट) (अ) एन. एच. 03 (i) आंबा (ब) एन. एच. 50 (ii) थळ (क) एन. एच. 204 (iii) माळशेज (ड) एन. एच. 222 (iv) चंदनापूर (अ) (ब) (क) (ड)

खाली दिलेल्या यादीतील चुकीची जोडी ओळखा. राष्ट्रीय उद्यान : प्रशासकीय विभाग

खालील विधानांपैकी अचूक नसलेले विधान ओळखा. (अ) सध्या भारतामध्ये एकूण 75 रामसर स्थळे आहेत. (ब) ठाणे खाडीचा समावेश झाल्याने महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळांची एकूण संख्या चार झाली आहे. (क) तमिळनाडूमध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत.

नुकताच खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे?

खालील विधानांचा विचार करा. (अ) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला राज्यातील 28वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आले आहे. (ब) राज्यातील सर्वाधिक सात महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यात आहेत. (क) देशातील सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत. वरीलपैकी अयोग्य असलेले विधान/ने ओळखा.

पुढीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्राच्या पर्जन्यावर पडलेला आहे?

खालील विधानांपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. अ.   महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळा पैकी केवळ 20 टक्के क्षेत्रात खनिजसंपत्ती सापडते. ब. महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती बेसॉल्टबाह्य क्षेत्रात म्हणजेच पूर्व महाराष्ट्र व दक्षिण कोकणात  आढळते. क. महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे जांभा खडकाच्या प्रदेशात आहेत. पर्याय उत्तरे :

2001 च्या जनगणनेनुसार भारतातील इतर राज्यांमधून महाराष्ट्रात स्थलांतरित होणाऱ्या लोकांच्या संख्येवरून उतरता क्रम (descending order) लावा.(अ) बिहार(ब) कर्नाटक(क) गुजरात(ड) उत्तर प्रदेश(इ) राजस्थान

खालीलपैकी कोणती महामंडळे त्यांच्या स्थापनेची 60 वर्षे 2022 ला पूर्ण करणार आहेत ?(अ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)(ब) महाराष्ट्र राज्य लघुद्योग आणि विकास महामंडळ(क) महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ(ड) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळपर्यायी उत्तरे :

अचूक विधान ओळखा. (अ) मुंबई शहरामध्ये स्त्री-पुरुष साक्षरता तफावत सर्वात कमी आहे. (ब) जालना जिल्ह्यामध्ये स्त्री-पुरुष साक्षरता तफावत सर्वाधिक आहे.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो?

महाराष्ट्र पठारावरील लाव्हा हा प्रामुख्याने ____________ प्रकारचा आहे.

योग्य विधाने ओळखा. (अ) जून 1948 मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस पुणे - अहमदनगर मार्गावर धावली होती. (ब) जून 2022 मध्ये याच पुणे - अहमदनगर मार्गावर पहिली ई. बस (विद्युत घटावरील) धावली. (क) ही बस "शिवाई" या नावाने विविध मार्गावर प्रवासी वाहतूक करतील.

कारागृहातील कैद्यांना कर्ज देणारी भारतातील तसेच जगातील पहिलीच योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे, ती कोणती ?

महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी --------- मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केले.

महाराष्ट्र राज्याच्या 'इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021' च्या उद्दिष्टांबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

महादेव गोविंद रानडे यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना केली? (अ) वत्कृतोत्तेजक सभा (ब) लवाद कोर्ट (क) पुना मर्कंटाईल बॅंक (ड) फिमेल हायस्कूल (इ) मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी

"मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा", असे उद्गार महात्मा गांधी यांनी कशाला संबोधून काढले?

महसूली करेतर उत्पन्नात कोणत्या घटकांचा समावेश केला जातो? (अ) कर्ज वसुली (ब) सार्वजनिक उद्योगांचा नफा (क) व्याज मिळकत (ड) राजकोषीय सेवा

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा:(अ) ते संगीततज्ञ, अभिनयपटू व नाटककार होते.(ब) त्यांना मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा म्हणून ओळखले जाते.(क) संगीत सौभद्र, राज्यवियोग ही त्यांची लोकप्रिय नाटके आहेत.

कांताची आई ही प्रेरणाची बहीण आणि मनोज ची मुलगी आहे. सीता ही प्रेरणा ची मुलगी आहे व तारा ची बहीण आहे. तर मनोज चे तारा शी नाते काय?

जनरल मनोज पांडे यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

योग्य जोडी ओळखा.

भारतीय संघराज्याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा. (वर्णन) (तज्ज्ञ) (अ) अर्ध-संघराज्य (i) के. सी. व्हीअर (ब) अती संघराज्यीय (ii) पॉल ॲपल बी. (क) वाटाघाटीचे संघराज्य (iii) मॉरिस जोन्स (ड) केंद्रीकरण झालेले संघराज्य (iv) के. व्ही. राव (अ) (ब) (क) (ड)

2011च्या जनगणनेनुसार भारताचे बालकांमधील लिंग गुणोत्तर प्रमाण किती होते ?

फैजपुर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कोणी केले होते?

भारतीय परिषद कायदा, 1909 नुसार इंडिया कौन्सिलचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? (अ) सत्येंद्र प्रसाद सिन्हा (ब) सय्यद हुसेन बिलग्रामी (क) के. जी. गुप्ता (ड) सच्चिदानंद सिन्हा

2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार नागरी लोकसंख्येचा विचार करता भारतातील ____________ राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते.

भारताने घोषित केलेल्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी 52वे रामगड विषधारी व्याघ्र संवर्धन क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

रेल्वेमुळे भारतात कोणते आर्थिक परिणाम दिसून आले? (अ) शेतीचे व्यापारीकरण (ब) उद्योगांचा विकास (क) राष्ट्रवादाची भावना (ड) स्वदेशी उद्योगधंद्यांचा विकास

खालील विधानांचा विचार करा. (अ) भारतातील रेल्वे पद्धती ही आशियामधील दुसऱ्या क्रमांकाची आणि जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे आहे. (ब) भारतातील रस्ते वाहतूकीचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

2000-2021 या काळात भारतातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक --------- या देशातून झाली आहे.

विधाने पुढील विधाने विचारात घ्या. अ. भारतात सापडणाऱ्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी महाराष्ट्रात 60 टक्के साठा आहे. ब. महाराष्ट्रातील मॅंगनीजचे साठे पालघर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळून येतात.  पर्यायी उत्तरे :

भारतासाठी सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना________ या योजनेमध्ये मांडण्यात आली.

खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा. (अ) महाराष्ट्रामध्ये एकूण सात समुदायांना अल्पसंख्यांकाचा दर्जा दिला गेलेला आहे. (ब) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग कायदा 1992 च्या दुसऱ्या कलमानुसार भारतामध्ये अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे एकूण सहा धर्मसमुदायांना अल्पसंख्यांक दर्जा दिला गेलेला आहे.

भारतीय राज्यांपैकी _______________ या राज्यात जिप्समचे सर्वाधिक साठे आढळून येतात.

पुढील विधाने विचारात घ्या अणि अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) भारतात आढळणाऱ्या लोह खनिजांचा साठ्यापैकी 40% साठा महाराष्ट्रात आहे. (ब) भारतातील एकूण मॅंगनीजच्या साठ्यापैकी 20% साठा महाराष्ट्रात आढळतो.

जोड्या जुळवा. I II अ. समवर्ती सूची.       i. वायमार राज्यघटना ब. आणीबाणी तरतूदी.   ii. भारत सरकार कायदा १९३५ क. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे iii. ऑस्ट्रेलियन राज्यघटना ड. राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक iv. कॅनेडियन राज्यघटना पर्यायी उत्तरे : अ ब क ड

योग्य जोड्या लावा. स्रोत घेतलेली तरतूद (अ) ऑस्ट्रेलिया (i) राज्यसभा सदस्यांची निवडणूक (ब) दक्षिण आफ्रिका (ii) राज्यसभा सदस्यांचे नामनिर्देशन (क) आयर्लंड (iii) शेषाधिकार केंद्राकडे असणे (ड) कॅनडा (iv) संयुक्त बैठक (अ) (ब) (क) (ड)

(अ) भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.29% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे. (ब) भारताच्या एकूण लोकसंख्यापैकी 9.36% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

भारताच्या एकूण कर महसूलातील 2016-17 साली अप्रत्यक्ष करांचा वाटा किती होता?

भारताच्या महान्यायवादी (Attorney General of India) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

2022 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेबद्दल योग्य विधान ओळखा. (अ) भारताने 22 सुवर्णपदकांसह एकूण 61 पदके मिळवली. (ब) एकूण पदकांच्या कामगिरीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

पुढील पंचायतराज विषयक समित्यांचा कालानुक्रमे लावा. (अ) जी. व्ही. के. राव समिती (ब) बाबूराव काळे समिती (क) पी. बी. पाटील समिती (ड) एल. एम. सिंघवी समिती

भारत सरकार कायदा, 1935 मधील कोणत्या तरतुदी प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या नाहीत? (अ) केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था (ब) अखिल भारतीय संघराज्य (क) कामगारांसाठी स्वतंत्र मतदारसंघ (ड) महिलांसाठी स्वतंत्र मतदारसंघ

खालील विधाने विचारात घ्या. (अ) 2005 मध्ये भारत सरकारने 'भारत निर्माण' नावाचा कालबद्ध कार्यक्रम सुरू केला. (ब) भारत निर्माण कार्यक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देणे आणि शहरी भागात पायाभूत सुविधा उभारणे हे होते. (क) 2005-06 ते 2008-09 या कालावधीत भारत निर्माण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी केली होती. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अल-मोहेद-अल-हिंदी हा नौदल सराव कोणत्या दोन देशांमध्ये केला जातो?

दोन नळ एक पाण्याची टाकी अनुक्रमे 45 तास व 30 तासात भरतात व तिसरा नळ ती टाकी रिकामी करतो आहे. एक व्यक्ती भरणारे नळ चालू करून निघून जातो व नेहमी जितका वेळ लागतो तेवढ्या वेळात परत येतो. तेथे गेल्यावर त्याच्या लक्षात येते की रिकामी करणारा नळ देखील चालू राहून गेला आहे. त्यामुळे टाकी अजून भरली नाही. तेव्हा तो रिकामी करणाऱ्या नळाला बंद करतो. त्यानंतर उरलेली टाकी भरण्यासाठी भरणाऱ्या नळांना अजून 6 तास लागतात. तर एकटा रिकामी करणारा नळ ती टाकी किती वेळात रिकामी करेल?

नुकतेच ब्लू ड्यूक या फूलपाखराला ______________ या राज्याने राज्य फूलपाखराचा दर्जा दिला.

्रिक्स राष्ट्रांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँक केव्हा पासून कार्यरत झाली?

ब्राह्मो समाजाविषयी खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? (अ) 28 ऑगस्ट 1828 रोजी राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. (ब) रॉय यांनी देवेंद्रनाथ टागोर यांना ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी म्हणून नेमले. (क) उपनिषदातील ईश्वर हा एकच आहे हे ब्राह्मो समाजाचे मुख्यतत्व होते. (ड) राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर रामचंद्र विद्याबागीशहे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत.

------------ वनस्पतींना खरी मुळे, खोड व पाने नसतात. परंतु मुळांसारखे दिसणारे मूलाभ (Rhizome) असतात.

जागतिक स्तरावरील विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा बोल्ट्झमन पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला?

खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे भारतात पहिल्यांदा मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली?

खालील दिलेल्या संस्थांच्या त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा. (अ) लोकशिक्षण समिती (ब) पुणे येथील संस्कृत महाविद्यालय (क) बॉम्बे एज्युकेशन सोसायटी (ड) बोर्ड ऑफ एज्युकेशन

बॉम्बे असोसिएशन संबंधित खालील विधानांचा विचार करा. (अ) 1852 ला संघटनेची स्थापना करण्यात आली. (ब) ही एक खासगी व गुप्त संघटना होती. (क) इंडिया कौन्सिल भारतात स्थापन केले जावे अशी मागणी संघटनेने केली होती.

उत्पादन यंत्रणेत सतत होत असलेल्या बदलांमुळे उद्‌भवणाऱ्या बेरोजगारीला कोणती बेरोजगारी म्हणतात?

खालीलपैकी कोणत्या प्रकारात काम करायची इच्छा असूनही रोजगार न मिळणाऱ्यांचा समावेश होतो?

देशातील पहिले ARTPARK _____________ येथे सुरू करण्यात आले आहे.

भारतातील सहकारी बँकांचे नियमन व नियंत्रण ---------------- मार्फत केले जाते.

चूकीची जोडी ओळखा.

नगरपंचायत स्थापनेचे खालीलपैकी कोणते निकष अचूक आहेत? (अ) लोकसंख्या 10000 ते 25,000 असावी. (ब) महानगरपालिकेपासून जास्तीत जास्त 20 किमी अंतर असावे. (क) बिगर कृषी रोजगाराची टक्केवारी किमान 35 टक्के असावी.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) गव्हर्नर सर जेम्स कर्नाक याने बाळशास्त्री जांभेकरांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली.(ब) न्या. चंदावरकर यांनी पश्चिम भारतातील आद्यऋषी असे जांभेकरांबद्दल म्हटले होते.पर्यायी उत्तरे :

2011 च्या जनगणनेचा विचार करता महाराष्ट्रातील पुढील जिल्हे बाल लिंग गुणोत्तरानुसार उतरत्या क्रमाने (जास्त ते कमी बाललिंग गुणोत्तर) मांडा. (अ) बुलढाणा (ब) बीड (क) कोल्हापूर (ड) जळगाव (इ) अहमदनगर

खालील विधाने विचारात घ्या.(अ) पोहऱ्याचे डोंगर अमरावती जिल्ह्यात आहे.(ब) बामणोलीचा डोंगर सांगली जिल्ह्यात आहे.(क) प्रतापगड डोंगर गोंदिया जिल्ह्यात आहे.पर्यायी उत्तरे :

'मराठा भ्रातृमंडळ' आणि 'शिवाजी मराठा सोसायटी' या संस्थांची स्थापना कोणी केली?

खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व आगरकरांना एकत्र तुरुंगवास भोगावा लागला होता?(अ) मुंबईच्या गिरणी कामगारांचा संप (ब) बर्वे प्रकरण(क) रँड हत्या प्रकरण (ड) पंचहौद प्रकरण

पुढे दिलेल्या यादी पैकी योग्य जोडी ओळखा.खिंड - जोडणारे प्रदेश

1891च्या फॅक्टरी ॲक्ट संबंधित खालीलपैकी योग्य नसलेली विधाने ओळखा. (अ) मेजर लेथब्रिज यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालाच्या आधारे हा कायदा संमत करण्यात आला. (ब) जेथे 50 पेक्षा अधिक लोक चार महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा अशी फॅक्टरीची व्याख्या करण्यात आली. (क) स्त्रियांसाठी कामाचे अकरा तास तर मुलांना नऊ तास करण्यात आले.

खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. (अ) 1865 ला त्यांनी न्हाविकांचा संप घडवून आणला. (ब) त्यांनी पुण्यामध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. (क) 1878-82 मध्ये पुणे नगरपालिकेचे ते सदस्य होते.

योग्य जोड्या लावा. (फळे) (उत्पादक प्रदेश) (अ) केळी (i) मालवण (ब) काजू (ii) श्रीरामपूर (क) मोसंबी (iii) वसई (ड) कलिंगड (iv) अलिबाग (अ) (ब) (क) (ड)

जर एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किमी खोलीवर आहे आणि तीच वस्तू जर पृष्ठभागापासून 10 किमी उंचीवर असेल तर g (गुरुत्व.त्वरण/ Acceleration due to gravity) ची किंमत ----------

बंगालमधील ब्राह्मो समाज ख्रिस्ती जयंती साजरी करत असे, त्याप्रमाणे -------- तुकाराम बीज साजरी करीत असे.

भूकंपाच्या प्राथमिक लहरींसंदर्भात अचूक विधान/ने ओळखा. (अ) त्यांचा वेग सर्व भूकंप लहरींमध्ये सर्वाधिक असतो. (ब) जास्त घनतेच्या भागातून जाताना त्यांचा वेग वाढतो. (क) या लहरी स्थायू, द्रव आणि वायू यातून प्रवास करू शकतात.

खालीलपैकी गोलकृमी (Aschellminthes) या प्राणीसंघाचे योग्य वर्णन कोणते?

खालीलपैकी कोणते विषाणूजन्य रोग आहेत? अ. घटसर्प  ब. कुष्ठरोग क. धनुर्वात  ड. प्लेग पर्यायी उत्तरे :

खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये प्रभावी बहुमताचा वापर केला जातो? (अ) उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेत. (ब) राज्यसभेच्या उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी. (क) राज्य विधान परिषदेच्या उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे?

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (पीएम कुसुम) या योजनेअंतर्गत शेती आधारित सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करणारे --------- हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

पुढील विधाने विचारात घ्या. अ. सभागृह नेता या पदाचा उल्लेख संसदेच्या दोन्ही सदनांच्या कार्यपद्धती नियमांमध्ये  आढळुन येतो. ब. विरोधी पक्षनेता या पदास १९७७ मध्ये संसदेकडून वैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. क. प्रतोद या पदाचा उल्लेख लोकसभा कार्यपद्धती नियमांमध्ये आढळतो.   योग्य विधान/ने ओळखा.

क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारविषयी कोणती विधाने योग्य आहेत? (अ) 1 जून 1943 ते 13 जून 1946 दरम्यान सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना करण्यात आली होती. (ब) या प्रतिसरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी केले. (क) साताऱ्याचा प्रतिसरकारमध्ये लिलाताई पाटील, विनयाताई लाड, लक्ष्मीबाई नाईकवडी आणि राजूताई पाटील यांनी सहभाग घेतला होता. (ड) कुंडल येथील बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली ‘तुफान सेना' स्थापन करण्यात आली.

व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने कर आकारणी केली जाते, तेव्हा त्यास ______________ कर असे म्हणतात.

प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसंदर्भात खालील विधानांचा विचार करा. (अ) प्रकाश संश्लेषण क्रिया 10 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाला योग्य प्रकारे घडते. (ब) प्रकाशाची तीव्रता जेवढी कमी तेवढा प्रकाश संश्लेषणाचा दर जास्त असतो.

खालीलपैकी कोणते पोषणद्रव्य हे सूक्ष्मपोषणद्रव्य (Micro-nutrients) नाही?

योग्य पर्यायाची जोडी जुळवा. (अ) (ब) (अ) महाविभाजन वर्ष (i) 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या (ब) ए. जे. कोल आणि इ. एम. हुवर (ii) 1921 (क) सामाजिक उपाय (iii) लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न असलेल्या देशातील आर्थिक विकास यांचा संबंध (ड) राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 (iv) शिक्षणाचा विस्तार (अ) (ब) (क) (ड)

खालीलपैकी पैशाची कोणती प्राथमिक कार्य/ कार्ये नाही/नाहीत?(अ) मूल्यसंग्रहण (ब) मूल्यमापनाचे साधन(क) विनिमयाचे साधन (ड) आस्थिगीत देयमान

फिशर यांच्या पैशाच्या चलन संख्यामान सिद्धांतानुसार P हे अक्षर कोणता चलघटक दर्शवते?

सजीवांच्या रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एककाला पेशी असे म्हणतात', असा पेशीसिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?

पेशीची ऊर्जा वापरून पेशीमध्ये खालीलपैकी कोणती/त्या प्रक्रिया पार पडतात? अ. पेशीर भक्षण ब. पेशी उत्सर्जन क. विसरण ड. परासरण पर्यायी उत्तरे :

सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेपैकी फक्त ------------ उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते.

जर एका व्यक्तीने एका शहरातुन दुसऱ्या शहरात जाऊन येण्याचे ठरवले. जर त्याने 12:20 वाजता रेल्वेने प्रवासाला सुरुवात केली आणि विमानाने परत यायला 4:05 वाजले. जर तिने परतीचा प्रवास देखील रेल्वेने केला तर तिला परत यायला 7:00 वाजले असते. जर तिने पूर्ण प्रवास विमानाने करण्याचे ठरवले तर पूर्ण प्रवासासाठी लागणारा वेळ किती?

पी. बी. पाटील समितीच्या शिफारसी संदर्भात खालीलपैकी कोणते/ ती विधान/ने असत्य आहेत? (अ) सरपंचाची निवड ग्रामसभेतील सर्व मतदारांकडून व्हावी. (ब) जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात यावा. (क) ग्रामसभा वर्षातून किमान तीन वेळा घेण्यात याव्यात. (ड) महिला व बालकल्याण समितीची स्थापना करणे.

खाली दिलेल्या डोंगररांग/टेकड्या यांच्या पर्यायांपैकी पालघर जिल्ह्यामध्ये स्थित असणाऱ्या डोंगररांग/टेकड्यांचा योग्य पर्याय निवडा.(अ) तांदूळवाडी (ब) अस्तंभा(क) शिरसोली (ड) जीवदानी (इ) तुंगार (ई) टकमक

भारतातील पहिला नैनो लिक्विड युरिया प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे?

एका पिशवीमध् 3 पांढरे, 3 नीळे आणि 3 लाल चेंडू आहेत. जर त्यातून 3 चेंडू काढायचे असतील, तर त्यापैकी कमीत कमी 1 पांढरा चेंडू असण्याची शक्यता कीती?

अर्थव्यवस्थेच्या संख्यात्मक वृद्धी दर्शविणारी स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)आधारित आकडेवारीचा अवलंब कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून करण्यात आला?

