bg_image

History & Culture

‘लेप्चास’ ही जमात भारतात कोठे आढळते?

अरुणोदय’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला?

खालील विधानांवरून बंगालच्या नवाबाचे नाव ओळखा.अ) हा 1754 मध्ये बंगालचा नवाब बनला होता. ब) त्याला वॉरन हेस्टिंग्जसोबत ‘बनारसचा तह’ करावा लागला होता. क) त्याने ब्रिटिशांच्या मदतीने रोहिलाखंड जिंकून घेतले.

वैयक्तिक सत्याग्रहींचा प्रमुख उद्देश काय होता?

काँग्रेस समाजवादी पक्षाच्या उद्दिष्टांबाबत खालील विधाने योग्य पद्धतीने निवडा. अ) ब्रिटिश सत्तेपासून पूर्ण स्वातंत्र्य हवे. ब) स्वातंत्र्यानंतर भारतात मार्क्स-लेनिनवादी धोरणे राबवावी. क) भारतीय जनतेला स्वत:च्या सार्वभौम राष्ट्राची घटना बनवण्याचा पूर्ण अधिकार असावा.

होमरूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती?

समता व जनता या वृत्तपत्रांचे संपादक कोण?

---- या गव्हर्नर जनरलची अंदमान येथे पठाणाने हत्या केली.

वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या लढ्यातील ‘हुतात्मा’ असा गौरव खालीलपैकी कोणाचा केला जातो?

अ) मुरळी या अनिष्ट प्रथेविरोधात आवाज उठवला. ब) वसंत व्याख्यानमालेत गुन्हेगारी जमातीच्या सुधारणा या विषयावर व्याख्यान दिले. क) राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनात अस्पृश्यता पाळू नये असा उठाव करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वरील विधाने खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहेत?

‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’ हा अग्रलेख टिळकांनी कोणत्या विषयावरील प्रतिक्रिया म्हणून लिहिला?

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजासाठी छापखाना विकत घेतला?

स्वत:च्या घराचा पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करून देणारे व अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करणारे समाजसुधारक कोण?

खानदेशातील कोणत्या जमातीने ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड केले?

1919 साली नेलेल्या गेलेल्या हंटर कमिशनचा उद्देश काय होता?

कोणत्या समाजसुधारकाची जिवंतपणीच प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली?

खालील विधानांचा विचार करून योग्य विधानांची निवड करा. अ) डॉ. आंबेडकरांच्या मूकनायकच्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वरांची वचने होती. ब) डॉ. आंबेडकरांच्या बहिष्कृत भारतच्या शीर्षस्थानी संत तुकारामांची वचने होती.

दुहेरी शासन व्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान ओळखा. अ) ही व्यवस्था अत्यंत भ्रष्ट ठरली. ब) ही व्यवस्था वॉरन हेस्टिंग्जने निर्माण केली होती. क) ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनी ही व्यवस्था तशीच सुरू ठेवली.

अ) वा. शि. आपटे हे एस्एन्डीटी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु होते. ब) रा. गो. भांडारकर फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.

सोलापूर सत्याग्रहाबद्दल पुढील विधानांपैकी योग्य विधाने निवडा. अ) गांधीजींच्या अटकेला विरोध हे यामागील कारण होते. ब) लोक हिंसक होऊन त्यांनी पोलीस स्टेशन व इतर सरकारी इमारतींवर हल्ले केले. क) या सत्याग्रहानंतर ब्रिटिशांनी एक समिती नेमून लोकांच्या मागण्या मान्य केल्या.

अ) जानेवारी, 1880 साली मराठा हे मराठीतील वृत्तपत्र सुरू करण्यात आले. ब) 4 जानेवारी, 1880 साली केसरी हे इंग्रजीतील वृत्तपत्र सुरू करण्यात आले. वरीलपैकी असत्य विधान ओळखा.

सिराज उदौलाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. अ) ‘ब्लॅक होल ट्रॅजेडी’ याच्याच काळात घडली. ब) ब्रिटिशांनी बांधलेल्या तटबंदी पाडण्याचे आदेश सिराज उदौलाने दिले होते.