SCD, TEF, UGH, ____, WKL

डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या एफआरबीएम कार्यगटाने निर्देशित केलेल्या लक्षांसंबंधी योग्य जोड्या ओळखा. I. तरतुदी II (2008-09) (अ) राजकोषीय तूट : 2.8% (ब) महसुली तूट : + 0.2% (क) कर महसूल : 11.1%

4 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 4 मुलांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा.

योग्य विधाने ओळखा.(अ) पश्चिमघाट हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्याच्या पूर्वेकडे जास्त पर्जन्य तर पश्चिमेकडे पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो.(ब) सह्याद्री पर्वतरांगेची रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेकडे कमी आढळते.(क) याच पर्वतरांगेतील कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.

नुकत्याच कोणत्या राज्याने 7 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे?

17व्या  इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) 2021 भारतातील किती टक्के भौगोलिक क्षेत्र हे एकूण जंगल आणि वृक्षाच्छादित ( Total Forest and Tree cover) आहे असे नमूद करण्यात आले आहे?

राज्याच्या कोकण किनारपट्टीच्या भागात पर्जन्य परिवर्तनशीलतेचे प्रमाण हे _______________ आहे.

पश्चिम बंगालमध्ये पडणाऱ्या मान्सूनपूर्व पर्जन्य ---------- या नावाने ओळखले जाते.

प्राथमिक तूट म्हणजे _______________

योग्य विधाने ओळखा. अ. मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना मेरूचेता म्हणतात. मेरूचेतांच्या 12 जोड्या असतात. ब. मेरुरज्जूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता म्हणतात. कर्पर चेतांच्या 31 जोड्या असतात. पर्यायी उत्तरे :

परमहंस सभेचे अध्यक्ष ____________ हे होते.

पबना उठावाचे नेतृत्व कोणी केले? (अ) वेनेली सत्यनारायणन (ब) इशानचंद्र राय (क) शंभू पाल (ड) गौरीशंकर मिश्र

योग्य जोड्या जुळवा (पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी) (कार्यक्षेत्र) (अ) नटराजन चंद्रशेखरन (i) सनदी सेवा (ब) राजीव महर्षी (ii) व्यापार आणि उद्योग (क) संजय राजाराम (iii) क्रीडा (ड) देवेंद्र झाझरिया (iv) विज्ञान आणि अभियांत्रिकी (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या जुळवा.(पद) (वरिष्ठत्व)(अ) पंतप्रधान (i) 7A(ब) भारतरत्न विभूषित (ii) 9(क) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (iii) 5(ड) माजी राष्ट्रपती (iv) 3 (अ) (ब) (क) (ड)

खालीलपैकी कोणत्या संस्था पंडिता रमाबाई यांच्याशी संबंधित होत्या?(अ) शारदा सदन (ब) सेवा सदन(क) रमाबाई असोसिएशन (ड) बातमी सदन(इ) मुक्ती सदन

पंछी आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार पुढीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?

पुढील विधाने विचारात घ्या. अ. पंचायत राजव्यवस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य होते. ब. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील सर्व संस्थांचे नियमन हे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार केले जाते. पर्याय उत्तरे :

खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. (अ) न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना (ब) केसरी व मराठावृत्तपत्राची सुरुवात (क) डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना (ड) राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

अयोग्य विधाने ओळखा. (अ) भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळीत यांनी पदभार स्विकारला. (ब) न्या. उदय लळित यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.

भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक पदाविषयी योग्य विधाने ओळखा.(अ) महालेखापरिक्षकांनी घ्यावयाच्या शपथेचा नमुना सर्वोच्च न्यायालयाच्या शपथेप्रमाणे आहे.(ब) महालेखापरिक्षक पदासाठी घटनेत विशेष पात्रता नमूद करण्यात आलेल्या नाहीत.(क) संसदेमध्ये वित्तमंत्री महालेखापरिक्षकांच्या कृतीसाठी जबाबदार असतात.(ड) केंद्राच्या जमा खर्चासंबंधी अहवाल ते संसदेला सादर करतात.

वेगळा पर्याय ओळखा:

पाश्चात्त्य इतिहासकार जेम्स मील ने लिहिलेल्या 'हिंदुस्थानचा इतिहास' या ग्रंथावर टिका करून तो ग्रंथ कसा पूर्वग्रह दूषित आहे असे कोणी आपल्या लेखात मांडले होते?

योग्य विधान/ने ओळखा: (अ) भारतात, आठवड्याला 14 तासांपेक्षा कमी काम करणाऱ्या व्यक्तीस बेरोजगार म्हणतात. (ब) आठवड्याला 15-28 तास काम करणाऱ्यास 'न्यून रोजगारीत' म्हणतात. (क) दरदोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगारीत म्हणतात.

निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

अचूक विधान/विधाने ओळखा. (अ) नागरी लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. (ब) नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे.

भारतात 53 दशलक्षी शहरे आहेत, त्यात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे?

खालीलपैकी कोणी 'चार्ल्स मार्टिन' आणि डॉ. मेहमूद ही नावे धारण केली होती?

खालीलपैकी कोणती शिफारस 1997 च्या नरसिंहन समितीने केलेली नाही?

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा इतर 7 जिल्ह्यांना लागली आहे? (अ) औरंगाबाद (ब) अहमदनगर (क) पुणे (ड) जालना (इ) बुलढाणा (फ) अमरावती

खालीलपैकी कोणत्या नदीने चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याची सीमा निश्चित केली आहे?

खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा. (अ) ध्वनीचा वेग हा वाढत्या तापमानानुसार घटत जातो. (ब) प्रत्येक डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा वेग हा 0.61 मीटर प्रतिसेकंदाने वाढतो.

(अ) 31 जुलै 1849 रोजी मुंबईत दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. (ब) पारमहंसिक ब्रह्मचर्य आणि एकेश्वरवादाची कैफियत ही पुस्तके परमहंस सभेची तत्त्वे सांगतात. वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.

अयोग्य विधाने ओळखा.(अ) द्रौपदी मूर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.(ब) द्रौपदी मूर्मू यांनी यापूर्वी छत्तीसगडच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.(क) राष्ट्रपतीपदावर निवड होण्याच्या द्रौपदी मूर्मू स्वातंत्र्यानंतर जन्मणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती असतील.(ड) राष्ट्रपती म्हणून काम पाहणाऱ्या द्रौपदी मूर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत.

200 मीटर आणि 140 मीटर लांबीच्या दोन रेल्वे समान दिशेने धावत आहेत त्यांचा वेग अनुक्रमे 72 किमी/तास आणि 57 किमी / तास असल्यास पहिली रेल्वे दुसऱ्या रेल्वेस किती वेळात ओलांडेल ?

योग्य जोड्या लावा. (दृष्टीदोष) (उपाय) (अ) दूरदृष्टिता (Hypermetropia) (i) द्विनाभीय भिंग (Bifocal lens) (ब) लघू/निकट दृष्टीता (Myopia) (ii) बहिर्वक्र भिंग (Convex lens) (क) वृद्धदृष्टीता (Presbyopia) (iii) अंतर्वक्र भिंग (Concave lens) (अ) (ब) (क)

जर Moolokarn म्हणजे blue sky, wilkospadi म्हणजे bicycle race, moolowilko म्हणजे blue bicycle असेल तर race card चा कोड काय असेल?

1891 मध्ये दुसरा फॅक्टरी कायदा कोणत्या आयोगाच्या शिफारसींवर आधारित होता?

महात्मा फुले लिखित 'शेतकऱ्याचा आसुड'चे दोन भाग ____________ पत्रात/मासिकात छापल्यानंतर पुढचे तीन भाग छापण्यास संपादकांनी नकार दिला होत.

दिष्ट विद्युत्‌धारेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यातील विसंगत वैशिष्ट्ये निवडा.

दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत कोणती विधाने सत्य आहेत. (अ) GDP च्या वाढीच्या दराचे लक्ष प्रति वर्ष आठ टक्के साध्य करणे. (ब) या योजनेत सर्वाधिक खर्च सार्वजनिक क्षेत्रात करण्यात आला. (क) या योजनेदरम्यान विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला.

खालील विधानांचा विचार करा आणि दगडफुलासंबंधित योग्य पर्याय निवडा.(अ) दगडफूल हे शैवाल आणि ब्रायोफायटा यांचे एकत्रित सहजीवन दर्शवते.(ब) दगडफूल SO2 च्या बाबतीत संवेदनशील आणि प्रदूषणाचे संकेतक असतात.

पुढील विधाने विचारात घ्या. -  ओलावा टिकवून धरण्याची क्षमता अधिक - मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास या प्रकारच्या मृदेमध्ये नगदी पिके घेतली जातात. - मॅग्नेशियम आणि पोटॅश मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.  वरील वर्णन कोणत्या मृदेचे आहे?

1857 च्या उठावाबाबत खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. (अ) पेठ येथे भगवंतराव निळकंठराव यांनी कोळी लोकांना हाताशी धरून उठाव केला. (ब) जमखंडी येथे राजे आप्पासाहेब पटवर्धन व त्यांचा संरक्षक छोटूसिंग यांनी उठावाचे नेतृत्व केले. (क) कामठी येथे इनायतुल्ला खान, नवाब कादरखान यांनी राणी बाकाबाई भोसले यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. (ड) सातारा येथे रंगू बापूजी गुप्ते यांनी यशस्वीरित्या उठाव केला.

खालीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा. (अ) 1867 च्या दरम्यान महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सावकारांच्या घरावर हल्ले चालू केले, हेच दख्खन दंगे म्हणून ओळखले जातात. (ब) याचे मुख्य केंद्र पुणे व नगर जिल्ह्यात होते. (क) सुपे गावातून या उठावांना सुरुवात झाली. (ड) पुणे सार्वजनिक सभेचा या शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा होता.

मे 2022 मध्ये भारताने ----------- या संघाचा पराभव करत थॉमस कप (पुरुष बॅडमिंटन वर्ल्डकप) पहिल्यांदा जिंकला.

थेट लाभ हस्तांतरण (DBT) या योजनेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत?(अ) लक्ष्य सुधारणा(ब) खर्चावर नियंत्रण मिळवणे(क) भ्रष्टाचार कमी करणे(ड) अपव्यय टाळणे

बन्सीकडे त्रिकोणी व चौकोनी आकाराचे 25 कागद आहेत. त्यांच्या कोनांची संख्या 88 आहे. तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती व त्रिकोणांच्या कोनांची संख्या किती?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) दादोबा पांडुरंग यांनी 'अक्कलकोट' संस्थानच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले होते. (ब) दादोबा पांडुरंग यांना 'मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात.

विवरणा वरून समाजसुधारक ओळखा. - मॅक्समुलर या जर्मन वैचारिकाने यांच्या प्रबोधन कार्याची तुलना राजाराममोहन रॉय यांच्याशी केली. - त्यांनी सामाजिक परिषदेत विधवा केशवपन प्रथा बंद करावी या सुब्रमण्यम अय्यर यांच्या ठरावास अनुमोदन देणारे भाषण केले होते. - 1889 मध्ये पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत 'अमेरिकेतील स्त्रियांचा पराक्रम' या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. पर्यायी उत्तरे

मेदारम जतारा या कुंभ मेळ्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेळा कोणत्या राज्यामध्ये दर दोन वर्षांनी साजरा केला जातो?

नियोजन आयोगाने नेमलेल्या डॉ. सुरेश तेंडुलकर समितीच्या सुचवलेल्या शिफारसीचा अवलंब करून 2011-12 यावर्षी भारतात ______ दारिद्र्य होते.

दारिद्र्याबाबत खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) दारिद्र्य मापनासाठी डिसेंबर 2005 मध्ये सुरेश तेंडुलकर समिती नेमण्यात आली. (ब) तेंडुलकर समितीने दारिद्र्याच्या टोपलीत अन्न या घटकाबरोबरच शिक्षण आणि घरखर्च यांचा अंतर्भाव करण्याची शिफारस केली. (क) या समितीच्या अहवालावरून 2009-10 मध्ये भारतात एकूण 29.8 % दारिद्र्य होते. (ड) या समितीला 2009-10 मध्ये सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण बिहारमध्ये आढळले.

खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातर्फे तृतीयपंथी समुदाय आणि भिकारी समुदायासाठी 'स्माईल' योजना सुरू करण्यात आली आहे. (ब) या नवीन एकछत्री योजनेचा उद्देश तृतीयपंथी आणि भिकारी समुदायासाठी कल्याणकारी उपाय प्रदान करणे हा आहे.

तुटीच्या अर्थभरण्यासाठी सरकार खालीलपैकी कोणत्या पर्यायांचा वापर करते?(अ) परकीय कर्ज (ब) अंतर्गत कर्ज(क) रिझर्व्ह बँकेकडून उचल (ड) नोटा छापणे(इ) परकीय मदत

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. (अ) त्यांनी बेहरामजी मलबारी यांच्यासमवेत मुंबईत प्रथमच होमिओपॅथी दवाखाना सुरू केला. (ब) ते मराठी मुद्रक प्रकाशक होते. (क) तत्वविवेचक नावाचा छापखाना काढला. (ड) 'एक हिंदू' या टोपणनावाने 'जातिभेद विवेकसार' हा ग्रंथ लिहिला.

तीव्र संरचनात्मक बेरोजगारी ________ या देशांमध्ये अधिक आढळते.

पुढीलपैकी महाराष्ट्रातील असा एक जिल्ह्यांचा गट निवडा, ज्यामध्ये सारख्या तालुक्यांची संख्या आहे. (अ) वर्धा-गोंदिया-जालना (ब) अकोला-भंडारा-जालना (क) सातारा-सोलापूर-बीड (ड) परभणी-औरंगाबाद-रत्नागिरी

तायुनी चळवळीची स्थापना पुढीलपैकी कोणी केली?

महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची तापमान कक्षा सर्वात कमी असते?

100 ग्रॅम मूलद्रव्यापासून तार तयार केल्यास खालीलपैकी कोणत्या धातूपासून सर्वाधिक लांबीची तार तयार होईल?

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (अ) डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये आढळतो. (ब) चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो.

डॉ. वार्था यांच्या हवामानाच्या वर्गीकरणानुसार पुढील प्रकारचे हवामान महाराष्ट्रात कोणत्या भागत आढळते? - वार्षिक तापमान कक्षा 5 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी - सापेक्ष आर्द्रता 50 टक्क्यांपेक्षा जास्त - मुख्यतः सदाहरित निम सदाहरित वनांचा प्रदेश पर्यायी उत्तरे :

नुकतेच निधन झालेल्या डॉ. व्ही. कृष्णमूर्ती यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.(अ) त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक म्हणतात.(ब) त्यांनी तोट्यात असलेले विविध सार्वजनिक उद्योग नफ्यात आणले.(क) त्यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम पाहिले आहे.(ड) त्याचबरोबर त्यांनी IIM अहमदाबाद, IIM बंगरूळचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

खालील योग्य जोड्या लावा. (अ) विल्यम कॅरे (i) भगवत गीतेच्या भाषांतराला प्रस्तावना लिहिली (ब) डॉ. विल्यम जोन्स (ii) मराठी भाषेचा शब्दकोश (क) ग्रॅण्ड डफ (iii) शाकुंतलचे भाषांतर (ड) वॉरेन हेस्टिंग्ज (iv) वणवा सिद्धांत (अ) (ब) (क) (ड)

दक्षिण आफ्रिकेचे नाटककार आणि कादंबरीकार डामन गालगुट यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना 2021 बुकर पारितोषिक  देण्यात आलेले आहे?

महाराष्ट्रात मिग विमान निर्मिती कोणत्या ठिकाणी केली जाते?

1932 मध्ये भारतात पहिल्यांदा टाटा एअरलाइन्स या विमानकंपनीची स्थापना --------- यांनी केली.

कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो, जो एक दिवसानंतर दुसरा येतो, जो एका दिवसानंतर लगेच येतो, जो सोमवारनंतर दुसरा येतो ? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार

नासाने (NASA) नुकतेच प्रक्षेपित केलेले जेम्स बेव हे -------- आहे.

भारतात जेंडर बजेटिंगची सुरुवात कोणत्या योजनेअंतर्गत झाली?

रोडोप्सीन या प्रकाशसंवेदनशील रंगद्रव्याची निर्मिती कोणत्या जीवनसत्त्वापासून होते?

'विकास प्रक्रियेच्या लोकशाहीकरणाऐवजी नोकरशाहीकरणामुळे पंचायतीराज व्यवस्था दुर्बल झाल्या आहेत आणि 'मुळाशिवाय रोप' अशी त्यांची अवस्था झाली आहे,' असे उद्‌गार पंचायतराजविषयक कोणत्या समितीने काढले?

खालीलपैकी कोणत्या समितीने विकास प्रक्रियेचे नोकरशाहीकरण झाले आहे. असे मत नोंदवले?

दिर्घ मुदतीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कौटुंबिक गरज भागवण्यासाठी, मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी कारागृहातील उत्पन्नावर आधारित कर्ज योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

जिल्हापरिषद अध्यक्षाविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाबाबत योग्य विधाने निवडा.(अ) जिल्हा परिषदेच्या 1/3 सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी नोटीस द्यावी लागते.(ब) गणपूर्ती नसेल तरीही अविश्वास ठरावाची बैठक तहकूब करता येत नाही.(क) अध्यक्षाची निवड झाल्यापासून पहिली 1 वर्ष अविश्वास ठराव मांडता येत नाही.(ड) उपस्थित व मतदान करणाऱ्या एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने (महिला वगळता) ठराव पास झाल्यास अध्याक्षास पायउतार व्हावे लागते.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती संदर्भातील योग्य विधाने निवडा. (अ) मुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. (ब) या समिती अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीयांसाठी कमाल दोन जागा राखीव असतात.

जिल्हा परिषदेचा सचिव _______ हा असतो.

महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती कायदा 1998 नुसार महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष ------------- असतो.

महाराष्ट्र जनगणना 2011च्या आकडेवारीतील पुढे दिलेली माहिती अभ्यासा. जिल्हा : लोकसंख्येची घनता : लिंग गुणोत्तर (अ) मुंबई उपनगर : 20,980 : 832 (ब) पुणे : 603 : 915 (क) गडचिरोली : 74 : 982

योग्य जोड्या जुळवा.(गरम पाण्याचे झरे) (जिल्हा)(अ) उनपदेव (i) रायगड(ब) उनकेश्वर (ii) नांदेड(क) उन्हवरे (iii) जळगाव(ड) उन्हेरे (iv) रत्नागिरी (अ) (ब) (क) (ड)

जालियनवाला हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती, या समितीत समावेश असलेले भारतीय व्यक्ती: (अ) पंडित जगत नारायण (ब) सर चिमणराव सेटलवाड (क) सरदार सुलतान अहमद खान (ड) सय्यद हुसेन बिलग्रामी

जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार व्यवस्थेची प्रमुख तत्वे: (अ) भेदभावरहित व्यापार (Trade Without Discrimination) (ब) अधिक मुक्त व्यापार (Free Trade) (क) भविष्यकथन क्षमता (Predictability) (ड) न्याय्य स्पर्धेला प्रोत्साहन (Promoting Fair Competition)

UNCTAD च्या जागतिक गुंतवणूक अहवाला 2022 नुसार भारतातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक (FDI) मिळवणारे राज्य कोणते?

जागतिक आनंदी अहवाल 2022 संबंधी खालीलपैकी कोणती विधान/ने असत्य आहे/त? (अ) या अहवालात फिनलँड सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. (ब) 2021 मध्ये भारत 139व्या, तर 2022 मध्ये 136व्या स्थानावर आहे. (क) 20 मार्च या दिवशी हा अहवाल जाहीर केला जातो.

जागतिक आनंदी अहवाल 2022 नुसार ------- हा देश सलग पाचव्यांदा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.

योग्य जोड्या लावा. (भाकीत केलेली मूलद्रव्ये) (शोध लागल्यानंतरची मूलद्रव्ये) (अ) इका-बोरॉन (i) जर्मेनिअम (ब) इका-ॲल्युमिनिअम (ii) स्कॅन्डिअम (क) इका-सिलिकॉन (iii) गॅलिअम (अ) (ब) (क)

जिल्हे व जलसिंचन प्रकल्प योग्य जोड्या ओळखा. (जिल्हे) (जलसिंचन प्रकल्प) (अ) नाशिक - करंजवण (ब) यवतमाळ - नळगंगा (क) पुणे - धोम (ड) हिंगोली - सिद्धेश्वर

जलजीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के नळाद्वारे पाणीपुरवठा होणारी राज्ये कोणती? (अ) गोवा (ब) हरियाणा (क) तेलंगणा (ड) गुजरात

पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व घरांना ग्रामीण घरांना शंभर टक्के नळजोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे? अ. गोवा  ब. तेलंगणा क. हरियाणा  ड. मध्य प्रदेश पर्यायी उत्तरे:

जोड्या लावा. (आदिवासी जमाती) (राज्य) (अ) गारो (i) जम्मू काश्मिर (ब) भिल्ल (ii) आंध्रप्रदेश (क) बक्कडवाल (iii) मेघालय (ड) चेंचू (iv) मध्यप्रदेश (अ) (ब) (क) (ड)

आदिवासी जमाती व त्यांच्या निवासस्थानाचा प्रदेश याबाबतची अयोग्य जोडी ओळखा.

_______ यांनी भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

चुकीची जोडी ओळखा.

फोटोक्रोमॅटिक काच बनविण्यासाठी कशाचा वापर केला जातो?

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (अ) चलनवाढीमुळे करवसुलीत वाढ होते. (ब) चलनवाढीच्या काळात पैशाचा पुरवठा स्थिर राहिल्यास व्याजदर वाढतात. (क) चलनवाढीमुळे उद्योगांमध्ये रोजगार भरती मंदावते.

चलनवाढीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या. (अ) चलनवाढीच्या काळात धनकोंना लाभ, तर ऋणकोंना तोटा होतो. (ब) सरकारच्या कर महसुलात वाढ होते. (क) पूर्ण रोजगार पातळीनंतर उत्पादन घटकांच्या किमतीत झालेली वाढ अर्थव्यवस्थेस हितकारक असते. वरीलपैकी कोणते/ती विधाने सत्य आहेत?

अर्थव्यवस्थेमध्ये तेजी-मंदीच्या चक्रामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीला ----------- स्वरूपाची बेरोजगारी म्हणतात.

महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. (अ) महाड-पोलदपूर मार्गावर आंबेनळी घाट आहे. (ब) पाचगणी-वाई मार्गावर करूळघाट आहे.

जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?

संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती योग्य जुळत नाही? समिती अध्यक्ष

ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांक 2022 मध्ये भारताला 146 देशांमध्ये _________ वे स्थान देण्यात आले आहे.

योग्य जोड्या जुळवा(अ) युरेमिया (i) लघवीद्वारे रक्त बाहेर पडणे(ब) हिमत्त्युरिया (ii) रक्तामध्ये युरियाचे प्रमाण जास्त होणे(क) अनयुरिया (iii) गरजेपेक्षा कमी मुत्र तयार होणे(ड) ऑलिगो युरिया (iv) मूत्र पूर्णतः बंद होणे.(अ) (ब) (क) (ड)

ग्रेशमच्या तत्त्वानुसार (अ) जेव्हा शासन एखाद्या प्रकारच्या पैशाचे अधिमूल्यन (overvaluation) करते तेव्हा दुसऱ्या प्रकारच्या पैशाचे अवमूल्यन (undervaluation) होऊन दुसऱ्या प्रकारचा पैसा चलनातून बाहेर (ब) थोडक्यात 'वाईट पैसा चांगल्या पैशाला' दूर सारतो.

ग्रॅफाइटसंबंधी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? (अ) वीजेचा सुवाहक (ब) षट्‌कोनीय रचना (क) अणूभट्टीत मंदक (Moderator) म्हणून (ड) अणूभट्टीत नियंत्रक (Controller) म्हणून वापर (इ) पोलादनिर्मितीत वापर

2000-01 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेअंतर्गत कोणता घटक येत नाही?

ग्रामसेवकाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. (अ) तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो. (ब) ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी राज्य सरकारकडून ग्रामसेवकांची नेमणूक केली जाते. (क) तो ग्रामपंचायतीचे हिशेब आणि महत्त्वाची कागदपत्रे सांभाळतो. वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेमुळे एखादी जागा रिक्त झाली आहे किंवा नाही असा प्रश्न उद्‌भवल्यास, त्यावर जिल्हाधिकारी निर्णय देतात. (ब) जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर 15 दिवसात विभागीय आयुक्तांकडे अपील करता येते.

74व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही?(अ) नगरपालिकेचे निर्माण (ब) राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक(क) ग्रामपंचायत (ड) जागांचे आरक्षण

खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकास पेशीचे "पॅकिंग अँड फॉरवर्डिंग डिपार्टमेंट" म्हणतात?

नागपूर प्रशासकीय विभागातील टेकड्या /डोंगरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. अ. चिरोली टेकड्या ब. नवेगाव डोंगर क. दरकेसा टेकड्या  ड. चिकीमाला डोंगर पर्यायी उत्तरे :

खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा. (अ) कॅबिनेट समित्या या असंविधानिक (extra constitutional) आहेत. (ब) साधारणतः संसदीय कामकाज समितीचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात. (क) राजकीय व्यवहार समिती ही सर्व कॅबिनेट समित्यांमध्ये सर्वात प्रबळ असते.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) क्राेमोसोम सर्वप्रथम 'होफमायस्टार' यांनी शोधले.(ब) क्रोमोसोम हे नाव 'वॉल्डेयर' यांनी दिले.पर्यायी उत्तरे :

231/2अक्षवृत्त म्हणजेच कर्कवृत्त जे की भारताला काल्पनिक दृष्ट्या बरोबर दोन भागांमध्ये विभागते, असे कर्कवृत्त पुढीलपैकी कोणत्या राज्यांमधून जात नाही? अ. राजस्थान  ब. मणिपूर  क. झारखंड  ड. ओडिशा  इ. छत्तीसगड पर्याय उत्तरे :

सेमीकंडक्टर धोरण आणणारे पहिले राज्य कोणते ठरले?

स्टेट काँग्रेसमधील जहाल गटाने गांधींकडे गुप्त आंदोलनाची मागणी केली. गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहास मान्यता देऊन स्वतः पाच नेत्यांची निवड केली, त्यासंबंधी योग्य जोड्या लावा. (नेते) (ठिकाण) (अ) हिरालाल कोटेचा (i) बीड (ब) देवरामजी चव्हाण (ii) औरंगाबाद (क) अच्युतभाई देशपांडे (iii) उस्मानाबाद (ड) मोतीलाल मंत्री (iv) बीड (अ) (ब) (क) (ड)

गांधीजींच्या साऊन आफ्रिकेतील कार्याविषयीची चुकीची जोडी ओळखा.

उंची इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग (velocity) किती होईल ?

(अ) वस्तूचे वस्तुमान दुप्पट झाल्यास त्याची गतिज ऊर्जा दुप्पट होते. (ब) वस्तुचा वेग दुप्पट झाल्यास त्याची गतिज ऊर्जा चौपट होते. वरीलपैकी अचूक विधान/ने निवडा.

जैतापूरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

खालीलपैकी कोणते सजीव हे खंडीभवनाद्वारे (Fragmentation) प्रजनन करतात?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) क्षयरोगाच्या रोगकारकाचा शोध रॉबर्ट कॉच यांनी 1885 मध्ये लावला. (ब) क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी स्ट्रेप्टोमायसीन हे औषध दिले जाते. (क) भारतात 1997 पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉट्स केंद्रे सुरू करण्यात आले आहे. वरीलपैकी असत्य नसलेली विधान/ ने कोणती?

पुणे प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत?

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रम या संस्थेचे अध्यक्ष कोण होते ?

खालील विधाने विचारात घ्या.(अ) कोडरमा आणि गिरीडोह हे प्रसिद्ध अभ्रक क्षेत्र ओडिशा या राज्यांमध्ये स्थित आहे.(ब) अभ्रकाला बंगाली रूबी असे ही म्हटले जाते.पर्यायी उत्तरे :

कोकण रेल्वेबाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा.(अ) मुंबई ते मंगळुर एकूण 843 किमी लांबीचे कोकण रेल्वेचे जाळे असून महाराष्ट्रातील तिची लांबी 381 किमी आहे.(ब) कोकण रेल्वेवर 65 मीटर उंचीचा आशियातील सर्वात उंच पूल पानवळ नदीवर रत्नागिरी व निवसर या स्थानकादरम्यान आहे.(क) या मार्गावर व ऊक्षी व भोके या स्थानकादरम्यान करबुडे हा 6.45 किमी लांबीचा बोगदा आहे.

कोकण किनारपट्टीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या. (अ) कोकण किनारपट्टीची सर्वात कमी रूंदी कुडाळजवळील रांगणा किल्ल्याजवळ आहे. (ब) कोकण किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागात तांबूस-तपकिरी मृदा आढळते. (क) मध्य कोकणच्या ईशान्येस माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. वरीलपैकी योग्य नसलेले विधान/ने कोणते/ती?

काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात, परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठीच असतात ते अधिकार कोणते आहेत? (अ) सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी (ब) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य (क) प्रदूषण मुक्त व चांगल्या पर्यावरणाचा हक्क (ड) अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेली 'स्माईल योजना' कोणत्या गटासाठी लागू आहे ?

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री गिरीराज सिंह यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी कोणत्या ॲपचे अनावरण केले?

पुढीलपैकी योग्य विधाने निवडा :  अ. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांना दोन वर्षाच्या कार्यकाळाची हमी लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अन्वये देण्यात आलेली आहे. ब. 2021मध्ये सुबोध कुमार जैस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. क. केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी करण्यात आली होती. पर्यायी उत्तरे :

पुढील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. (अ) केंद्र व राज्य यांच्या संबंधांचे विश्लेषण कायदेविषयक संबंध, प्रशासनिक संबंध व आर्थिक संबंध अशा तीन भागात करता येते. (ब) परंतु केंद्रीय कायदे व राज्य कायदे यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यघटनेत एकात्मिक न्यायव्यवस्था स्थापन केल्याने न्यायिक अधिकारांची विभागणी केलेली नाही.

केंद्र सरकारने ----------- मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंना 1 जुलै 2022 पासून बंदी घातली आहे.

खालीलपैकी कोणत्या दोन नद्याच्या संगमावर माहुली हे ठिकाण वसले आहे?

खालील दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार व्यक्ती ओळखा.(अ) जोहार मायबाप, सत्यशोधक जलसा या नाटकातून जातीभेदाने व विषमतेने अस्पृश्यांचे जीवन कसेउद् ध्वस्त झाले आहे हे त्यांनी मांडले.(ब) हे दलित वर्गातील पहिले कविवर्य होते.(क) व्हिटले कमिशन पुढे त्यांनी कामगारांच्या मागण्या सादर केल्या.पर्यायी उत्तरे :

विटाळ विध्वंसक' हे साप्ताहिक ________________ यांनी काढले.

2021 चा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा युवा साहित्यासाठीचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

खालीलपैकी अयोग्य असलेली जोडी ओळखा.

खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

योग्य जोड्या लावा. (तरतुदी) (संबंधित कलम) (अ) पंचायतींचे लेखापरिक्षण (i) 243 एफ (ब) पंचायतराज सदस्यत्वासाठी अपात्रता (ii) 243 एच (क) पंचायतींच्या निवडणूका (iii) 243 के (ड) पंचायतींचा कर आकारण्याचा अधिकार आणि निधीसंदर्भात अधिकार (iv) 243 जे (अ) (ब) (क) (ड)

पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

योग्य जोड्या लावा. (वृत्तपत्र) (ठिकाण) (अ) जागृती (i) बेळगाव (ब) हंटर (ii) वर्धा (क) ब्राह्मणेतर (iii) कोल्हापूर (ड) राष्ट्रवीर (iv) बडोदा (अ) (ब) (क) (ड)

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?

पुढील विधाने विचारात घ्या. अ. जागतिक उपासमार निर्देशांक 2021 अहवालामध्ये भारत  गंभीर गटामध्ये असून 116 देशांमध्ये 100व्या स्थानावर आहे. ब. या निर्देशांकात शून्य म्हणजे सुपोषण तर शंभर  म्हणजे सर्वात वाईट स्थिती. पर्यायी उत्तरे :

खालील विधानांचा विचार करा. (अ) बेकरी उद्योगात सॅक्रोमायसिस सेरिव्हीसी हे कवक वापरतात. (ब) पनीर उद्योगामध्ये पेनिसीलिअम या कवकाचा उपयोग होतो. (क) अल्कोहोल, वाईन तसेच बिअर इत्यादींच्या किण्वन प्रक्रियेत यीस्टचा उपयोग होतो. (ड) व्हाईट बटन मशरूम व ऑईस्टर मशरूम यांचा अन्नपदार्थ म्हणून वापर केला जातो. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

राज्यघटनेच्या कलम _______________ नुसार उच्च न्यायालये अभिलेख न्यायालये असतील.

भारताचे  महान्यायवादी यांच्याबद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा. अ. राष्ट्रपती महान्यायवादी यांची नियुक्ती करतात. ब. राज्यघटनेमध्ये महान्यायवादी पदाचा कार्यकाल नमूद केलेला नाही. क. राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे त्यांना वेतन मिळते. ड. तो भारत सरकारचा मुख्य कायदा अधिकारी आहे. पर्यायी उत्तरे :

कलम 368 नुसार संसद किती प्रकारे घटनेत दुरुस्ती करू शकते?

केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती राजवट लावणे योग्य ठरते?

कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवटीबाबत अयोग्य विधाने ओळखा.

घटनेतील कलम -------- नुसार राष्ट्रपती राज्याला प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोई उपलब्ध करून देण्याविषयी निर्देश देऊ शकतात.

खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.(अ) भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या, कोणत्याही नागरिकांना आपली विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती यांचे जतन करण्याचा हक्क कलम 29 ने दिला आहे.(ब) केवळ धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक यांना कलम 29 अन्वये संरक्षण लाभले आहे.(क) भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचाही समावेश होतो.

धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे?

खालील विधाने विचारात घ्या: (अ) अनुच्छेद 2 अन्वये संसदेला देण्यात आलेल्या अधिकारात भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या समावेशना संबंधित तरतुदी आहेत. (ब) अनुच्छेद 3 अन्वये संसद भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी करते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

खालील विधाने विचारात घ्या: (अ) कलम 19 ने सर्व नागरिकांना सहा हक्कांची हमी दिलेली आहे. (ब) सुरुवातीला कलम 19 मध्ये सात अधिकार होते परंतु 42 वी घटनादुरुस्ती कायदा 1976 अन्वये मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला. (क) हे हक्क फक्त नागरिकांसाठी व कंपनीच्या भागधारकांसाठी आहेत, पण परकियांसाठी किंवा कंपनी व निगम यांसारख्या वैधानिक व्यक्तींसाठी नाहीत.

योग्य विधाने ओळखा. (अ) घटनेच्या कलम 12 नुसार, न्यायव्यवस्था जेव्हा नियम तयार करते तेव्हा ती राज्यसंस्था या व्याख्येत येते. (ब) मात्र न्यायव्यवस्था जेव्हा आपल्या न्यायीक अधिकाराचा वापर करते तेव्हा ती राजसंस्था नसते.

31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अधिवेशन ---------- यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसनाबाबत अचूक विधान/ने ओळखा. (अ) ऑक्सिश्वसन क्रिया पेशीद्रव्य व तंतुकणिका अशा दोन्ही ठिकाणी पार पडते. (ब) विनॉक्सिश्वसन क्रिया फक्त पेशीद्रव्यातच पार पडते. (क) ऑक्सिश्वसनातून विनॉक्सिश्वसनापेक्षा जास्त ऊर्जा मिळते.

खालील विधानांचा विचार करा. (अ) एल्फिन्स्टन यांच्या अध्यक्षतेखाली 1816 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. (ब) या सोसायटीने मुंबई, भडोच व ठाणे येथे शाळा सुरू केल्या. (क) मुंबई येथे 1824 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले. (ड) यासाठी जगन्नाथ शंकरशेठ यांनी तीन लाख रुपये निधी दिला.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदच्या महासंचालक म्हणून __________ यांची नेमणूक करण्यात आली.

संपादन चाचणीतील विद्यार्थी गटाची सरासरी 64 आहे. उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी 89 आहे, तर निच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी 36 आहे. उरलेल्या मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दर्शवणारा पर्याय निवडा.

एका सत्र परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रोहन समोरून 12 व्या क्रमांकावर आणि शेवटून 33 व्याक्रमांकारवर आहे. जर परिक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 10 असेल तर परिक्षेला किती विद्यार्थी बसलेहोते ?

योग्य विधाने ओळखा. अ. विधानसभा विसर्जित झाल्यास विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोप पावतात. ब. विधानसभेने संमत केलेले पण विधानररिषदेत प्रलंबित असलेले विधेयक लोप पावते. क. एकगृही प्रणालीमध्ये विधानसभेने संमत केलेले किंवा द्विगृही प्रणालीमध्ये दोन्ही गृहांनी संमत केलेले पण राष्ट्रपतीने पुन्रर्विचारार्थ पाठवलेले विधेयक लोप पावत नाही.

जेव्हा चेंडू उर्ध्व दिशेने फेकला जातो, तेव्हा त्याची स्थितीज ऊर्जा ____________ आणि गतिज ऊर्जा _________ मात्र एकूण ऊर्जा ही स्थिर राहते.

महाराष्ट्रात किडल, रानफणस, बिबळा, शिसम इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात

योग्य जोड्या जुळवा. तरतूदी संबंधित कलमे (अ) उपराष्ट्रपतींची निवडणूक (i) कलम 69 (ब) उपराष्ट्रपतींची शपथ/प्रतिज्ञा (ii) कलम 67 (क) उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष (iii) कलम 64 (ड) उपराष्ट्रपतींचा कार्यकाल (iv) कलम 66 (अ) (ब) (क) (ड)

एका सांकेतिक भाषेत 'open the door' हे 'ka te jo' असे लिहिले जाते, 'door is closed' हे 'jo pa ma' असे आणि 'this is good' हे 'la ra pa' असे लिहिले जाते. तर 'closed' चा संकेत कोणता?

उत्सर्जनाशी संबंधित (Excretion) विकारांचा विचार करता पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

योग्य जोड्या लावा. (अ) कोल्हापूर (i) रंगो बापूजी गुप्ते (ब) जमखंडी (ii) भगवंतराव देशमुख (क) सातारा (iii) रामजी शिरसाट (ड) नाशिक (iv) आप्पासाहेब पटवर्धन (अ) (ब) (क) (ड)

पुढील संघटनांची त्यांच्या स्थापना वर्षानुसार मांडणी करा. अ. इंडियन नॅशनल काँग्रेस ब. मद्रास महाजन सभा क. बॉम्बेप्रेसिडसी असोसिएशन ड. ईस्ट इंडिया असोसिएशन पर्यायी उत्तरे :

खालील विधानांपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) इंदरमित गिल हे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ बनणारे पहिले भारतीय बनले आहेत. (ब) नोबेल विजेते गॅरी बेकर व रॉबर्ट लुकास यांचे ते विद्यार्थी आहे.

पुढीलपैकी कोणत्या वक्ती रतयवारी पद्धतीच्या पुरस्कर्त्या होत्या? (अ) डेव्हिड रिकार्डो (ब) जेम्स मिल (क) जेरेमी बेंथम (ड) थॉमस माल्थस

पर्यावरणीय समस्या, वाढती लोकसंख्या यामुळे कोणत्या देशाने आपले राजधानीचे ठिकाण बदलले?

इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी पुढील विधानांपैकी काय खरे नाही? (अ) या संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तर सचिव आनंद मोहन बोस हे होते. (ब) ही संस्था सर्वसाधारण जनतेसाठी होती. (क) तिची वर्गणी 5 रुपये इतकी होती.

ईटा-ईटाई या रोगासाठी कारणीभूत असणारे _________ हे मूलद्रव्य आहे.

पुढिल पैकी अयोग्य जोडी  ओळखा. अ. सालबाईचा तह : इंग्रज मराठा युद्ध  ब. मंगलोर तह : इंग्रज–निजाम क. भैरावल तह : इंग्रज–अफगाण ड. श्रीरंगपट्टणम तह : इंग्रज-म्हैसूर पर्यायी उत्तरे :

नील्स बोहरच्या अणू कक्षा प्रतिकृतीसंबंधी खालीलपैकी कोणती विधान/ने योग्य नाही/त? (अ) इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी किंवा जास्त होत असते. (ब) अणूमध्ये प्रोट्रॉन व इलेक्ट्रॉन व्यतिरिक्त उदासीन असे कणसुद्धा असतात. (क) केंद्रापासून दूर जाताना कक्षांची ऊर्जा पातळी वाढत जाते.

योग्य जोड्या जुळवा. (प्रमुख व्यक्ती) (संस्था)(अ) आशिष कुमार (i) नॅशनल स्टॉक एक्सचेंज(ब) सुरेश पटेल (ii) केंद्रिय दक्षता आयोग(क) रणजीत मोरे (iii) केंद्रिय प्रशासकीय न्यायाधिकरण(ड) रंजना देसाई (iv) प्रेस कौंन्सिल ऑफ इंडिया (अ) (ब) (क) (ड)

आवृत्तबीजी वनस्पतींबाबत (Angiosperms) पुढील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान ओळखा.

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वनप्रकार कोणता सांगता येईल?

पुढील विधाने विचारात घ्या. (अ) दख्खनच्या मूलभूत खडकांपैकी आर्कियन खडक हा महाराष्ट्रातील फक्त चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आढळतो. (ब) आर्कियन खडकामध्ये मुख्यत्वे करून लोहखनिज आढळून येते.

रिझर्व बँकेचे लेख्यांसंबंधीचे वर्ष ______ आहे.

आरबीआयच्या संख्यात्मक प्रत्यक्ष उपायोजनामध्ये खालीलपैकी कोणत्या उपायाचा समावेश होत नाही?

मानवी मेंदूच्या तीन आवरणास काय म्हणतात?

आधुनिक आवर्त सारणीतील विद्युतऋणता (electronegativity) हा गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (अ) डावीकडून उजवीकडे वाढते. (ब) डावीकडून उजवीकडे कमी होते. (क) वरून खाली कमी होते. (ड) वरून खाली वाढत जाते.

पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) आंतरराज्यीय नद्या आणि नदी खोरे यांच्या वापराबाबत, वितरणाबाबत आणि नियंत्रणाबाबत विवाद किंवा तक्रारींच्या निवाड्यासाठी संसद कलम 262 अनुसार कायदा करू शकते. (ब) असे विवाद व तक्रारी सर्वोच्च न्यायालयाच्या तसेच इतर कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात असणार नाहीत, अशी तरतूदसुद्धा संसद करू शकते.