सिंधू संस्कृतीतील शहरांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. अ) लोथल येथील डॉकयार्डला भोगवा नदीच्या एका चॅनेलने जोडलेले होते. ब) मोहेंजोदाडोच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला नव्हता. वरीलपैकी योग्य विधान निवडा.

वॉरन हेस्टिंग्जबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधाने ओळखा. अ) ह्याची नेमणूक क्वीन एलिझाबेथ-2 ने स्वत: केली होती. ब) 1772 साली त्याला बॉम्बेचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.

लाला लाजपतराय यांच्याबाबतीत खालील विधाने विचारात घ्या. अ) त्यांना शेर-ए-पंजाब म्हणून ओळखतात. ब) ते 1888 साली राजकारणात आले होते.

राजा राममोहन रॉय यांच्याबाबत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हणतात. ब) राजा ही पूर्वजांपासून चालत आलेली पदवी होती.

भारतीय संविधानाच्या जडणघडणीत खालीलपैकी कोणत्या कायद्यांचा प्रभाव आहे? अ) भारत सरकारचा कायदा, 1935 ब) रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, 1773 क) पिट्स इंडिया अ‍ॅक्ट, 1774

पिट्स इंडिया अ‍ॅक्टबद्दल खालील विधाने विचारात घेऊन अयोग्य विधाने ओळखा. अ) पिट, द यंगर याने हा कायदा अस्तित्वात आणला. ब) या कायद्यान्वये ‘बोर्ड ऑफ कंट्रोल’ची स्थापना करण्यात आली.

पहिल्या कर्नाटक युद्धाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान कोणते/ती ते निवडा. अ) ऑस्ट्रियन वारसा युद्ध सुरू झाल्यामुळे भारतातही इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध सुरू झाले. ब) या युद्धात फ्रेंचांचे वर्चस्व सिद्ध झाले नाही.

देसाई-लियाकत कराराबद्दल योग्य विधाने ओळखा. अ) ह्या कराराचे नाव भुलाभाई देसाई व महम्मद लियाकत यांच्यावरून पडले. ब) या करारावर सह्या 11 जानेवारी 1945 मध्ये झाल्या.

छपाई कलेच्या उदयाबद्दल खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधाने ओळखा. अ) पंधराव्या शतकाच्या मध्यास युरोपात छपाईच्या कलेचा उदय झाला. ब) भारतात पहिला छपाई कारखाना डचांनी 1556 रोजी स्थापन केला.

चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धाची खालीलपैकी योग्य कारणे ओळखा. अ) श्रीरंगपट्टपणम्च्या तहाच्या अटींचा सूड घेण्यासाठी प्रबळ इच्छा त्याच्या मनात होती. ब) टिपूचे अरेबिया, काबूल आणि तुर्कस्तानच्या मुस्लिम शासकांकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न वाया गेले. क) 1798 मध्ये लॉर्ड वेलस्लीचे आगमन.

चंपारण सत्याग्रहाबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधाने ओळखा. अ) चंपारण सत्याग्रहाला 1917 साली सुरुवात झाली होती. ब) ह्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेलांनी केले होते.

चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारातील नवरत्नांपैकी खालीलपैकी कोण नाही? अ) अमरसिंह ब) वेताळभट्ट क) धन्वंतरी ड) वरुची

कॅबिनेट मिशनबद्दल योग्य विधाने ओळखा. अ) या योजनेला त्रिमंत्री योजना म्हणून ओळखले जाते. ब) याची घोषणा सर पॅथिक लॉरेन्सने 1946 मध्ये ‘हाऊस ऑफ लॉर्डस्’मध्ये केली होती.

कायमधारा पद्धतीचे खालीलपैकी कोणते तोटे होते? अ) या पद्धतीमुळे ब्रिटिश साम्राज्याला एकनिष्ठ कामगारांचा वर्ग निर्माण झाला. ब) यातील ‘सूर्यास्त तरतूद’ एक अभिशाप बनली.