असहकार कार्यक्रमाचा भाग म्हणून खाली नमूद व्यक्तींनी वकिली व्यवसायाचा त्याग केला: (अ) वासुदेव दास्ताने (ब) रामचंद्र राजवाडे (क) सी. राजगोपालाचारी (ड) डॉ. राजेंद्र प्रसाद (इ) टी. प्रकाशम

योग्य जोड्या ओळखा. (गणपती) (जिल्हे) (अ) गिरीजात्मक गणपती लेण्याद्री - पुणे (ब) सिद्धविनायक गणपती सिद्धटेक - पुणे (क) चिंतामणी गणपती थेऊर - अहमदनगर (ड) वरदविनायक गणपती महाड - रायगड

खालील विधाने विचारात घ्या.(अ) भारतीय लष्करात कॉम्बॅक्ट एव्हिएटर बनणाऱ्या अभिलाषा बराक ह्या पहिल्या महिला आहेत.(ब) राफेल विमान उडवणारी पहिली महिला अवनी चतुर्वेदी ह्या आहेत.पर्यायी उत्तरे :

खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) द्रवात एखादी वस्तू बुडणार की तरंगणार हे प्लावक बल (Buoyant force) सांगते. (ब) प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तू बुडते. (क) प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तू तरंगते.

खालीलपैकी कोणती भूरूपे वाळवंटी प्रदेशात आढळतात? (अ) प्लाया (ब) बजदा (क) अवकुट (lapies) (ड) राजकुंड (polje)

एका व्यक्तीला 45 मिनिटात 6 किमी अंतर कापायचे आहे. जर त्याने एकण वेळेच्या दोन तृतीयांश वेळामध्ये अर्धे अंतर कापले, तर शिल्लक वेळेमध्ये उर्वरित अंतर कापण्यासाठी, त्याचा वेग काय असायला हवा?

अर्थशास्त्राच्या 2021 चा नोबेल संबंधी पुढीलपैक योग्य जोड्या लावा. I II अ. जोशुआ डी. अँग्रीस्ट i. कामगार अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल ब. डेव्हिड कार्ड ii. कारण संबंधांच्या  विश्लेषणासाठी त्यांच्या पद्धतशीर योगदानासाठी क. गुइडो डब्ल्यू. इम्बेन्स iii. लिलाव सिद्धांतामध्ये सुधारणा आणि नवीन लिलाव स्वरूपांचे शोध पर्यायी उत्तरे : अ ब क

प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या अभिस्तर ऊतींबाबत (Epithelial tissues) अयोग्य विधान ओळखा.

अभिनव भारत या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.(अ) यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर 1904 मध्ये स्थापना.(ब) कोठूरू येथील बर्वेवाडा हे संघटनेचे शस्त्रागार होते.(क) अभिवन भारतच्या सदस्यांना दांडपट्टा शिकवण्याचे काम इब्राईमभाई करत.(ड) नाशिक हे अभिनव भारताचे केंद्र होते.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर ---------- या घाटमार्गाचा वापर करावा लागतो.

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते?

साहित्य अकादमीमार्फत दिला जाणारा अनुवादासाठीचा 2021 चा पुरस्कार मराठी भाषेसाठी ________ यांना देण्यात आला.

योग्यरित्या न जुळलेली जोडी ओळखा.

अंदाजसमितीबाबत खालीलपैकी काय खरे नाही?

खालीलपैकी कोणते अंतर्वक्र आरशाचे (Concave mirror) उपयोग आहेत?(अ) फ्लड लाईट्‌स (ब) टॉर्चेस(क) दूरदर्शी (Telescope) (ड) सौर उपकरणे(इ) दंतवैद्याचे (dentist) आरसे

खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. (अ) ज्या तरंगात कणांचे दोलन (Oscillation) पुढे-मागे होते आणि त्यांचे दोलन प्रसारणाच्या रेषेनुसार होते, त्यांना अवतरंग (Transeverse waves) म्हणतात. (ब) ज्या तरंगात कणांचे दोलन मध्य स्थितीच्या वर-खाली होते आणि हे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेला लंब असते, त्यांना अनुतरंग (Longitudinal waves) म्हणतात.

खालील विधानांचा विचार करा. (अ) बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात, तेव्हा ताण निर्माण होऊन वली पर्वतांची निर्मिती होते. (ब) बले जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा दाब निर्माण होऊन गट पर्वतांची निर्मिती होते.

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या हेतूने शासनाने पुढीलपैकी कोणत्या योजना राबविल्या आहेत ? (अ) आम आदमी वीमा योजना (ब) अटल पेंशन योजना (क) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या हेतूने शासनाने पुढीलपैकी कोणत्या योजना राबविल्या आहेत?  अ. आम आदमी वीमा योजना ब. अटल पेंशन योजना क. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पर्यायी उत्तरे :

1918 मध्ये सयाजीराव गायकवडांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती?

अमेरिकेतील सबप्राईम संकट,  युरोपियन कर्जाचे संकट यांसारख्या आर्थिक संकटांना जग तोंड देत असताना भारताचा अकराव्या पंचवार्षिक योजना काळात सरासरी वार्षिक वृद्धी दर ________ राहिला.

खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) 2007 पासून शंभर टक्के केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आले. (ब) 11व्या पंचवार्षिक योजनेतील 4 टक्के कृषी वृध्दी दर प्राप्त करण्यासाठी ही योजना सुरू केली.

अकराव्या पंचवार्षिक योजनेत साध्य वृद्धीदर _____________ होता.

खालीलपैकी कोणती प्रकाशने ही जागतिक व्यापार संघटनेकडून (WTO) प्रकाशित केली जातात? (अ) वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट (ब) वर्ल्ड इनव्हेंस्टमेंट रिपोर्ट (क) वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रकाशित केलेल्या 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्‌स 2022' अहवालाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. (अ) या अहवालानुसार 2023 मध्ये भारत चीनला लोकसंख्येबाबत मागे टाकेल. (ब) हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातो. (क) अहवालातील अंदाजानुसार, 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.5 अब्ज होईल. वरीलपैकी योग्य विधाने कोणती?

खालील विधानांचा विचार करा. (अ) तेलंगणा सरकारने 'Women@Work' कार्यक्रम सुरू केला आहे. (ब) आवश्यक रोजगारक्षम कौशल्ये असलेल्या महिलांना 2026 च्या आत पाच लाख नोकऱ्या देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे. वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहेत?

जेव्हा एखादी प्रकाशलहरी हवेतून काचेमध्ये अपवर्तित होते तेव्हा तिची:

UIDAI ला वैधानिक दर्जा --------------- मध्ये देण्यात आला.

Viroids चा शोध कोणी लावला?

खालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही?

2022-23 अर्थसंकल्पीय पत्रातील 2020-21 (actuals) आकडेवारीनुसार भारत सरकारचा महसूलाचा सर्वात मोठा स्रोत कोणता कर आहे?

स्टुडंन्ट लिटररी ॲण्ड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली होती? (अ) विश्वनाथ मंडलीक (ब) दादाभाई नौरोजी (क) भाऊ दाजी लाड (ड) के. टी तेलंग

सौरभ मामाच्या गावाकडे निघाला असता प्रवासातील सुरुवातीचे 100 कि.मी. अंतर हे 150 कि. मी. प्रतितास वेगाने कापतो. पुढे तो त्याचा वेग कमी करून 120 कि. मी. प्रतितास वेगाने पुढचे 180 कि.मी. अंतर पूर्ण करतो. नंतर वेग वाढवून 240 कि.मी. प्रतितास वेगाने 80 कि.मी. जाऊन प्रवास पूर्ण करतो. तर त्याचा प्रवासा दरम्यानचा सरासरी वेग किती?

आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात मोडतात?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुढीलपैकी कोणत्या देय साधनाचे चालक म्हणून कार्य करत नाही?

दोन गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 40 किमी/तास आणि 20 किमी/तास वेगाने धावत आहेत. जलदगती रेल्वे मंदगती रेल्वेमध्ये बसलेल्या माणसाला 5 सेकंदात पूर्णपणे ओलांडते. तर जलदगती रेल्वेची लांबी किती आहे?

Quantitative Easing (QE) चा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशातील मध्यवर्ती बँकेने केला?

वाढत्या वयानुसार डोळ्याजवळील रोमक स्नायू (ciliary muscles) भिंगाचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता गमावतात; यामुळे ______________ हा दृष्टिदोष उद्‌भवतो.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सरकारने --------- यांची नेमणूक केली आहे.

अणूच्या चौथ्या कक्षेत जास्तीत जास्त _____________ इलेक्ट्रॉन असू शकतात.

राष्ट्रीय महामार्ग योग्य जोड्या लावा. I II (अ) NH 3 (i) पुणे- नाशिक (ब) NH 6 (ii) निझामाबाद- जगदालपुर (क) NH 50 (iii) मुंबई- आग्रा (ड) NH 16 (iv) धुळे- कोलकाता पर्यायी उत्तरे : अ ब क ड 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS 5 : 2019-21) बाबत पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) NFHS-5 नुसार प्रथमच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक झाले असून ते 1000 पुरुषांमागे 1020 महिला असे आहे. (ब) NFHS-5 नुसार जवळपास 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे.

M0 मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? (अ) CRR (ब) SLR (क) लोकांजवळील रोख पैसा (ड) आरबीआय जवळील इतर ठेवी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार होणाऱ्या एकूण रोजगानिर्मिती मध्ये स्त्रियांचा वाटा ______ असणे अनिवार्य आहे.

खालील विधानांपैकी योग्य विधाने निवडा. (अ) M० म्हणजे पायभूत पैसा. (ब) M० म्हणजे संचित पैसा. (क) M० म्हणजे विस्तृत पैसा.

एका अणुच्या M-कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्या केंद्रकातील न्युट्रॉनची संख्या 18 आहे तर त्याचे अणुवस्तुमान किती असेल?

A आणि B हे कांस्य आणि प्लॅटिनमचे दोन मिश्र धातु आहेत जे अनुक्रमे 4 : 3 आणि 9 : 5 च्या प्रमाणात धातूंचे मिश्रण करून तयार केले जातात. जर समान प्रमाणात मिश्र धातू A आणि B वितळवून तिसरा मिश्र धातु C बनतो, तर C मध्ये कांस्य आणि प्लॅटिनमचे गुणोत्तर किती असेल?

3:5 च्या प्रमाणात पैशाची रक्कम दोन भागांमध्ये विभागली जाते. दोन्ही भाग 3 वर्षांसाठी साधे व्याज देणाऱ्या दोन वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवले जातात. पहिल्या योजनेतील व्याजदर, जेथे लहान भाग गुंतवला जातो, तो 15% आहे तर दुसऱ्या योजनेत 12% आहे. दुसऱ्या भागावर मिळणारे व्याज हे पहिल्या भागातून मिळणाऱ्या व्याजपेक्षा 2250 रु. अधिक असेल तर एकूण गुंतवलेली रक्कम किती?

5 वर्षांपूर्वी, दीक्षाच्या आजोबांचे वय दीक्षाच्या 6 पट होते आणि आजपासून 10 वर्षांनंतर, तिचे आजोबा तिच्या वयाच्या 3 पट असतील तर दीक्षा आणि तिच्या आजोबांचे सध्याचे वय यांचे गुणोत्तर किती?

X, Y आणि Z या तीन परिसरांचा समावेश असलेल्या गावात X, Y आणि Z या तीन परिसरांची लोकसंख्या 5 : 6 : 7 च्या प्रमाणात आहे. X परिसरात 75% लोकांनी वृत्तपत्र विकत घेतले, Y परिसरात 45% लोकांनी वृत्तपत्र विकत घेतले आणि Z परिसरातील 85% लोकांनी वृत्तपत्र विकत घेतले नाही. गावात वर्तमानपत्र विकत घेतलेल्या लोकांची टक्केवारी किती?

अतीनील किरणे (UV rays) वातावरणात मिसळतात आणि ________ ची निर्मिती करतात.

3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

सुधीर प्रतीकच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे तर सुधा नम्रताच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसली आहे. राजेंद्र नम्रता शेजारी बसला नाही तर रवी हा सुधीर शेजारी बसला नाही प्रतीक सुधाच्या डावीकडे नाही तर रवीच्या डावीकडे कोण आहे?

दूधी, शक्कर, तवा, बंजार या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

कोकणातील नद्यांचा लांबीनुसार योग्य उतरता क्रम ओळखा.

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणांमधील संख्यात्मक साधनांचा (Quantitative instruments) विचार करता यातील प्रत्यक्ष (Direct) साधनांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही?

1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 1 तास वापरली गेल्यास मार्च महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/-रु. आकारते.)

एका दुकानदाराने 18 शर्ट रु. 2,800 ला विकल्यास रु. 80 तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती?

जर एका ठेवीवर 3 वर्षांत 162/3% दराने 1270 रुपये चक्रवाढ व्याज मिळते. तर त्या ठेवीवर त्याच दराने व त्याच काळासाठी किती सरळव्याज मिळेल?

2000-21 या कालावधीत भारतात सर्वाधिक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्या देशांचा योग्य क्रम ओळखा.

पहिल्या दोन पदांमधील सहसंबंधाचा विचार करून तिसऱ्या पदाशी संबंधित योग्य पर्याय निवडा. तेजस्वी तीव्रता (Luminous intensity) : कॅन्डेला :: इंडक्टन्स:?

@, #, %, $, हे संकेत खालीलप्रमाणे वेगळ्या अर्थाने वापरण्यात आलेले आहेत.(i) P @ Q म्हणजे, P हा Q पेक्षा लहान नाही.(ii) P # Q म्हणजे, P हा Q एवढा लहान नाही आणि P हा Q पेक्षा लहान नाही.(iii) P % Q म्हणजे, P हा Q पेक्षा मोठा नाही.(iv) P $ Q म्हणजे, P हा Q पेक्षा लहान नाही आणि P हा Q एवढा नाही.(v) P R म्हणजे, P हा Q पेक्षा लहान नाही, P हा Q पेक्षा मोठा नाही.चार विधानेे आणि त्यावरून काढलेली तीन अनुमाने दिलेली आहेत. योग्य पर्याय निवडा.विधाने :(i) J # T(ii) T G(iii) G $ N(iv) N % Fअनुमाने :(i) J # N(ii) J # F(iii) J # G

खालील विधानांचा विचार करा. (अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सदस्य राष्ट्रांना व्यवहारतोलाचे (BoP) संतुलन राखण्यासाठी अल्पकालीन कर्जे देते. (ब) आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक सदस्य राष्ट्रांना विकासासाठी दीर्घकालीन कर्जे देणे.

विधाने (1) काही पुस्तके वह्या आहेत. (2) सर्व वह्या कादंबरी आहेत. निष्कर्ष: (अ) काही पुस्तके कादंबरी आहे. (ब) एकही वही पुस्तक नाही.

(अ) 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये भारतातील लिंग गुणोत्तरात वाढ झालेली दिसते. (अ) 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये भारतीय बाल-लिंग गुणोत्तरात घट झालेली दिसते. वरीलपैकी अचूक विधान/ने ओळखा.

विधाने : काही ससे कासव आहेत.सर्व हरिण ससे आहेत.निष्कर्ष : (I) काही कासव हरिण आहेत.(II) एकही हरिण कासव नाही.पर्यायी उत्तरे :

सेंट टोमेची लढाई कोणत्या युद्धाशी संबंधित आहे?

रमेश मैदानात दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो आणि 20 किमी प्रवास करतो. नंतरतो डावीकडे वळतो आणि 30 किमी प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किमी प्रवासकरतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किमी प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 30किमी प्रवास करतो तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?

मधु, शोभा, अंजली, पुनम, राधा, ईश्वरी व माया या सात मैत्रिणी एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून उभ्या आहेत; मात्र याच क्रमाने हे निश्चित नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यवसायाश निगडीत आहे. उदा. गायक, नर्तक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक आणि रिपोर्टर इ. अंजलीच्या डावीकडे पाचवी माया आहे. नर्तक ही मायाच्या उजवीकडे तिसरी आहे. मधुच्या उजवीकडे पाचवी ईश्वरी आहे. शोभाच्या डावीकडे दुसरी राधा आहे. पुनमच्या डावीकडे दुसरी इंजिनिअर आहे. इंजिनिअर आणि रिपोर्टर यांच्यामध्ये फक्त तीनच व्यक्ती आहेत. इंजिनिअरच्या डावीकडे लगतच डॉक्टर आहे. शिक्षकाच्या उजव्या बाजूला लगेचच वकील आहे. वरील माहितीवरून रेषेतील सर्वात मधोमध असलेली व्यक्ती व तिचा व्यवसाय ओळखा.

कोणत्या उपसर्गाचा गुणक 10 -12 असतो?

सत्य विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष तपासा आणि निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा.विधाने :सर्व टंकलेखक लघुलेखक आहेत.काही लघुलेखक मुले आहेत.निष्कर्ष :(I) काही टंकलेखक मुले आहेत.(II) कोणतेही मुलगा टंकलेखक नाही.

निरंजनने एकूण 100 किमी अंतरापैकी पहिले 30 किमी अंतर ताशी 12 किमी वेगाने पार पाडले, पुढील 30 किमी अंतर ताशी 15 किमी वेगाने व राहिलेले 40 किमी अंतर ताशी 16 किमी वेगाने कापले. तर निरंजनचा संपूर्ण 100 किमी अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती?

कॉर्नवॉलिसने स्थापन केलेली प्रांतिक न्यायालये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नव्हती?

पुढील लहरींचा वारंवारतेनुसार चढता क्रम लावा. (अ) अतिनील किरणे (ब) क्ष किरणे (क) अवरक्त किरणे (ड) रेडिओ लहरी

2011 च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता?

P, Q, R, S या एकूण चार मित्रांपैकी P व Q फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात. Q व R हॉकी आणि क्रिकेटखेळतात. P व S फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळतात. R व S हॉकी आणि बास्केटबॉल खेळतात तर Q,R व S हे कोणता खेळ खेळतात ?

खालील विधानांचा विचार करा. (अ) महाराष्ट्रात भारतातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी 10% साठे आहेत. (ब) महाराष्ट्रात भारतातील एकूण बॉक्साईटच्या उत्पादनापैकी 21% उत्पादन होते. (क) महाराष्ट्रात भारतातील एकूण क्रोमाईटच्या साठ्यापैकी 9% साठे आहेत. (ड) महाराष्ट्रात भारतातील एकूण लोहखनिजाच्या साठ्यापैकी 20% साठे आहेत.

पंचायतींच्या लेखापरीक्षणाचा उल्लेख घटनेतील कोणत्या कलमात करण्यात आला आहे?

खालीलपैकी रायगड जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे असलेली ठिकाणे कोणती? (अ) उन्हेरे (ब) उन्हवरे (क) कडे (ड) सव

Y हा X च्या पूर्वेला आहे. X हे Z च्या उत्तरेला आहे. P हे Z च्या दक्षिणेला आहे. तर Y च्या कोणत्या दिशेला P आहे?

जर A×B चा अर्थ A, B च्या दक्षिणेला आहे; A+B चा अर्थ आहे A, B च्या उत्तरेला आहे; A%B चा अर्थ A, B च्या पूर्वेला आहे; A-B चा अर्थ A, B च्या पश्चिमेला आहे; तर 'P%Q+R-S', Q च्या संदर्भात S ची दिशा निवडा.

अयोग्य जोडी ओळखा.

खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

खालीलपैकी कोणता जीव बटाट्यावरील लेट ब्लाईट रोगासाठी कारणीभूत असतो?

एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात आणि काही फक्त हिंदीतून संवाद साधतात. 10 विद्यार्थी या दोन्ही भाषांतून अस्खलितपणे संवाद साधतात. जर इंग्रजीत संवाद साधणाऱ्यांची संख्या 21 असेल तर अनुक्रमे हिंदी बोलणाऱ्यांची, फक्त हिंदी बोलणाऱ्यांची व फक्त इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

सागरी लाटांच्या क्षरण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे कोणती? (अ) सागरी स्तंभ (ब) भूशीर (क) टोंबोलो (ड) आखात

मूळ खडक व रुपांतरित खडक यांच्या अचूक जोड्या ओळखा. (अ) चुनखडक - संगमरवर (ब) ग्रॅनाईट - नीस (क) स्लेट - शिस्ट (ड) शिस्ट - सेप्टाईड

पुढीलपैकी कोणते घसरण व्यवस्थेचे परिणाम आहेत? (अ) आयातीत वाढ (ब) निर्यातीत घट (क) व्याजदरात वाढ (ड) चलनाच्या मूल्यात घसरण

पहिल्या गोलमेज परिषदेत लिबरल फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? (अ) तेजबहादूर सप्रू (ब) सी. वाय. चिंतामणी (क) आर. श्रीनिवासन (ड) श्रीनिवास शास्त्री

चलनवाढीचा सकारात्मक परिणाम पुढीलपैकी कोणत्या घटकांवर होत नाही? (अ) व्याजदर (ब) पगारदार (क) ऋणको (ड) मजूर

12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली होती? (अ) दारिद्र्याचे प्रमाण 10% ने कमी करणे. (ब) शिशुमृत्यूदर 20 पेक्षा कमी करणे. (क) बाल लिंग गुणोत्तर 950 पर्यंत आणणे.

खालील संघटनांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम लावा. (अ) मद्रास महाजनसभा (ब) इंडियन लीग (क) युनायटेड पॅट्रीओटिक असोसिएशन (ड) इंडियन असोसिएशन

खालीलपैकी कोणते सूक्ष्मजीवाणू वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास सहाय्य करतात? (अ) रायझोबियम (ब) क्लॉस्ट्रिडियम (क) ॲझेटोबॅक्टर (ड) अझोस्पिरिलियम (इ) नॉस्टॉक

वैध निष्कर्ष निवडा. सत्य विधाने : काही कावळे चिमण्या आहेत. काही चिमण्या मोर आहेत. काही मोर पोपट आहेत. निष्कर्ष :(अ) काही कावळे मोर आहेत. (ब) काही चिमण्या पोपट आहेत.(क) काही पोपट मोर आहेत. (ड) काही पोपट चिमण्या आहेत.

भारताशेजारील राष्ट्रांचा भारताशी असलेल्या सीमेच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. (अ) पाकिस्तान (ब) चीन (क) नेपाळ (ड) म्यानमार

पुढील पैशाचा पत निर्मितीनुसार चढता क्रम लावा. (अ) चलनी नोटा (ब) बचत ठेवी (क) मुदत ठेवी (ड) चालू ठेवी

ग्राहक किंमत निर्देशांक एकत्रित मोजताना घटकांच्या भारानुसार त्यांचा उतरता क्रम लावा. (अ) घर (ब) पान, तंबाखू (क) कपडे व पादत्राणे (ड) इंधन व प्रकाश

पुढील धातूंचा क्रियाशीलतेनुसार उतरता क्रम लावा. (अ) Ca (ब) Fe (क) Zn (ड) Ag

2011 च्या जनगणनेनुसार बौद्ध लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. (अ) वाशिम (ब) अकोला (क) बुलढाणा (ड) हिंगोली

कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडून क्रम लावा. (अ) भोगावती (ब) काजवी (क) अंबा (ड) आचरा

पुढील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. (अ) अहिंसक पद्धतीने शोषणविरहित समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून नारायण अग्रवाल यांनी 1950 मध्ये सर्वोदय योजना (Sarvoday Plan) मांडली. (ब) सर्वोदय योजना महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारलेली होती. (क) कृषीक्षेत्र लघू, कुटीर उद्योग, स्वयंपूर्णता, जमीनसुधारणा, आर्थिक विकेंद्रीकरण यावर या योजनेत भर देण्यात आला.

रोग व रोगकारक यांच्या जोड्या खाली नमूद केल्या आहेत. त्यापैकी कोणत्या जोड्या योग्य जुळविलेल्या आहेत? (अ) स्लिपींग सिकनेस : ट्रिपॅन्सोमा (ब) डांग्या खोकला : हिमोफिलीस पर्ट्युसीस (क) झिका : एडिस डास (ड) बर्ड फ्लू : H5N1

जर एखाद्या विशिष्ट भाषेत TEACHER हा शब्द WHDFKHU असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत STUDENT हा शब्द कसा लिहिला जाईल?

खाली अक्षरमाला दिली असून या अक्षरमालेतील नियम ओळखून दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय शोधा. C, F, J, O, ?

P, Q, R, S, T, U हे सहा लोक गोलाकारात केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. T हा Q आणि S च्या मधे बसलेला नाही. P हा V च्या डाव्या बाजूला बसला आहे. R हा P च्या उजव्या बाजूने चौथ्या खुर्चीवर बसला आहे. तर पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

सात व्यक्ती K, L, M, N, O, P आणि Q एका वर्तुळाकृती मैदानाभोवती उभे आहेत. सातपैकी पाच व्यक्तींची तोंडे वर्तुळकेंद्राकडे आहेत, तर दोन व्यक्तींची तोंडे वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध दिशेने आहेत.(अ) M ही व्यक्ती N च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आणि दोन्हींची तोंडे वर्तुळकेंद्राकडे आहेत.(ब) O हा N किंवा Mच्या त्वरीत शेजारी नाही.(क) जो व्यक्ती N व P च्या बरोबर मध्ये उभा आहे त्याचे तोंड वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध दिशेने आहे.(ड) Q हा K च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे आणि Q चे तोंड वर्तुळकेंद्राकडे आहे.(इ) L या व्यक्तीच्या एका त्वरीत शेजाऱ्यांचे तोंड वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध दिशेने आहे.खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची तोंडे वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध दिशेने आहेत?

जलसिंचन प्रकल्प व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. (जलसिंचन प्रकल्प) (स्थापना वर्ष) (अ) राधानगरी (i) 1954 (ब) भंडारदरा (ii) 1976 (क) जायकवाडी (iii) 1926 (ड) इटियाडोह (iv) 1970 (अ) (ब) (क) (ड)

पुढे दोन विधाने दिलेली असून तुम्ही ती सत्य मानायची आहेत. त्यानंतर I, II, III, IV असे क्रमांक असलेली अनुमाने दिली आहेत. दिलेल्या विधानांच्या आधारे कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत याचा निर्णय घ्या. विधाने : काही फुलांना रंग आहे. काही फुलांना सुगंध आहे. अनुमाने I) प्रत्येक फुलाला रंग आहे किंवा सुगंध आहे. II) काही फुलांना सुगंध नाही वा रंग नाही. III) काही फुलांना रंग आहे तसेच सुगंधही आहे. IV) रंग व सुगंध आहे, असे फूल नाही.

खाली अक्षरमाला दिली असून या अक्षरमालेतील नियम ओळखून दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय शोधा. W, T, P, K, ?

खाली दिलेल्या अक्षर मालिकेतील विसंगत गट ओळखा.BEH, HKN, NQT, TWNपर्यायी उत्तरे :

योग्य पर्याय निवडा. (x + a) (x - b) (x + c) (x - d) ___________ (x + y) (x - z) = ?

जर प्रतिमा व वस्तू हे आरशापासून समान अंतरावर ठेवले असतील व नाभीय अंतर 3 सेमी असेल तरवस्तुचे आरशापासूनचे अंतर किती ?

दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 3:7 आहे. जर दुसरी ट्रेन 3 तासात 462 किमी धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किमी होईल?

एका विक्रेत्याने पुस्तकाच्या छापील किंमतीवर 20% सवलत देऊन 20% नफा कमविला, जर त्या पुस्तकाची किंमत 80 रु. असेल तर छापील किंमत किती?

रामरावांना 5 मुले आहेत. 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे तर मधल्या मुलाचे वय निवडा.

जर 42 मी. व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मी. रूंद रस्ता असेल; तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती?

एका परीक्षेमध्ये 73% विद्यार्थी पास झाले व 243 विद्यार्थी नापास झाले. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते?

एका समाजात 45 व्यक्ती मराठी बोलतात. 35 व्यक्ती हिंदी बोलतात आणि 10 व्यक्ती मराठी व हिंदीबोलतात तर समाजात एकूण व्यक्ती किती ?

एक रेल्वे जेव्हा तिच्या नेहमीच्या वेगाच्या 5/6 वेगाने जाते तेव्हा तिला नेहमीच्या वेळेपेक्षा स्टेशनला पोहोचायला 10 मिनिट अधिक लागतात. त्या रेल्वेचा स्टेशनवर पोहोचण्याचा नेहमीचा वेळ किती?

जरA " B म्हणजे A हा B च्या वायव्येला 8 किमी आहे.A ! B म्हणजे A हा B च्या ईशान्येला 3 किमी आहे.A $ B म्हणजे A हा B च्या आग्नेयेला 4 किमी आहे.A # B म्हणजे A हा B च्या नैर्ऋत्येला 5 किमी आहे.तर P ! Q " R ! S च्या संदर्भात P आणि S मधील अंतर किती असेल?

रमेश एक काम 8 दिवसांत पूर्ण करतो आणि सुरेश तेच काम 24 दिवसांत पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यात किती दिवस लागतील?

एका सांकेतिक भाषेत 523 म्हणजे Pages are old 548 म्हणजे School is old आणि 134 म्हणजे Schoolare big तर ह्या सांकेतिक भाषेत are साठी कोणता अंक वापरला जाईल ?

7 कोळी दिवसाला 7 तास याप्रमाणे काम करून 7 जाळे 7 दिवसात विणतात, तर 1 कोळी दिवसाला एक तास याप्रमाणे काम करून एक जाळे किती दिवसात विणेल ?

दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल?

प्रत्येकी 4 ओहम रोधकतेचे तीन रोधक एकत्र त्रिकोणाकृती रचनेत जोडल्यानंतर कोणत्याही दोन टर्मिनल्समधील रोधकता किती असेल?

रमेशने 80000 रुपयांची गुंतवणूक करून एक कंपनी सुरू केली. काही महिन्यांनी सुरेशने त्याच कंपनीत 40000 रु. गुंतवले. वर्षाच्या शेवटी कंपनीतून झालेला नफा त्यांनी 4:1 या प्रमाणात वाटून घेतला. तर सुरेशने त्या कंपनीत केलेली गुंतवणूक त्या वर्षातील किती कालावधीसाठी होती?

500 ग्रॅम वस्तूमान असलेला शिसे धातूचा घन 250 से. ते 750 से. तापमानापर्यंत गरम केला, तर शिसे गरम करण्यासाठी किती ऊर्जा आवश्यक होती? (शिशाची विशिष्ट ऊष्मा 0.129J/g0C आहे.)

300 मीटर लांबीची आगगाडी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर 300 मीटर लांब पूलास किती वेळात ओलांडेल?

खाली दिलेल्या सख्यांचा योग्य परस्पर संबंध ओळखा.76 : 28 :: 69 : ?पर्यायी उत्तरे :

एका पिशवीत 4 हिरवे, 5 निळे व 3 पांढरे चेंडू आहेत. 3 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढले असता तीनही चेंडू एकाच रंगाचे न मिळण्याची संभाव्यता काढा.

एका कुटुंबात A, B, C, D, E आणि F हे सहा सदस्य आहेत. C ही B ची मुलगी आहे. B ही व्यक्ती C चे वडील नाहीत. B आणि E विवाहीत जोडपे आहेत. F ही व्यक्ती B चा भाऊ आहे आणि A ही E बहीण आहे. जर उरलेले सर्व सदस्य विवाहीत जोडप्याची मुले असतील, तर कुटुंबातील एकूण पुरुषांची संख्या सांगणारा पर्याय निवडा.

जर A-2, B-4, C=6 ---------- Z-52 तर MOTHERNATURE शब्द कसा लिहाल?

100 W रोध असलेल्या वाहकातून 0.4 ॲम्पियर विद्युतधारा पाठवली असता 240 ज्यूल उष्णता निर्माण झाली, तर विद्युतधारा वाहकातून किती कालावधीसाठी प्रवाहित केली गेली होती?

A हा B पेक्षा दोन पट जास्त कार्यक्षम आहे. A आणि B एकत्र मिळून एक काम 18 दिवसांत करू शकतात. तर तेच काम करायला A ला एकट्याला किती दिवस लागतील.

28 मे 2022 या तारखेपासून ते 5 सप्टेंबर 2022 या तारखेपर्यंतचे 5% दराने 14,600 चे सरळव्याज किती असेल?

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 23 संघांनी आपले नाव नोंदवले आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने होतील?

एका वर्गातील काही विद्यार्थी विविध भाषांचा अभ्यास करत आहेत. 6 विद्यार्थी तमिळ भाषेचा, 15 विद्यार्थी हिंदी भाषेचा आणि 6 गुजराती भाषेचा. त्या गटात काही विद्यार्थी उल्लेखलेल्या इतर भाषाही बोलतात जर वर्गातील दोन विद्यार्थी दोन भाषा शिकत असतील आणि एक विद्यार्थी तीन भाषा शिकत असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?

6 पुरुष आणि 5 महिलांमधून किती मार्गांनी एक पाच सदस्यीय समिती तयार करता येईल ज्यामध्ये 3 पुरुष आणि 2 महिला असतील?

एका वस्तूची किंमत 20 टक्क्याने कमी झाल्यामुळे तिचा खप 50% ने वाढला तर उत्पन्नात होणारा बदल किती?

खालील मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? 4, 40, 8, 30, 14, 22 ?

खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या : A & B म्हणजे A हे B च्याउत्तरेस 3 किमी आहे, A + B म्हणजे A हे B च्या पूर्वेस 3 किमी आहे, A # B म्हणजे A हे B च्या दक्षिणेस 1 किमी आहे, A @ B म्हणजे A हे B च्या पूर्वेस 1 किमी आहे. जर E @ B; D @ C; A # C; E # D असे दिले असल्यास A आणि B मधील अंतर किती?

अजित त्याच्या घरापासून सरळ 8 किलोमीटर चालत गेला नंतर डावीकडे वळला व 3 किलोमीटर चालत गेला त्यानंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालत गेला. व पुन्हा डावीकडे वळून दोन किलोमीटर चालत गेला व संकेतच्या घरी पोहोचला तर संकेतचे घर व अजितचे घर यांमधील कमीत कमी अंतर किती?

पुढील अंकमालिकेचा विचार करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा? 36, 324, 3240, ?, 427680

महेश आणि विकास यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 4ः3 आहे. जर 6 वर्षांनंतर महेशचे वय 26 असेल तर सध्याचे विकासचे वय किती?

विकास 4 किमी. उत्तरेकडे गेला. नंतर उजवीकडे वळून 8 किमी गेला. पुन्हा उजवीकडे वळून 4 किमी. गेला. नंतर डावीकडे वळून 6 किमी गेला तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे आणि कोणत्या दिशेला आहे?

जर 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील?

A, B आणि C यांनी एकत्र व्यवसाय सुरू केला. A ने B च्या तीनपट गुंतवणूक केली आणि B ने C च्या दोन तृतीयांश एवढी गुंतवणूक केली. वर्षाच्या शेवटी जर 6600 रु. नफा झाला तर त्यात B चा हिस्सा किती असेल?

56 मी व्यास असणाऱ्या वर्तुळाकृती मैदानाच्या आतील बाजूने 7 मी. रुंदीचा रस्ता करण्यात आला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती?

एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते तर ते घड्याळ सोमवारी सकाळी 9:00 वाजता बरोबर लावले तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?

एका पिशवी मध्ये 2 पांढरे 3 हिरवे आणि 4 नारंगी चेंडू आहेत जर यादृच्छिक पद्धतीने त्यातील 1 चेंडू काढला तर तो हिरवा नसेल याची संभाव्यता किती?

जर एका माध्यमातून 1.5×108m/s वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास व त्याचा वेग 0.75×108m/s होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल?

अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 : 4 आहे. अजयचे 4 वर्षांपूर्वीचे वय व विजयचे 4 वर्षांनंतरचे वय यांचे गुणोत्तर 1 : 1 असे आहे. तर, अजयच्या 4 वर्षांनंतरच्या वयाचे विजयच्या 4 वर्षांपूर्वीच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती ?

सीमा सायकलवरून तिच्या घराच्या 3 किमी दक्षिणेला तिची मैत्रीण श्वेताला भेटायला तिच्या घरी गेली. तेथून त्या दोघी पश्चिमेला 6 किमीवर राकेशला भेटायला त्याच्या घरी स्वतंत्र सायकलींवरून गेल्या. तेथून त्या दोघी स्वतंत्र सायकलींवरून 3 किमी उत्तरेला व नंतर तेथून 13 किमी पूर्वेला, 3 किमी दक्षिणेला आणि शेवटी 5 किमी पश्चिमेला गेल्या. तर त्या दोघी श्वेताच्या घरापासून किती अंतरावर आहेत?

80 g NaOH जर 500ml द्रावणात विरघळले आहे. तर NaOH ची प्रसामान्यता (Normality) किती? (NaOH चा सममूल्यभार/Equivalent weight = 40g)

एका ध्वनी तरंगाची (Sound wave) वारंवारता (Frequency) 11200 HZ आहे तर त्याचा वेग (velocity) 336 मी/से. आहे. त्या ध्वनी तरंगाची तरंगलांबी (wavelength) किती?

जर 28 घोडे 35 दिवसांमध्ये 720 किलो धान्य संपवत असतील तर 21 दिवसांमध्ये 540 किलो धान्य संपवण्यासाठी किती घोडे लागतील?

एखादी वस्तू काही उंचीवरून खालच्या दिशेने (downward direction) टाकली असता तिची ________.

पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची घनता 500 पेक्षा जास्त आहे? (अ) पुणे (ब) नाशिक (क) कोल्हापूर (ड) नागपूर

खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

योग्य जोड्या लावा. (जिल्हा) (तालुका) (अ) हिंगोली (i) मोहाडी (ब) भंडारा (ii) सेनगाव (क) बुलढाणा (iii) नांदुरा (ड) गोंदिया (iv) तिरोडा (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या लावा. डोंगर जिल्हा (अ) मालेगाव (i) गोंदिया (ब) सुरजगड (ii) नाशिक (क) चांदवड (iii) वर्धा (ड) प्रतापगड (iv) गडचिरोली (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या लावा. शास्त्रज्ञ शोध (अ) होफमायस्टार (i) स्टेनिंग तंत्र (ब) ख्रिस्टिन ग्राम (ii) लयकारिका हे नाव दिले (क) झस्कॅटिअस (iii) सूक्ष्मदर्शकाचा शोध (ड) डे डुव (iv) क्रोमोझोमचा शोध (अ) (ब) (क) (ड)

जोड्या लावा.(रोग) (कारणे)(अ) खैरा (i) Cu कमतरता(ब) व्हिपटेल (ii) Zn कमतरता(क) हरितरोग (iii) Fe कमतरता(ड) मर रोग (iv) Mo कमतरता (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या जुळवा. (शिक्षणावरील आयोग) (वर्षे) (अ) ॲबॉट वूड समिती (i) 1937 (ब) फिलीप हार्टोग समिती (ii) 1929 (क) वर्धा शिक्षण योजना (iii) 1936 (ड) सार्जंट योजना (iv) 1944 (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या लावा. मूलद्रव्ये उपयोग (अ) कॅल्शियम (i) प्रथिनांची निर्मिती (ब) लोह (ii) संप्रेरकाची निर्मिती (क) नायट्रोजन (iii) गुणसूत्राला स्थिर करणे (ड) झिंक (iv) हरितद्रव्याच्या निर्मितीत मदत (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या लावा. (अ) जिप्सम (i) ZnCO3 (ब) कॅलेमाइन (ii) CaSO4. 2H2O (क) सिडेराइट (iii) Na3AlF6 (ड) क्रायोलाइट (iv) FeCO3 (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या लावा. (मुस्लिम सुधारणा चळवळ) (आंदोलनाचे केंद्र) (अ) अहमदिया आंदोलन (i) सीताना (ब) वहाबी आंदोलन (ii) फरिदकोट (क) फरियादी चळवळ (iii) फरीदपूर (ड) तायुनी चळवळ (iv) ढाका (अ) (ब) (क) (ड)

महाराष्ट्र परिषदेची अधिवेशने व त्यांचे अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या लावा. अधिवेशन अध्यक्ष (अ) परतूर, 1937 (i) काशिनाथ वैद्य (ब) उमरी, 1941 (ii) गोविंदराव नागल (क) औरंगाबाद, 1943 (iii) आ. कृ. वाघमारे (ड) लातूर, 1946 (iv) श्रीधर वामन नाईक (अ) (ब) (क) (ड)

सुरेश रमेश यांनी एक काम सुरू केले परंतु तीन दिवसांनी सुरेशची तब्येत बिघडल्याने सुरेशने ते काम मध्येच सोडले त्यानंतर उरलेले काम रमेशने पूर्ण केले सुरेश तेच काम 9 दिवसात पूर्ण करतो व रमेश हेच काम 18 दिवसात पूर्ण करतो यांनी मिळून एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले ?

वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 8 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 4.5 पट होते. तर वडील व मुलाचे आजचे अनुक्रमे वय किती?

सौरभकडे त्रिकोणी व चौकोनी अशा दोन आकारांचे 25 कागद आहेत. त्यांच्या कोनांची संख्या 88 आहे. तर त्यापैकी चौकोनी कागद व चौकोनाच्या कोनांची संख्या किती?

खाली दिलेल्या विधानावरुण दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष निश्चितपणे योग्य आहेत ते ओळखा. विधान : P ≥ K = T; J ≥ W > U; T > V; V ≥ J निष्कर्ष I. U < J II. K < V III. V < P IV. W ≤ V V. P = T

पुढील विधाने विचारात घ्या. (अ) लिंग असमानता निर्देशांक (GII) 2010 पासून प्रकाशित केला जातो. (ब) हा निर्देशांक प्रजनन स्वास्थ्य, सशक्तिकरण, रोजगार क्षेत्र या तीन आयामांवरून काढला जातो. (क) हा निर्देशांक 1 ते 10 दरम्यान असतो, या मध्ये शून्य ही लिंग तीव्र असमानता दर्शवते तर एक म्हणजे समानता दर्शविते.

प्रौढांमध्ये वाढ संप्रेरक जास्त झाल्यास कोणता रोग होऊ शकतो?

जी. टी त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार Am हे आद्याक्षर कोणत्या प्रकारच्या हवामानासाठी वापरले आहे?

2023 मध्ये G 20 परिषदेचे आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

बहिर्वक्र भिंगाची फोकल लांबी (focal length) 20 सेमी असून 2 सेमी उंचीची एखादी वस्तू भिंगापासून 30 सेमी अंतरावर ठेवली असल्यास भिंगाने निर्माण केलेले विवर्धन (Magnification) किती?

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम यांच्यातर्फे पहिल्या अर्थ शॉट पुरस्कार 2021 कोणत्या भारतीयाला/ना देण्यात आला?

डॉप्लर परिणाम लक्षात घ्या व खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.(अ) ध्वनीचा स्रोत जसजसा जवळ येत जातो, तशी ध्वनीची तीव्रता कमी होत जाते.(ब) ध्वनीचा स्रोत दूर जात असताना ध्वनीची तीव्रता वाढत जाते.

Input : a bird in hand is better than two stuck in the bush. Step I : a better bird in hand is bush than two stuck in the. Step II : a better bird hand in is bush in than two stuck the. Step III : a better bird hand in is bush in stuck than two the. Step IV : a better bird hand in is bush in stuck than the two. वरील चरणांमध्ये अनुकरण केलेल्या नियमांनुसार खालील इनपुटची step I काय असेल? Input : ‘always look around before you leap’.

Down's Syndrome (मंगोलिया) या आजाराबाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) या आजारात व्यक्तीमध्ये x हे एकच लिंग गुणसूत्र असल्याने एकूण 45 च गुणसूत्र असतात. (ब) मानसिक वाढ खुंटणे, कमी उंची, पसरट मान ही काही लक्षणे या आजाराची आहेत.

खालीलपैकी कोणती लस पहिलीच वनस्पती व्युत्पन्न कोविड लस ठरली आहे?

जर, 'ma chi pu' म्हणजे 'game of life' 'chi lu ta' म्हणजे 'game must win' 'pu de ga ' म्हणजे 'life is good ' 'ma da ka' म्हणजे 'of we go ' तर, 'of' साठी कोणता संकेत असेल?

रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय पर्यवेक्षण मंडळाविषयी पुढील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने ओळखा. अ. वित्त बाजाराचे पर्यवेक्षण करण्यासाठी नोव्हेंबर 1994 पासून या मंडळाची स्थापना केली जाते. ब. रीझर्व बँकेचे गव्हर्नर या मंडळाची स्थापना करतात व एक डेप्युटी गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त  करतात. क. या मंडळाची महिन्यातून कीमान एक बैठक होते. पर्यायी उत्तरे :

डॉ. त्रिवार्था यांनी मांडलेल्या हवामान वर्गीकरणानुसार विदर्भ हा खालीलपैकी कोणत्या चिन्हाने दाखवता येईल?

ANF (Atrial Natriuretic Factor) हे संप्रेरक रक्तदाब कमी करण्यासाठी उपयोगी असते. खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे त्याची निर्मिती होते?

विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या खालील संस्थांचा योग्य कालानुक्रम लावा.(अ) मराठा राष्ट्री य संघ(ब) बहुजन पक्षाची स्थापना(क) ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशनपर्यायी उत्तरे :

'लंडन ते दुबई' प्रवास 'लंडन ते न्यूयॉर्क' पेक्षा जलद होतो. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा. (अ) लंडन ते दुबई उड्डाण 7 तासांचे आहे. (ब) न्यूयॉर्क ते लंडन उड्डान 6 तासांचे आहे जे परतीच्या उड्डाणापेक्षा 1 तासाने कमी आहे. (क) लंडन ते दुबई उड्डान 9 तासांचे आहे. (ड) न्यूयॉर्क ते दुबई उड्डाण 11 तासांचे आहे, जे लंडन ते न्यूयॉर्क उड्डाणापेक्षा 3 तासांनी जास्त आहे.

आधुनिक आवर्तसारणीचा विचार करता अयोग्य विधान अोळखा. (अ) आवर्तसारणीमध्ये एकाच आवर्तनात (period) डावीकडून उजवीकडे जावे तसतसे अणूची त्रिज्या (Atomic Radius) कमी होत जाते. (ब) आवर्तनात डाव्या बाजूकडून उजवीकडे जाताना धातूगुण (metallic character) वाढत जातात.

Aqua regia म्हणजे काय?

95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंबंधी योग्य असलेली विधाने कोणती? (अ) मराठवाड्यात होणारे हे सहावे संमेलन होते. (ब) या साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले. (क) 'आपले संमेलन, आपली जबाबदारी' हे या संमेलनाचे घोषवाक्य होते. (ड) भारत जगन्नाथ सासणे यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर येथे हे संमेलन पार पडले.

पुढील विधाने विचारात घ्या. अ. मुख्यमंत्र्यांसहीत राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या संबंधीत राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या १२% ते १५% दरम्यान असावी. ब. अनुच्छेद १६८ नुसार, राज्यपाल हा राज्यविधानमंडळाचा एक भाग आहे. क. ४२ व्या घटनादुरुस्तीमधील तरतूदीप्रमाणे २०२१ च्या जनगणनेनंतर महाराष्ट्र विधानसभेतील एकूण  जागांची संख्या बदलली जाईल. याेग्य विधान/ने ओळखा.

एक घंटा दर 18 मिनिटांनंतर वाजते. दुसरी घंटा दर 24 मिनिटांनंतर वाजते. तिसरी घंटा दर 32 मिनिटांनंतर वाजते. जर तीनही घंटा सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या तर त्यानंतर पुन्हा त्या एकत्र वाजण्याची वेळ निवडा.

जर + म्हणजे X, - म्हणजे ÷, X म्हणजे - आणि ÷ म्हणजे + तर 8 ÷ 44 - 4 x 6 + 3 = ?

7 लॅपटॉप, 6 मोबाईल फोन आणि 8 घड्याळांच्या गटातून 4 गॅझेट्‍स्‌ अशाप्रकारे निवडायचे आहेत की प्रत्येक प्रकारचे किमान एक गॅझेट असेल. ते किती प्रकारे करता येईल?

एका महिन्याच्या सातवा दिवस हा शुक्रवार पूर्वीचा चौथा दिवस आहे, तर त्या महिन्याचा विसावा दिवसकोणता असेल ?

68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान ___________ चित्रपटास मिळाला.

जर x × y × z = 630 तर खालीलपैकी x ची किंमत कोणती असू शकत नाही?

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे एखाद्या पक्षातील एक तृतीयांश सदस्य फूट पाडून बाहेर पडल्यास परिशिष्ट दहा मधील तरतुदीनुसार मिळणारे संरक्षण रद्द करण्यात आले?

तीन संख्याचा एक संच दिलेला असून ते परस्परांशी विशेष अशा सूत्राने संबंधीत आहेत. प्रश्नचिन्हच्या जागी योग्य संख्या निवाडा5 , 7 , 6. : 9, 12 , 11 : ?, 11 , 23

जर 1 जानेवारी 2006 ला रविवार होता तर 1 जानेवारी 2010 ला कोणता वार असेल?

एक घड्याळ 3 मिनीटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7:00 वाजता ते बरोबर लावले. त्याच दिवशीसंध्याकाळी घड्याळात 7 वाजून 20 मिनिटे ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान (RGSA) कधी सुरू करण्यात आले?

योग्य विधाने ओळखा. (अ) 22 वी राष्ट्रकूल स्पर्धा ग्रेट ब्रिटनमधील बर्मिगहॅम येथे पार पडली. (ब) या राष्ट्रकूल स्पर्धेत 72 देश सहभागी झाले होते. (क) ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू एम्मा मॅकेऑन हिने सर्वाधिक आठ पदके जिंकून विक्रम केला. (ड) या स्पर्धेत भारताचा टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल याने चार पदके जिंकली.

लेखक भारत सासणे हे कोठे भरवण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते?

खालील संख्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या निवडा. 215, 19, 163, 63, ?

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या. अ. हे पुरस्कार 1991-92 पासून वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली. ब. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील चार वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. क. 2021 मध्ये एकूण 11 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आली.  वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा:

2020-21 मधील महाराष्ट्राच्या एकूण कर महसुलातील वाट्यानुसार खालील घटकांचा योग्य क्रम लावा. (अ) विक्रीकर (ब) मुद्रांक व नोंदणी शुल्क (क) राज्य उत्पादन शुल्क (ड) वस्तू व सेवा कर (इ) विजेवरील कर व शुल्क

भारतातील पहिली देय बँक कोणती ?

2011 च्या जणगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वृद्धीदर होता.

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे?

लिंग असमानता निर्देशांक (gender inequality index) मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते आयाम विचारात घेतले जातात? (अ) माता मृत्यू प्रमाण (ब) स्त्री व पुरुषांचा संसदेतील सहभाग व माध्यमिक शिक्षणातील प्रमाण (क) रोजगार क्षेत्रातील स्त्री व पुरुषांचा सहभाग (ड) पौगंडावस्थेतील जन्मदर

1 जानेवारी 2019 ला मंगळवार होता तर 1 जानेवारी 2010 ला कोणता वार होता?

संगीताचे मंगेशसोबत 14 नोव्हेंबर 1996 रोजी लग्न झाले. परंतु मंगेशच्या आहारातील इ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्यांना मूल होत नव्हते. आधुनिक IVF तंत्रज्ञान पद्धतीने राणीने रविवारी, 8 फेब्रुवारी 2004 रोजी निरोगी बाळाला जन्म दिला. तर त्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार असेल?

कोणत्या भारतीय राज्याचा 2001 ते 2011 या काळातील दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हा 27. 82% टक्के होता?

पुढील विधाने विचारात घ्या. अ. 2001 ते 2011 या कालावधीतील भारताच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीचा दर हा अधिक होता. ब. या काळात महाराष्ट्रातील ठाणे-पालघर जिल्ह्याचा दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक म्हणजे 36. 01% होता. क. या काळात महाराष्ट्रातील मुंबई शहर या जिल्ह्याचा दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर हा -6. 56% होता. पर्यायी उत्तरे :

कोणत्या मानव विकास अहवालात सर्वप्रथम लिंगभेद (Gender inequality) वर प्रकाश टाकण्यात आला?

योग्य जोड्या जुळवा.(पर्यावरणविषयक कायदे) (साल)(अ) जल (प्रदूषण, प्रतिबंध व नियमन) कायदा (i) 1981(ब) वन संवर्धन अधिनियम (ii) 1972(क) वन्यजीवन (संरक्षण) अधिनियम (iii) 1991(ड) हवा (प्रदूषण, प्रतिबंध व नियमन) कायदा (iv) 1974(इ) सार्वजनिक दायित्व विमा अधिनियम (v) 1980 (अ) (ब) (क) (ड) (इ)

_________ या काळात भारतातील लोकसंख्या तीव्र गतीने वाढली व लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी दर 2.14 टक्के होता.

1945 चॉकलेट्‌स्‌ 12 पुरुष, 11 महिला आणि 8 मुले यांच्यात विभागली पाहिजेत. प्रत्येक पुरुष, स्त्री आणि मुलांना 11 ∶ 11 ∶ 17 या प्रमाणात चॉकलेट मिळणार असतील तर त्यात पुरुषांचा वाटा किती?

चले जाव चळवळीतील क्रांतिकारकांची गुप्त नावे दिली आहेत. त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

भारत सरकार कायदा 1919 बाबत खालील विधानांचा विचार करा व बरोबर विधाने निवडा.(अ) केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली.(ब) लंडनमध्ये भारताचा उच्चायुक्त असे नवीन पद निर्माण करण्यात आले.(क) भारतीय ख्रिश्चन, शीख, अँग्लो-इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली.(ड) मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला.

1918 मध्ये मुंबई येथे आयोजित केलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषद' या अस्पृश्यांच्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

'रविवारी कामगारांना सुट्टी असावी' हे खालीलपैकी कोणत्या कायद्यामध्ये नमूद केले होते?

1891 चा फॅक्टरी ॲक्ट कोणत्या समितीच्या शिफारसींवर आधारलेला होता?

1885 ला 'सेवासदन' मुंबईमध्ये _______________ यांनी स्थापन केले.

योग्य विधाने ओळखा.(अ) 1882 मध्ये प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षण पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी हंटर आयोगाची स्थापना करण्यात आली.(ब) 1904 मध्ये भारतीय विद्यापीठासंबंधी कायदा करण्यासाठी सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली.(क) या आयोगात सय्यद हुसेन बिलग्रामी आणि गुरुप्रसाद बॅनर्जी या दोन भारतीयांचा समावेश होता.(ड) 1917 मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्योसाठी थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला.

खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) गोपाळकृष्ण गोखल्यांनी डेक्कन सभा स्थापन केली. (ब) सावरकरांनी मित्रमेळा संघटना स्थापन केली. (क) मुस्लिम लीग स्थापना. (ड) मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापना.

थिऑसॉफिकल सोसायटी संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.

1857 च्या उठावादरम्यान खालीलपैकी कोणाला नागपूरमधील उठावास जबाबदार धरून फाशी देण्यात आली?(अ) इनायतउल्लाखान (ब) विलायत खान(क) कादरखान

1857 उठावा दरम्यान नरगुंदे येथील उठावाचे नेतृत्व _________ यांनी केले.

1857 च्या उठावासंबंधी खालीलपैकी असत्य विधान कोणते?

भारतात उठाव होऊ नये म्हणून व झाल्यास पटकन संपवावे यासाठी रेल्वेची योजना सर्वप्रथम______ यांनी मांडली होती.

खालील दिलेल्या वैशिष्ट्यांवरून सभा ओळखा? (अ) बॅरिस्टर रामचंद्र जयकर या सभेचे अध्यक्ष होते. (ब) प्रभाकर पत्राचे संपादक भाऊ महाजन हे या सभेचे पुरस्कर्ते होते. (क) या सभेच्या शाखा पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, सातारा बेळगाव या शहरात होत्या.

1818 ला पेशव्यांचे राज्य खालसा झाल्यानंतर 1821 ला एल्फिन्स्टन ने _______ या कॉलेजची स्थापना केली.

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीवय 60 वरून 62 पर्यंत कोणत्या घटनादुरुस्तीने वाढविण्यात आले?

योग्य जोड्या जुळवा.(तरतूद) (कलम)(अ) राज्यपालांनी राष्ट्रपतींसाठी विधेयक राखून ठेवणे (i) 174(ब) राज्य विधीमंडळ अधिवेशन (ii) 201(क) राज्यपालांची शपथ (iii) 156(ड) राज्यपालांचा कार्यकाळ (iv) 159 (अ) (ब) (क) (ड)

अनुक्रमे 15 रुपये व 20 रुपये प्रति किलो दराने असणारे दोन प्रकारचे गहू कोणत्या प्रमाणात एकत्रित करावेत जेणेकरून मिश्रणाची किंमत 16.50 रुपये प्रति किलो होईल?

12व्या पंचवार्षिक योजनेबद्दल चूकीचे विधान ओळखा.

बारव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान नियोजन आयोगाचे डेप्युटी चेअरमन म्हणून _____________ यांनी काम पाहिले.

दिलेल्या संख्या श्रेणीत एक संख्या चुकीची आहे. ती कोणती ?12, 13, 20, 48, 112, 237

खालील संख्या मालिकेत, फक्त एक संख्या चुकीची आहे. चुकीची संख्या ओळखा. 1   8   22   45   71   106   148

11 जुलै 1930 रोजी पुसद जवळील आरक्षित जंगलातील गवत कापन्याच्या जंगल सत्याग्रहाचे नेततृत्व __________ यांनी केले.

खालीलपैकी रूदरफोर्डच्या अणुप्रारूपाबद्दल चुकीचा पर्याय निवडा.

भारताच्या राष्ट्रपतीला खालीलपैकी कोणता नकाराधिकार (veto) वापरता येत नाही?

खालीलपैकी अयोग्य जोडी/जोड्या ओळखा.

योग्य जोडी ओळखा.(अ) गतिविषयक पहिला नियम - जडत्व(ब) गतिविषयक दुसरा नियम - क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल(क) गतिविषयक तिसरा नियम - संवेग

अमोनीकरण म्हणजे -------------.

संघटना आणि संबंधित व्यक्ती याबद्दलची चुकीची जोडी ओळखा.(अ) इंडियन सोसायटी - आनंदमोहन बोस(ब) नॅशनल इंडियन असोसिएशन - मेरी कारपेंटर(क) स्वाध्याय आश्रम - केशव सिताराम ठाकरे

बहुआयामी दारिद्र्य मोजताना राहणीमान या आयामामध्ये पुढीलपैकी कोणत्या निर्देशांकाचा समावेश होत नाही?

खालील नत्रयुक्त पदार्थांना त्यांच्या विषारीपणाच्या तीव्रतेनुसार मांडा.

वृक्कनलिकेचा आतील स्तर हा -------------- उतींपासून बनलेला असतो.

जोड्या जुळवा : (सहस्त्रक विकास लक्ष्ये) (ध्येय क्रमांक) (ध्येय) (अ) 1 (i) अती दारिद्र्य व भूकेचे निर्मूलन (ब) 4 (ii) बाल मर्त्यतेचे प्रमाण कमी करणे (क) 7 (iii) पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे (ड) 8 (iv) विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे (अ) (ब) (क) (ड)

NSSO च्या बेरोजगारी मोजण्यासाठीच्या संकल्पानांसंदर्भात खालील विधानांचा विचार करा.(अ) सामान्य स्थिती (Usual Status)/सामान्य मुख्य स्थिती (Usual Principal status) पद्धतीमुळे चिरकालीन बेरोजगारी (Chronic Unemployment), हंगामी बेरोजगारी (Seasonal Unemployment) व चक्रीय बेरोजगारी (Cyclical unemployment) यांचे आकलन होते.(ब) वर्तमान साप्ताहिक स्थिती (Current weekly status) पद्धतीमुळे अल्पकालीन बेरोजगारी (acute unemployment), आंशिक बेरोजगारी (Portial unemployment), हंगामी बेरोजगारी व चक्रिय बेरोजगारीचे आकलन होते.(क) वर्तमान दैनिक स्थिती (Current Daily Status) पद्धतीमुळे अल्पकालीन बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, खुली बेरोजगारी व प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised unemployment) यांचे आकलन होते.वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आढळतात?

मिनिकॉय आणि मालदीव ही बेटे ________ याने विभक्त झाली आहेत.

खालील जोड्या जुळवा. (प्राणी) (वर्ग) (अ) स्टेगोसारस (i) प्लेटिहेल्मिंथस् (ब) नेरीस (ii) आथ्रोपोडा (क) प्लॅनेरिया (iii) ॲनिलिडा (ड) सिल्व्हर फिश (iv) रेप्टिलिया (अ) (ब) (क) (ड)

पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. अ. भारतीय वीमा नियामक व विकास प्राधधकरणाची स्थापना. ब. सेबीला वैधानिक दर्जा प्राप्त. क. पेंशननिधी नियामक व विकास प्राधिकरणास वैधानिक दर्जा प्राप्त. ड. नाबार्डची स्थापना पर्यायी उत्तरे :

योग्य जोड्या लावा. (अ) जाईबाई चौधरी (i) स्री धर्मनीती (ब) काशीबाई कानिटकर (ii) महिला सेवा मंडळ (क) सावित्रीबाई फुले (iii) पालखीचा गोंडा (ड) पंडिता रमाबाई (iv) विदर्भातील स्रीयांकरिता रात्रशाळा (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या जुळवा. (अ) गोपाळबाबा वलंगकर (i) गोंदिया जिल्ह्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. (ब) शिवराम जनाबा कांबळे (ii) 'सन्मार्ग बोधक निराश्रित समाज' सुरू केला. (क) किसन फागुजी बंदसोडे (iii) चोखामेळा विद्यावर्धक मंडळाची स्थापना. (ड) कालीचरण नंदागवळी (iv) 'विटाळ विध्वंसन' हे पुस्तक लिहिले. (अ) (ब) (क) (ड)

रोहीत, सुमित व कौस्तुभ ही तीन भावंडे आहेत. त्या तिघांच्या जन्ममामध्ये समान अंतर आहे. रोहित हा सर्वात धाकटा आहे. रोहितच्या जन्मा वेळी 2000 साली त्याच्या आईचे वय 26 होते. 2020 साली आई, रोहित व सुमित यांच्या वयाची बेरीज 89 होती. जर कौस्तुभ हा सर्वात थोरला असेल तर 2020 साली कौस्तुभचे वय किती असेल ?

भारताच्या 2020-21 मधील निर्यात मूल्यातील देशांचा वाटा चढत्या क्रमाने मांडणी करा. (अ) चीन (ब) यूएई (क) अमेरिका (ड) हाँगकाँग (ई) सिंगापूर

पुढील वित्तीय विकासात्मक संस्थांची त्यांच्या स्थापने नुसार कालानुक्रमे मांडणी करा. (अ) NHB (ब) SIDBI (क) NABARD (ड) EXIM bank

"मार्गदर्शक तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत जे निश्चय जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी मोडल्या जातात" असे खालीलपैकी कोणी म्हटले?

बाललिंग गुणोत्तराप्रमाणे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा. (अ) गोंदिया (ब) चंद्रपूर (क) जळगाव (ड) अहमदनगर

कोणत्या व्हिटॅमिनची निर्मिती आपल्या शरीरामध्येच केली जाते? अ. व्हिटॅमिन ए (A)  ब. व्हिटॅमिन बी (B) क. व्हिटॅमिन डी (D)  ड. व्हिटॅमिन सी (C) इ. व्हिटॅमिन के (k) पर्यायी उत्तरे :

पुढीलपैकी कोणते मोनोसॅकेराईड आहेत? अ. सुक्रोज  ब. माल्टोस क. लॅक्टोज  ड. फ्रुक्टोज  ई. गॅलॅक्टोज  फ. सेल्युलोज पर्ययी उत्तरे:

8, 6, 9, 23, 87, __.

खाली दिलेल्या वैशिष्ट्यावरून वनाचा प्रकार ओळखा.(अ) या वनात वार्षिक पर्जन्यमान 150 ते 200 सेमी असते.(ब) या प्रकारची वने सलग पट्ट्यात न वाढता तुटक स्वरूपात वाढतात.(क) वृक्षांची उंची 20 ते 30 मी. एवढी असते.(ड) बिबळा, बेहडा, केन इ. वृक्ष या वनात आढळतात.पर्यायी उत्तरे :

खालील विधानांचा विचार करा. (अ) हरिशचंद्र मुखर्जी यांनी सुरू केलेल्या 'बंगाली' या वृत्तपत्राने बंगालमधील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. (ब) गिरीशचंद्र घोष यांनी संपादित 'हिंदू पॅट्रीयट' या वृत्तपत्राने बंगालमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे काम केले.

भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासाबाबत खालीलपैकी अचूक विधान/ने ओळखा. (अ) जेम्स विल्सनने ब्रिटिश सरकारच्या  सदस्याने भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे प्रारूप मांडले. (ब) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. पर्यायी उत्तरे :

रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळांतर्गत येणाऱ्या वित्तीय पर्यवेक्षण मंडळासंदर्भात (Board for Financial Supervision) खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.(अ) वित्त बाजाराचे पर्यवेक्षण करण्यासाठी नोव्हेंबर 1994 पासून या मंडळाची स्थापना केली जाते.(ब) गव्हर्नर या मंडळाची स्थापना करतात व एक डेप्युटी गव्हर्नर या मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करतात.(क) या मंडळाची महिन्यातून किमान एक बैठक होते.(ड) हे मंडळ अर्थव्यवस्थेची स्थिती तसेच रिझर्व्ह बँकेचे चालू कामकाज आणि महिनाभराचे लेखे यांचा आढावा घेते.

खालील विधानांचा विचार करा. (अ) अखिल भारतीय हितकारिणी सभेची स्थापना 1927ला करण्यात आली. (ब) 'सरस्वती विलास' नावाचे हस्तलिखित सभेच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध होत होते.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) जी. एस. पटेल समितीच्या शिफारसीच्या आधारावर एक वैधानिक संस्था म्हणून 12 एप्रिल 1988रोजी सेबीची स्थापना करण्यात आली.(ब) माधवी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.पर्यायी उत्तरे :

खालील विधाने विचारात घ्या.(अ) सिक्रीटीन हार्मोन ब्रुनरस ग्रंथ ीला उत्तेजना देतो.(ब) ड्युक्रि टीन हार्मोन्स पित्तरस व बायकार्बोनेटचे स्रवण वाढवितो.पर्यायी उत्तरे :

खालील विधाने विचारात घ्या.(अ) सावित्रीबाई फुले यांनी 1851 ला महार वस्तीत स्वतंत्र शाळा काढली.(ब) त्यांनी महिला सेवा मंडळ काढले व त्या स्वतः या मंडळाच्या अध्यक्ष होत्या.पर्यायी उत्तरे :

राष्ट्रीय राजधानी प्रवेश दिल्ली संदर्भात अचूक विधान/ने ओळखा. (अ) 69 वी घटनादुरुस्ती, 1991 अन्वये दिल्लीला विशेष दर्जा देण्यात आला. (ब) यासाठी राज्यघटनेत कलम 239 AA चा समावेश करण्यात आला. (क) दिल्लीची विधानसभा राज्यसूची व समवर्ती सूचीतील सर्व विषयांवर कायदे करू शकते.

पाण्याच्या असंगत वर्तनाबाबत (Anomalous behavior of water) बाबत पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) 0o से. पासून 4o से. पर्यंत जसजसे पाण्याचे तापमान वाढवावे तसतशी त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. (ब) 4o से. तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते.

______ यांनी 2022 सालचा महाराष्ट्र केसरी पटकावला आहे.

सोलापुरातील पुकारलेल्या मार्शल लॉ ला जबाबदार धरून _________ यांनी मुंबईचा गव्हर्नर हॉटसनवर गोळ्या झाडल्या.

79वा गोल्डन ग्लोब पुरस्कार खालीलपैकी कोणत्या अभिनेत्री प्राप्त झाला?

खालील विधाने विचारात घ्या.(अ) सरकारी रोखे ही सरकारची कर्जदेयता प्रदर्शित करतात.(ब) ट्रेझरी बिले ही Zero Coupon रोखे असतात.पर्यायी उत्तरे :

पुढील विधाने विचारात घ्या: (अ) शरीरातील वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या उतींना संयोजी उती म्हणतात. (ब) स्नायूरज्जू व रक्त हे संयोजी उतींचे प्रकार आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच कोणत्या देशाचे नवीन नाव अधिकृत नाव म्हणून स्वीकारले आहे?

महिला उद्योजकांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योग क्षमता वाढवण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने खालीलपैकी कोणता उपक्रम सुरू केला आहे?

अयोग्य विधाने निवडा : (अ) सत्रसमाप्ती मुळे संसदेसमोर प्रलंबित सर्व विधेयके आणि सर्व सूचना लोप पावतात. (ब) लोकसभा विसर्जित झाल्यामुळे राज्यसभेत प्रलंबित असलेले आणि लोकसभेने संमत न केलेले विधेयक लोप पावत नाही. (क) लोकसभा विसर्जित झाल्यामुळे लोकसभेत मांडलेले किंवा राज्यसभेने लोकसभेत पाठवलेले विधेयक लोकसभेत प्रलंबित असेल तर असे विधेयक लोप पावते.

वर्गीकरणाचे जनक (Father of taxonomy) म्हणून कोणाला ओळखले जाते?

संघ ऑस्किहेल्मिंथि स संबंधीत खालील विधाने विचारात घ्या.(अ) शरीरात आभासी देहगुहा असते त्यांना युटेली असे म्हणतात.(ब) यांच्यात पेशींची संख्या जन्मापासून मरेपर्यंत सारखीच असते याला सुडोसिलोम असे म्हणतात.पर्यायी उत्तरे :

खालील विधाने विचारात घ्या.(अ) शेैवाळाची पेशीभित्तीका 2 आवरणांनी बनलेली असते.(ब) तपकिरी शैवाळ यांना पृथ्वीवरील वनस्पतीचे पूर्वज असे म्हणतात..पर्यायी उत्तरे :

मुळ'शी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते?

खालील दिलेल्या जाेड्यापैकी योग्य जोड्या ओळखा.(अ) इल्मेनाईट - रत्नागिरी(ब) गॅलिअम - नागपूर(क) व्हेनेडिअम - चंद्रपूर(ड) ॲसबेस्टॉस - पुणेपर्यायी उत्तरे :

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (अ) व्यापार रचना म्हणजे देश कोणाकडून आयात करतो आणि कुणाला निर्यात करतो याचे विश्लेषण असते.(ब) व्यापार दिशा म्हणजे देश कुठल्या वस्तू आयात करतो आणि कुठल्या वस्तू निर्यात करतो.

खालीलपैकी भारतीय अर्थसंकल्पांची विशिष्ट तत्त्वे ओळखा.(अ) व्यपगत तत्त्व (Rule of Lapse)(ब) वास्तविक अंदाज (Realistic Estimates)(क) ढोबळ व निव्वळ तत्त्व (Gross & Net basis)(ड) रोख तत्त्व (cash basis)(इ) विभागवार खर्च अंदाज (Estimates on Departmental Basis)

पुढीलपैकी कोणते रोग हे मानवाच्या मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम करतात? (अ) विषमज्वर (ब) पोलिओ (क) रेबीज (ड) कुष्ठरोग

खालीलपैकी कोणती सेझ (SEZ) निर्मितीची वैशिष्ट्ये आहेत? (अ) वस्तू व सेवांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे. (ब) रोजगाराच्या संधी निर्माण करणे. (क) परकीय चलन मिळवणे. (ड) पायाभूत सुविधांचा विकास करणे.

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? (अ) विधानपरिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने ठराव पारित करणे आवश्यक आहे. (ब) विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे आवश्यक आहे.

खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.(अ) विधानपरिषदेची कमाल व किमान सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार राज्यघटनेने संसदेला दिला आहे.(ब) यानुसार संसदेने विधानपरिषदेची कमाल सदस्यसंख्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश तर किमान सदस्यसंख्या 40 इतकी निश्चित केली आहे.

वाशिम जिल्ह्याला सीमा लागलेल्या जिल्ह्यांचा घडयाळ्याच्या काट्यानुसार योग्य क्रम लावा.

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी 'भारताचा उद्धारकर्ता' म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलचा गौरव केला आहे?

चालू खात्यावरील तूट (CAD - Current Account Deficit) या संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.(अ) रुपया वधारला (oppreciation) की चालू खात्यावरील तूट वाढते.(ब) चलनवाढ झाली की चालू खात्यावरील तूट वाढते.(क) राजकोषीय तूट वाढल्याने चालू खात्यावरील तूट वाढते.

आरबीआय भाववाढीच्या नियंत्रणासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रत्यक्ष साधनांचा वापर करते ? (अ) रेपो व्यवहार (ब) रोख राखीव गुणोत्तर (क) वैधानिक तरलता प्रमाण

गैरअनुसूचित बँक (Non-Scheduled Banks) यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.(अ) रिझर्व्ह बँक कायदा, 1934 च्या पहिल्या अनुसूचित ज्या बँकांची नावे नसतात त्यांना गैरअनुसूचित बँका असे म्हणतात.(ब) या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कुठलीही कर्जसुविधा मिळत नाही.(क) या रिझर्व्ह बँकेच्या निरसन सुविधेच्या सदस्य नसतात.(ड) या बँकांना रोख राखीव प्रमाण (CRR) ठेवण्याचे बंधन नसते.

पुढीलपैकी कोणत्या पेमेंट बँकांना अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे? (अ) पेटीएम पेमेंट बँक (ब) इंडियन पोस्ट पेमेंट बँक (क) फिनो पेमेंट बँक (ड) एअरटेल पेमेंट बँक

परमशक्ती हा सुपर कम्प्युटर खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये बसवण्यात आला आहे?

खालीलपैकी कोणते आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशांक आहेत?(अ) अन्न (ब) शिक्षण(क) राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धी (ड) आरोग्य

खालीलपैकी कोणती उद्दिष्टे ही राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे आहेत?(अ) स्रोतांचे उपलब्धीकरण(ब) स्रोतांची वाटणी(क) किमतींचे नियमन करणे(ड) आर्थिक वाढीस चालना देणे

संपूर्ण पेपरलेस होण्यासाठी राष्ट्रीय ई-विधान ॲप लागू करणारी देशातील पहिली राज्य विधानभा कोणती?

खालील विधाने विचारात घ्या.(अ) राष्ट्री य उत्पादाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो.(ब) राष्ट्री य उत्पादात परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पादनाचा समावेश होतो.पर्यायी उत्तरे :

"काहे को धूम मचाते हो, दुखवाकर देश सारे, आते है 'नाथ' हमारे या गीतात "नाथ" हे विशेषण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणासाठी वापरले आहे?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) 1940 साली डॉ. टि. जे. केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद' भरविण्यात आली. (ब) शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली 'संयुक्त महाराष्ट्र सभा' मुंबई येथे स्थापन करण्यात आली.

खालील विधाने विचारात घ्या अयोग्य विधान ओळखा:

खालील विधाने विचारात घ्या.(अ) घटनेनुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये सरपंच फक्त अनुसूचित जमातीचाच असला पाहिजे.(ब) सरपंचाची निवड प्रत्यक्षरीत्या करावी किंवा नाही याबाबत घटनेमध्ये कोणतेही बंधन नाही.(क) ग्रामपंचायत सदस्यांच्या अनुपस्थिती संदर्भात वाद उद्भवला तर जिल्हाधिकारी निर्णय देतात.(ड) ग्रामपंचायत सदस्याला पदच्युत करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.वरीलपैकी योग्य विधाने कोणती?

'स्वनिधी से समृद्धी' हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?

ई - डर (e-DAR) हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाने विकसित केले आहे?

खालील विधाने विचारात घ्या.(अ) गोरक्षण मित्र समाज (1893) ची स्थापना रघुनाथ खानविलकर यांनी केली होती.(ब) गोरक्षण मित्र समाज ही एक गुप्त संघटना होती.पर्यायी उत्तरे :

'इन्कलाब झिंदाबाद' हा नारा खालीलपैकी कोणी दिला?

मिशन 28 हे कशाशी संबंधित आहे?

खालील विधाने विचार करा.(अ) मॅग्डालेना अँडरसन या नार्वेसा पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.(ब) त्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आहेत.पर्यायी उत्तरे :

(अ) कलम 32 द्वारा रिट्स म्हणजेच आदेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार हा फक्त 'मूलभूत हक्कांचे उल्लंघन' या घटका संबंधितच मर्यादित आहे. (ब) रिट्स हे भारतीय घटनेमध्ये इंग्लिश कायद्यातून घेतलेले आहे. (क) बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकारपृच्छा आणि सार्वमत हे रिट्सचे प्रकार आहेत. वरील विधानांपैकी योग्य विधान ओळखा.

आधुनिक आवर्तसारणीसंदर्भात अचूक विधान/ने ओळखा. (अ) आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना अधातू गुण वाढत जातात. (ब) गणात वरून खाली जाताना अधातू गुण वाढत जातात.

खालील विधानांचा विचार करा. (अ) मुंबई कामगार समिती ही संघटना ना. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. (ब) या संघटनेच्या वतीने 'कामगार समाचार' हे साप्ताहिक चालविले जात होते.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 भारत या वर्षीचा सन्मानीय देश आहे.(ब) 'मुजीब-द मेकिंग ऑफ अ नेशन' या चित्रपटाचा ट्रेलर या चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध करण्यात आला.पर्यायी उत्तरे :

खालील राज्यांच्या आदिवासी लोकसंख्येनुसार (प्रमाणानुसार) योग्य उतरता क्रम लावा ?(अ) नागालँड(ब) मेघालय(क) मिझोराम(ड) अरुणाचल प्रदेशपर्यायी उत्तरे :

केरळ मधील निलांबुर येथील आदिवासींनी गोळा केलेल्या किरकोळ वन उत्पादनांची विक्री खालीलपैकी कोणत्या ब्रँडच्या नावाखाली केली जाते ?

पाच मुलींनी एका परिक्षेमध्ये मिळालेले गुण पुढीलप्रमाणे आहेत. नर्गिसला मानुषीपेक्षा 5 गुण जास्तमिळाले. सोनमला मानुषीपेक्षा 10 गुण जास्त मिळाले पण शिल्पापेक्षा 20 गुण कमी मिळाले. अनितालामानुषीपेक्षा 24 गुण जास्त मिळाले. जर मानुषीला 40 गुण मिळाले तर शिल्पाला किती गुण मिळाले ?

पुढीलपैकी कोणते मानवी वृक्कांचे भाग आहेत?(अ) नेफ्रॉन (ब) बोमन्स कॅप्सूल(क) ग्लोमेरूलस (ड) कॅलेक्स(ई) रेनल मेडुला

एका फोटोकडे बोट दाखवून माधुरीने संग्रामला सांगितले की, फोटोतील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचे माधुरीशी नाते काय?

योग्य विधाने ओळखा: (अ) कलम 148 अन्वये भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागाचा प्रमुख म्हणून महालेखापरीक्षक या स्वतंत्र पदाची तरतूद केली गेली आहे. (ब) महालेखापरीक्षकाचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो. (क) महालेखापरीक्षक पदाच्या वेतन व सेवाशर्ती राष्ट्रपतीं मार्फत ठरवण्यात येतात.

योग्य जोड्या लावा. (जिल्हे) (साक्षरता % 2011 ची जनगणना) (अ) नंदूरबार (i) 72.8% (ब) धुळे (ii) 71.5% (क) जालना (iii) 74.4% (ड) गडचिरोली (iv) 64.4% (अ) (ब) (क) (ड)

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले आहे?

खालील विधानापैकी अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ 20 टक्के क्षेत्रात खनिजसंपत्ती सापडते. (ब) महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती बेसॉल्टबाह्य क्षेत्रात म्हणजेच पूर्व महाराष्ट्र व दक्षिण कोकणात एकवटलेली आहे. (क) महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे जांभा खडकाच्या प्रदेशात आहेत.

महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या भागात बेसाल्ट खडक आढळून येत नाही?

पुढील विधाने विचारात घ्या. (अ) महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी पश्चिम वाहिनी कृष्णा नदीस वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्या उजव्या किनाऱ्याने येऊन मिळतात. (ब) कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर माहुली हे गाव वसले आहे. (क) कृष्णा आणि घटप्रभा या नद्यांचा संगम कर्नाटक राज्यामध्ये होतो.

खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञाने महत्तम सामाजिक लाभ सिद्धांत - 1920 (Maximum Social Advantage Theory) मांडला?

खालील विधाने लक्षात घ्या.(अ) लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे 29 वे लष्कर प्रमुख ठरले आहेत.(ब) मनोज पांडे हे लष्कर प्रमुख होणारे पहिलेच मराठी अधिकारी आहेत.वरील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.

भारतातील पहिला बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे?

थॉमस कप 2022 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?

गोवा येथे पार पडलेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जितेंद्र जोशी यांना कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक प्राप्त झाले?

बिरभूम, बर्धमान, बांकुरा ही ठिकाणे कशाशी संबंधित आहे?

भारतात होणाऱ्या देशांतर्गत स्थलांतराचा विचार करता कोणत्या राज्यात सर्वाधिक स्थलांतर होते?

पंछी आयोगाने कें द्र-राज्य संबंधातील आयोगाच्या अहवालात खालीलपैकी कोणत्या शिफारसी संागितल्याहोत्या ?

'चलेजाव' या आंदोलनाच्या वेळेस खालीलपैकी कोणाला पकडून देणाऱ्यास पाच हजारांचे इनाम जाहीर केले होते? (अ) भाई कोतवाल (ब) गोमाजी पाटील (क) एस. एम. जोशी

खालील विधाने विचारात घ्या.(अ) ब्लू ड्यूक हे अरुणाचल प्रदेशचे राज्य फुलपाखरू आहे.(ब) कॉमन पिकॉक हे सिक्किमचे राज्य फुलपाखरू आहे.पर्यायी उत्तरे :

योग्य विधाने ओळखा. (अ) महाराष्ट्रात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने कोकणात आढळतात. (ब) महाराष्ट्रात बॉक्साइटचे 21% उत्पादन होते. (क) भारतात बॉक्साइट साठा व उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान/ने ओळखा.(अ) लोणार या गोड्या पाण्याच्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली असून ते बुलढाणा जिल्ह्यात आहे.(ब) गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर नांदुरमधमेश्वर जलाशय आहे.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) भारतीय रेल्वेने 2030 सालापर्यंत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्याचे घोषित केले आहे.(ब) जगातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प जो थेट रेल्वेला ओव्हरहेड लाईन्सला विद्युत पुरवठा करतो, असाप्रकल्प राजस्थानमधील बिना येथे सुरू करण्यात आला आहे.पर्यायी उत्तरे :

अयोग्य विधाने ओळखा.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) बहिष्कृ त हितकारीणी सभेचे सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते.(ब) 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' हे ब्रीद वाक्य या सभेचे होते.पर्यायी उत्तरे :

खालीलपैकी कोणते परिणाम हे विमुद्रीकरणाचे (Demonetization) अल्पकालीन परिणाम आहेत?(अ) बँकांमधील ठेवी स्थिरावतात(ब) व्याजदर कमी होतो.(क) करवसुली वाढते.

पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख हा लोकसभा नियमांमध्ये आहे? (अ) शून्य तास (ब) स्थगत प्रस्ताव (क) लक्ष्यवेधी सूचना (ड) अविश्वास ठराव

खालील विधाने विचारात घ्या.(अ) 1992-93 च्या अर्थसंकल्पापासून प्राथमिक तूट या संकल्पनेचा वापर करण्यात येतो.(ब) भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेल्या अनुदानाचा समावेश भांडवली तुटीत करण्यातयेतो.पर्यायी उत्तरे :

जेम्स वेब अवकाश दुर्बीण हा कोणत्या संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे? (अ) अमेरिकन अवकाश संशोधन संस्था (ब) युरोपियन स्पेस एजन्सी (क) कॅनेडियन स्पेस एजन्सी (ड) जपान एअरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी

प्रकाशसंश्लेषणासाठी खालीलपैकी काय कच्चा माल म्हणून आवश्यक आहे?(अ) कार्बन डायऑक्साईड (ब) पाणी(क) ऑक्सिजन (ड) ग्लूकोज(ई) सूर्यप्रकाश (फ) हरितद्रव्य

फ्रेंच ओपन स्पर्धा 2022 बद्दल खालील विधानाचा विचार करा.(अ) पुरुष एकेरी विजेतेपद स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने पटकावले.(ब) महिला एकेरी विजेतेपद पोलंडच्या कोको गॉफ हिने पटकावले.पर्यायी उत्तरे :

_______ हा प्रत्येक गावात ग्रंथालय असलेला देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील आणि भारतातील सुपरमॉम अशी ओळख असलेली T-15 ही वाघीण _____नावाने ओळखली जात असे.

पूर्वांचलमधील टेकड्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे असा योग्य क्रम लावा.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) इतर कायद्याप्रमाणे अध्यादेश पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करता येतो.(ब) राष्ट्र पतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेच्या अधिकारास पर्यायी आहे.पर्यायी उत्तरे :

महाराष्ट्राच्या कोणत्या भागात केंद्रीत वस्त्यांचे प्रारूप आढळून येत नाही?

खालील दिलेल्या वैशिष्ट्यावरून व्यक्ती ओळखा. (अ) 1931 पुणे येथे 'भारत दलित सेवाग्राम' संस्था स्थापन केली. (ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघास त्यांनी विरोध केला. (क) 'लष्करी पेशा' हे पुस्तक लिहिले.

_______यांना पेटा इंडिया पर्सन ऑफ द ईयर 2021 प्राप्त झाला आहे.

कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वार्षिक वृद्धी दर लक्ष्य हे जीडीपी आधारित मोजण्यात आले ?

खालील विधाने विचारात घ्या.(अ) पश्चिम बंगाल राज्याची सीमा भारताच्या शेजारील तीन देशांना लागलेली आहे.(ब) जम्मू काश्मिर राज्याची सीमा (कें द्रशासित प्रदेश होण्यापूर्वी) भारताच्या शेजारील तीन देशांनालागलेली आहे.पर्यायी उत्तरे :

खालीलपैकी कोणता विषय राज्य सूचीतील नाही?

सार्वजनिक सभा ही सनदशीर मार्गाने चळवळ करणारी संघटना होती. या संघटनेने जनतेचे प्रश्न कंपनी सरकारपुढे मांडून काही मागण्या केल्या होत्या. पुढीलपैकी कोणती मागणी त्यात समाविष्ट नव्हती?

खालीलपैकी कोणाची नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

1849 साली स्थापन झालेल्या परमहंस सभेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे होती?(अ) मूर्तीपूजा न करणे. (ब) दलित वर्गात शिक्षण प्रसार करणे.(क) विधवा पुनर्विवाह घडविणे.

स्मृति वन भूकंप स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ?

'मॅरेज ऑफ हिंदू विडोज' हा ग्रंथ कोणी लिहिला?

खालील विधाने विचारात घ्या.(अ) पंजाब हिमालयाचा विस्तार सतलज व काली नदी दरम्यान आहे.(ब) कुमाऊ हिमालयाचा विस्तार सतलज व रावी नदी दरम्यान आहे.पर्यायी उत्तरे :

त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती कायदा (1992) मधील अनिवार्य तरतुदी खालीलपैकी कोणत्या आहेत ?

बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कोणत्या शिफारसी सांगितल्या होत्या ?(अ) ग्रामपंचायतीत थेट निवडून आलेले सभासद असावेत.(ब) जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा.(क) जिल्हा परिषद कार्यकारी संस्था असावी.पर्यायी उत्तरे :

निती आयोगाच्या SDGs शहरी निर्देशांक 2021-22 नुसार खालीलपैकी कोणते शहर हे देशातील अव्वल शहर ठरले आहे?

भारताचे पहिले राष्ट्री य सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

नुकतेच अभिजीत सेन कालवश झाले. ते कोण होते ?

योग्य जोड्या जुळवा. (ठिकाण गुप्त संघटना) (नेते) (अ) नागपूर (i) गंगाधर देशपांडे (ब) यवतमाळ (ii) नरहरपंत घारापुरे (क) हैदराबाद (iii) श्रीधर परांजपे (ड) बेळगाव (iv) जनार्दन वाजणे (अ) (ब) (क) (ड)

खालील विधाने विचारात घ्या.(अ) ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या तापमानाच्या वर्गाला समानुपाती असतो.(ब) ध्वनीचा आयाम जेवढा जास्त तेवढीच जास्त ध्वनीची प्रखरता होय.पर्यायी उत्तरे :

भित्तिकेच्या (walls) जाडीनुसार त्यांचा चढताक्रम लावा.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन येथे 'आझाद हिंद रेडिओ कें द्र' सुरू केले.(ब) हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली.पर्यायी उत्तरे :

पाण्याचे कायमस्वरूपी जडत्व हे विद्राव्य ______________ मुळे असते.(अ) कॅल्शियमचे क्लोराईड्‌स्‌(ब) कॅल्शियमचे बायकार्बोनेट्‌स्‌(क) मॅग्नेशियमचे सल्फेट्‌स्‌(ड) मॅग्नेशियमचे बायकार्बोनेट्‌स्‌

अचूक जोडी ओळखा: दलित साहित्यिक आत्मचरित्र

__________ आणि _________ हि संप्रेरके हृदयाची ठोके नियंत्रित करतात.

ग्रेटर टिप्रालँड (Greater Tipraland) या स्वतंत्र राज्याची मागणी भारतातील कोणत्या राज्यात करण्यात आली आहे?

(अ) 56 वा ज्ञानपीठ पुरस्कार नीलमणी फुकन यांना मिळाला. (ब) त्या बंगाली भाषेतील एक प्रख्यात कवयित्री आहेत. वरीलपैकी अचूक विधान/ने ओळखा.

खालीलपैकी कोण ख्रिस्ती संत म्हणून घोषित झालेले भारतातील पहिले सामान्य व्यक्ती ठरले आहेत ?

राज्य आरोग्य निर्देशांक 2021 संदर्भात योग्य विधान/ने ओळखा. (अ) हा निर्देशांक निती आयोगाकडून तयार केला जातो. (ब) निर्देशांक तयार करण्यासाठी जागतिक अारोग्य संघटना तांत्रिक सहाय्य करते. (क) मोठ्या राज्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केरळची आहे.

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) लाल रंगाची तरंगलांबी (wavelength) सर्वात कमी तर जांभळ्या रंगाची तरंबलांबी सर्वात जास्त असते. (ब) जांभळ्या रंगाची वारंवारता (frequency) सर्वात कमी तर लाल रंगाची वारंवारता सर्वात जास्त असते. (क) सर्वात जास्त जांभळा रंग वळतो (Angle of deviation) तर लाल रंग सर्वात कमी वळतो.

पुढीलपैकी अचूक जोडी/जोड्या ओळखा. (अ) सर विल्यम जोन्स - बंगाल एशियाटिक सोसायटी (ब) ड्रिंकवॉटर नेथून - संस्कृत महाविद्यालय, बनारस (क) सर विल्यम विल्बरफोर्स - हिंदू बालिका विद्यालय, कलकत्ता

ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक सहा पुरस्कार मिळाले ?

डिसेंबर 2021 मध्ये यशस्वी चाचणी केलेल्या अग्नि प्राईम (Agni P) या क्षेपणास्त्राबद्दल अचूक विधाने ओळखा. (अ) श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश येथून 18 डिसेंबर 2021 रोजी या मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली गेली. (ब) अग्नि प्राईमची मारक क्षमता 1000 ते 2000 किमी आहे.

बँकिंग क्षेत्रासंबंधीत खालील समित्यांचा योग्य कालानुक्रम लावा.(अ) उषा थोरात समिती(ब) सी. एस. मूर्ती समिती(क) डाॅ. के. एस. कृष्णस्वामी(ड) एम. व्ही. नायर समितीपर्यायी उत्तरे :

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही?

सी. रंगराजन तज्ज्ञ गटाच्या पाहणीनुसार खालील राज्यांच्या त्यांच्या दारिद्र्याच्या प्रमाणानुसार योग्यचढता क्रम लावा.(अ) मणीपूर(ब) छत्तीसगड(क) ओडिशा(ड) झारखंड(इ) मध्यप्रदेशपर्यायी उत्तरे :

खालील वैशिष्ट्यावरून मुंबई प्रांताचा गव्हर्नर ओळखा.(अ) अभियांत्रिकी ज्ञान सर्वांना खुले केले.(ब) महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा दिला.(क) रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केला.(ड) पॉलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया व मेमॉअर्स ऑफ सेंट्रल इंडिया हा ग्रंथ लिहिला.पर्यायी उत्तरे :

जून 2020 मध्ये जगातील शक्तीशाली सुपरकॅम्प्युटरच्या यादीमध्ये भारताचा परमसिद्धी एआय _________ व्या क्रमांकावर आहे.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) वनस्पती जीवनसत्व 'ड' स्वतः तयार करू शकत नाही.(ब) जीवनसत्व 'इ' (E) ला रक्त गोठण जीवनसत्व असे म्हणतात.(क) जीवनसत्व 'के' (K) ला Antioxident जीवनसत्व म्हणतात.पर्यायी उत्तरे :

जिवाणूंचा समावेश वनस्पती गटात होतो कारण ……………..

2019-20 मध्ये भारताच्या सेवा क्षेत्रामधून सर्वाधिक निर्यात --------- ची झाली आहे.

आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण आहे?

(अ) सुक्रोज + पाणी = ग्लुकोज + फ्रुक्टोज (ब) माल्टोज + पाणी = ग्लुकोज + सुक्रोज (क) लॅक्टोज + पाणी = ग्लुकोज + गॅलाक्टोज वरीलपैकी योग्य समीकरणे ओळखा.

योग्य जोड्या जुळवा.अ गट (स्रोत) ब गट (वैशिष्ट्ये)(अ) अमेरिकेची घटना (i) उपराष्ट्र पती पद(ब) आयर्लंडची घटना (ii) राज्यसभा सदस्यांची निवडणूक(क) कॅनडाची घटना (iii) राज्यसभा सदस्य नामनिर्देशि त करणे(ड) दक्षिण अाफ्रिका घटना (iv) राज्यपालांची नेमणूक(अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या जुळवा.अ गट (धरणे) ब गट (नदी)(अ) जामदे (i) गोमती(ब) सुसरी (ii) काटेपूर्णा(क) सय्यदनगर (iii) पांझरा(ड) महान (iv) गिरणा(अ) (ब) (क) (ड)

सरनाम्याविषयी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.(अ) घटनासमितीने घटनेच्या इतर कोणत्याही भागाप्रमाणे सरनामासुद्धा कायदा म्हणून संमत केला.(ब) घटनासमितीने स्वीकृत केलेल्या राज्यघटनेनुसार सरनामा आहे हे सुनिश्चित करण्यासाठी सरनामा शेवटी सादर करण्यात आला.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) 28 एप्रिल 1947 ला पाच संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीत सहभागी झाले होते.(ब) घटनासमितीमध्ये भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगचे सदस्य सहभागी होते.पर्यायी उत्तरे :

(अ) मूळ किंमत = घटकमूल्य + उत्पादन कर - उत्पादन सबसिडी (ब) मूळ किंमत = बाजार किंमत - उत्पाद कर + उत्पाद सबसिडी

खालील विधानांचा विचार करा: (अ) पेशींमधील तंतुकनिकेत ग्लुकोज विघटनाची क्रिया घडून येते. (ब) ही क्रिया विनॉक्सिश्वसन प्रकारची आहे.

स्वादुपिंड (Pancrease) ही शरीरातील महत्वाची ग्रंथी असून ती स्वादुरस स्त्रावते. त्यात प्रमुख 3 विकरे (enzymes) असतात. तर पुढीलपैकी कोणाचा समावेश यात होत नाही.

ग्रामपंचायतीच्या अंदाज पत्रकातील --------- तरतूद महिला व बालकल्याणाकरिता करणे बंधनकारक आहे.

पुढीलपैकी कोणता खटला राज्यघटनेच्या कलम 21 संदर्भात नाही?

एका परीक्षेत दिशाला मिळालेले गुण सीमापेक्षा जास्त आहेत. रुपेशचे गुण सुरेशएवढे आहेत. बाळूचे गुण दिव्यापेक्षा कमी आहेत. सीमाचे गुण रुपेशपेक्षा जास्त आहेत. दिव्याचे गुण सुरेशपेक्षा कमी आहेत. सर्वात कमी गुण कोणाचे आहेत?

रिस्ट अश्युर्ड (Wrist Assured) हे कोणाचे आत्मचरित्र आहे.

शाश्वत विकासासाठी UN 2030 अजेंडा पूर्ण करण्यासाठी समर्पित जगातील पहिला अवकाश विज्ञानउपग्रह SDGSAT-1 खालीलपैकी कोणत्या देशाने प्रक्षेपित केला ?

खालील विधाने विचारात घ्या.विधान अ : खंडान्त उतारावर मिथेन हायड्रेट ही पाणी आणि मिथेनची संयुगे आढळतात.विधान ब : सागरी मैदांनानी सागरतळ क्षेत्राच्या 2/3 क्षेत्र (66%) व्यापले आहे.विधान क : सर्वसाधारण महासागरी जलाची क्षारता 35% असते.

भारतातील कोणत्या दोन किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे ?

1857 च्या उठावाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. (अ) कोल्हापूरमधील उठाव 'ग्लासपुल' या अधिकाऱ्याने मोडून काढला. (ब) नागपूरमधील उठावाची तारीख 13 जून 1857 अशी ठरली होती.

खालील विधाने विचारात घ्या.(अ) पेशीशी संबंधीत रक्त हे केवळ केशवाहिन्या मार्फ तच वाहत असते.(ब) रक्त आणि पेशी यांच्यातील वायूची, अन्नाची व उत्सर्जित पदार्थांची देवाणघेवाण ही केवळकेशवाहिन्यामार्फ तच होत असते.पर्यायी उत्तरे :

खाली दिलेल्या घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा.(अ) वरंधा घाट(ब) पारघाट(क) कुंभार्लीपर्यायी उत्तरे :

भारतीय कृषी क्षेत्राबाबत खालीलपैकी अयोग्य नसलेली विधाने ओळखा.(अ) शेतकऱ्यांचा कार्यकारी लोकसंख्येतील वाटा घटला आहे.(ब) शेतमजुरांचे प्रमाण वाढले आहे.(क) एकूण भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा कमी झाला आहे.(ड) 1960-61 पेक्षा 2018-19 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीतील कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा निम्म्यावर आला आहे.

पुढीलपैकी अयोग्य जोडी/जोड्या ओळखा. (अ) कलम 371 B - अासाम (ब) कलम 371 C - नागालँड (क) कलम 371 D - आंध्रप्रदेश (ड) कलम 371 E - सिक्कीम

खालील विधाने विचारात घ्या.(अ) कलम 368 मध्ये तीन प्रकारच्या घटनादुरस्ती सांगितल्या आहेत.(ब) राज्यविधीमंडळाने घटनादुरुस्ती एकदा संमत केल्यानंतर ती संमती काढून घेता येत नाही हे घटनेतनमूद आहे.पर्यायी उत्तरे :

खालील विधाने लक्षात घ्या. (अ) घटनेतील कलम 29 मध्ये नमूद व्यक्तीमध्ये अल्पसंख्यांक तथा बहुसंख्यांक दोहोंचाही समावेश होतो. (ब) कलम 30 अंतर्गत असलेले संरक्षण हे केवळ अल्पसंख्याकांपुरते मर्यादित आहे. योग्य विधान ओळखा.

शांततापूर्ण निःशस्त्र सभा भरवण्याच्या हक्कावर पुढीलपैकी कोणत्या मर्यादा लागू होतात? (अ) देशाचे सार्वभौमत्व (ब) परदेशी राष्ट्रांशी संबंध (क) एकात्मता (ड) सुव्यवस्था

94 व्या ऑस्कर पुरस्काराबाबत पुढीलपैकी चुकीची जोडी/जोड्या ओळखा. (अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट - द पॉवर ऑफ द डॉग (ब) सर्वोत्कृ्ष्ट अभिनेता - विल स्मिथ (क) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एरियाना डिनोस

योग्य जोड्या जुळवा.(अ) कलम 126 (i) हंगामी न्यायाधीशांची नियुक्ती(ब) कलम 127 (ii) प्रभारी सरन्यायाधीशांची नियुक्ती(क) कलम 128 (iii) निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती(अ) (ब) (क)

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार योग्य कलमाची जोडी ओळखा:

वित्त विधेयक I आणि II संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.(अ) वित्त विधेयक (I) मध्ये कर कमी करण्याचे किंवा रद्द करण्याची दुरस्ती विधेयक राष्ट्र पतींच्याशिफारसीशिवाय सभागृहात मांडता येते.(ब) वित्त विधेयक (I) फक्त लोकसभेत मांडता येते.पर्यायी उत्तरे :

जायंट स्टिंगरे हा गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा कोणत्या नदीत सापडला आहे ?

खालील विधाने विचारात घ्या.(अ) महाराष्ट्रा च्या मराठवाडा प्रादेशिक विभागात बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे.(ब) महाराष्ट्रा च्या मराठवाडा प्रादेशिक विभागात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त तालुके आहेत.पर्यायी उत्तरे :

खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा:(अ) ऑगस्ट घोषणा(ब) क्रिप्स योजना(क) वेव्हेल योजना(ड) कॅबिनेट मिशन योजना

पुढीलपैकी पूर्व हिमालयीन सर्वात उंच शिखर कोणते आहे?

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) मालवण जवळील कुरटे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. (ब) एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात.

योग्य जोड्या जुळवाअ गट (आयोग) ब गट (व्हॉईसरॉय)(अ) एचिन्सन आयोग (i) रिडिंग(ब) इसलिंग्टंन आयोग (ii) डफरीन(क) सॅण्डहर्स्ट आयोग (iii) हार्डिंग्ज(ड) लिण्डसे आयोग (iv) आयर्विन(अ) (ब) (क) (ड)

खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अप्रकट उष्मा एकक _____________ (The Unit of latent heat.)

अंकिता एका वर्तुळकर क्रीडांगणा भोवती फेऱ्या मारत आहे. अंकिता, प्रियंका, साक्षी यांनी एकादशी सुरुवात केली. अंकिताला एक फेरी पूर्ण करण्यास एक मिनिट लागतो. प्रियंकाला दीड मिनिट लागतो तर साक्षीला पावणे दोन मिनिटे लागतात तर नऊ वाजता त्यांनी एकाच वेळी एकाच बिंदूपासून फेरी मारण्यास सुरुवात केली तर त्यानंतर तिघीजणी त्याच बिंदूला किती वाजता भेटतील?

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या (MSME) कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?

इंग्रज सरकारने उमाजी नाईक यांना पकडण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाला सोपवली होती?

योग्य जोडी/जोड्या ओळखा. सिद्धांत अर्थतज्ज्ञ (अ) निव्वळ खर्च लाभ सिद्धांत - ॲडम स्मिथ (ब) भाववाढीचा मौखिक दृष्टीकोन - मिल्टन फ्रीडमन (क) उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या - आर्थर ओकन (ड) बेरोजगारीचा नैसर्गिक दर संकल्पना - आल्फेड मार्शल

खालील विधाने विचारात घ्या.(अ) उनकेश्वर गरम पाण्याचा झरा जळगाव जिल्ह्यात आहे.(ब) उन्हावरे गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात आहे.(क) दारावीपूर गरम पाण्याचा झरा धुळे जिल्ह्यात आहे.पर्यायी उत्तरे :

दिलेल्या माहितीच्या आधारे जास्तीत जास्त तर्कसंगत उत्तर निवडा. मीना आणि तिचा भाऊ मिळून त्यांच्या राहत्या घरी काही व्यक्तींबरोबर राहतात. त्यांच्यामध्ये एक विवाहित जोडपे, एक जुळ्या बहिणींची जोडी, आणि चुलत भावांची जोडी त्यांच्याबरोबर राहतात. बहिणींपैकी एक चांगल्याप्रकारे बाईकस्वार नाही तरीही सर्व स्त्रीया दिवसभराच्या बाईकस्वारीला गेल्या. एक पुरुष डॉक्टर असल्याने तो 24 तास देखभालीची आवश्यकता असलेल्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी सकाळी गेला. इतर सर्व पुरुष दिवसभराच्या निसर्ग फेरीला गेलो. तर दुपारी 12 वाजता घरी कोण होते?

एका सांकेतिक भाषेत 'yak le di' म्हणजे 'board is black' होय तर 'mok se le' म्हणजे 'door is red' आणि 'mok pi di' म्हणजे 'board and door' होय. तर door साठी कोणता संकेत वापरला असेल?

उत्पन्न पद्धतीने (Income Method) मोजल्या जाणाऱ्या स्थूल देशांतर्गत उत्पादनासंदर्भात (Gross Demostic Product) खालील विधानांचा विचार करा.(अ) यामध्ये एका आर्थिक वर्षात कमावलेले उत्पन्न मोजले जाते.(ब) परकीय व्यक्ती किंवा संस्था यांनी देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत कमावलेले उत्पन्न यात मोजले जात नाही.(क) यात बेरोजगारी भत्ता व सामाजिक सुरक्षा देयके (Social Security Payments) गृहित धरले जात नाहीत.वरीलपैकी अयोग्य नसलेले विधान/ने ओळखा.

अमृत सरोवर योजनेसंदर्भात अचूक विधान/ने ओळखा. (अ) 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा होत असताना जलसंधारणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. (ब) देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (क) योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाला नोडल मंत्रालय म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या पात्रता सांगण्यात आल्या आहेत?(अ) ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.(ब) त्या व्यक्तीने भारताच्या राज्य क्षेत्रात किमान दहा वर्षे न्यायिक पद धारण केलेले असावे.(क) त्या व्यक्तीने एखाद्या उच्च न्यायालयात किमान 7 वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे.(ड) राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णांत कायदेपंडित असावी.

इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन'ची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली?

रोगकारकांमुळे शरीरातील पेशी नष्ट झाल्यास तेथे --------- नावाचे रसायन स्त्रवते व त्यामुळे बिघाड झालेल्या अवयवाकडे रक्ताचे प्रमाण वाढून ताप येतो.

इंग्लंडमधील लेस्टर क्रिकेट मैदानाला --------- या भारतीय खेळाडूचे नाव देण्यात आले आहे.

कोळ्यांच्या उठावासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.(अ) कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व भाऊ खेर, चिमणाजी जाधव, नाना दरबारे यांनी केले.(ब) रामचंद्र गणेश गोरे याने कोळ्यांचा उठाव मोडण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली.पर्यायी उत्तरे :

खालीलपैकी कोणी गोपाळ कृष्ण गोखले यांची तुलना इटालियन नेता काव्हूर यांच्याशी केली होती?