कलिंग शैलीच्या मंदिर निर्मितीबद्दल पुढील विधाने विचारात घ्या. अ) यात मुख्य मंदिराचे सभागृह आणि मनोरा असे दोन भाग असतात. ब) यातील सभागृहाला जगनमोहन म्हणतात. वरीलपैकी अचूक विधान / विधाने -

अल्फान्सो डी अल्बुकार्कची भारतात आल्यानंतर कोणती उद्दिष्टे होती? अ) पर्शियाचे आखात व तांबड्या समुद्रावर नियंत्रण प्राप्त करणे. ब) भारताच्या दक्षिण किनार्‍यावर मध्यवर्ती ठिकाणी पोर्तुगीजांचे मुख्यालय उभारणे.

अयोग्य जोडी ओळखा. अ) लोकहितवादी - विधवा विवाह चळवळ ब) नाना शंकरशेठ - बालविवाह चळवळ क) वीरेशलिंगम् पंतलू - स्त्रीशिक्षण चळवळ

इंडियन कौन्सिल अॅक्ट, 1861 अन्वये प्रशासनात कोणते धोरण स्वीकारण्यात आले?

शारदा सदनची स्थापना कोणी केली?

‘मराठी सत्तेचा उदय’ (द राईज ऑफ मराठा पॉवर) हा ग्रंथ कोणी लिहिला?

गौतम बुद्धांच्या जीवनाबद्दल 5 सूचक चिन्हांचा उल्लेख केला जातो. त्यापैकी हत्ती आणि कमळ हे चिन्ह काय सुचवते?

‘विहारी’ हे कोणत्या संघटनेचे मुखपत्र होते?

खालील विधानांवरून वर्णन केलेल्या बादशहाचे नाव ओळखा. अ) हा उच्च प्रतिभेचा कवी होता. ब) याचा मृत्यू रंगूनमध्ये झाला. क) याने आपल्या व्यथा गझलांमधून नोंदवून ठेवल्या आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी - अ) विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. ब) लॉर्ड माऊंटबेटन हे भारताचे व्हॉईसरॉय होते. योग्य विधान ओळखा.

‘तोडा आणि तुकडा’ हे कोणत्या शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत?

1855 मध्ये बंगाल प्रांतामधील संथाळांनी केलेल्या उठावाचे कारण ----.

‘एका’ ही शेतकरी चळवळ खालीलपैकी कोणत्या प्रांतात सुरू करण्यात आली?

‘लोसार’ हा उत्सव कोठे साजरा केला जातो?

खालील प्राचीन शहरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा.(अ) गांधार (ब) पांचाल (क) अवंती (ड) कोसल (इ) वत्स

राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने खालीलपैकी कोणत्या मागण्या केल्या? अ) भारतीय प्रशासनाची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करावी. ब) भारत सचिव पद रद्द करावे. क) ब्रह्मदेशाचे भारतात विलीनीकरण करू नये. ड) भारताला वसाहतींचे स्वातंत्र्य द्यावे.

रॉयल चार्टरद्वारे कलकत्त्याला ‘सुप्रीम कोर्टा’ची स्थापना करण्यात आली होती. या सुप्रीम कोर्टाबाबत खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा. अ) यात एक मुख्य न्यायाधीश व तीन इतर न्यायाधीश होते. ब) या सुप्रीम कोर्टाकडे केवळ दिवाणी अधिकार होते. क) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध ‘किंग इन कौन्सिल’कडे अपील करता येत होती.

पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख आढळले?अ) धौली ब) गिरनार क) अघौर

अलबेरुनी या विदेशी प्रवाशाने ‘किताब-ए-हिंद’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाबद्दल पुढील विधानांचा विचार करा. अ) यात भारताचा राजकीय इतिहास मांडला आहे. ब) यात भारतीय संस्कृतीचे विश्लेषण केले आहे. क) यात मुहम्मद गझनीच्या आक्रमणावर टीका केली आहे. वरीलपैकी योग्य विधान कोणते/ती?

योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट अ) लॉर्ड डलहौसी i) स्थानिक स्वराज्य संस्था ब) लॉर्ड रिपन ii) तैनाती फौजेचा प्रणेता क) चार्ल्स मेटकाल्फ iii) संस्थानाचे विलीनीकरण ड) लॉर्ड वेलस्ली iv) वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाताअ ब क ड

भारतातील आदिवासी जमाती व ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा. अ) खासी i) छोटा नागपूर ब) कोल ii) आसाम, मेघालय क) क्वोथास iii) आंध्र प्रदेश ड) चुआर iv) पश्चिम बंगाल अ ब क ड

मुस्लिम लीगने ‘पाकिस्तान दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला?

वेव्हेल योजना कोणत्या साली जाहीर करण्यात आली?

भारतीय प्रशासनाची चौकशी करण्यासाठी -- यावर्षी सायमन कमिशन नेमण्यात आले.

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट कोणत्या साली पडली?

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव कोणत्या साली सुरू केला?

‘दख्खनचे दंगे (1874)’ या नावाने ओळखली जाणारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चळवळ सुरू होण्यास खालीलपैकी कोणते कारण लागू नव्हते?

--- सनदी कायद्यानुसार भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याचे ठरवले.

मोहमेडन लिटररी सोसायटीची सुरुवात कोणी केली?

1856 च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली?

ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले?

---- याला भारतीय विचारप्रणालीचा मॅग्नाकार्टा असे म्हणतात.

‘भारतीय विद्यापीठ कायदा 1904’कोणत्या शिफारशीनुसार तयार करण्यात आला?

जयतु शिवाजी हे काव्य ---- यांनी लिहिले.

अमृतबझार पत्रिका या वृत्तपत्राने ----- यांनी हिमालयाप्रमाणे ओथंबलेला उत्तुंग महापुरुष अशी उपमा दिली.

‘‘राष्ट्रीय सभा व राष्ट्रीय चळवळ यांचा शांतपणे मृत्यू घडून येईल’’ वरील काव्य कोणत्या गव्हर्नर जनरलने म्हटले?

---- या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतीय विद्यापीठांवर शासकीय नियंत्रण वाढविण्यात आले.

---- वृत्तपत्रामधून डॉ. आंबेडकरांनी लोकहितवादीची शतपत्रे पुन्हा छापली.

--- नेत्याच्या आग्रहावरून गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या.

राष्ट्रीय सभेच्या ----- अधिवेशनात जहाल व मवाळ अशी दोन गटात राष्ट्रीय सभेची विभागणी झाली.

ब्राह्मणेतर चळवळीचा हेतू काय होता? अ) समाजातील ब्राह्मणांचा वर्चस्वाला विरोध करणे. ब) कनिष्ठ जातीच्या लोकांना सन्मानाचे स्थान देणे. क) ब्राह्मोत्तरांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक संघटन घडवून आणणे.

अयोग्य विधान ओळखा. अ) लॉर्ड रिपनने 1878 मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट संमत केला. ब) या कायद्याद्वारे भारतीयांच्या सर्व भारतीय तसेच इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांवर बंदी घातली.

भिल्लांचा उठाव ----- येथे झाला.

आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये यांनी ---- या आर्य महिला समाजाच्या संस्थापिका होत्या.

अहमदनगर येथील भिल्लांचे बंड मोडून काढल्याबद्दल कोणाला सरकारकडून ‘रावबहादूर’ ही पदवी देण्यात आली?

‘पॉव्हर्टी अॅन्ड अन् ब्रिटिश रूल इन इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे कोणाला ‘आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते’ म्हटले होते?

दत्तक वारसा नामंजूर कारणावरून खालील संस्थाने खालसा करण्यात आली. त्यांच्या कालानुक्रमानुसार पहिले खालसा झालेले संस्थान कोणते?

लखनौ करारावर सह्या करून ---- आणि म. अ. जिना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लीम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

‘अकाली दल’ या राजकीय पक्षाची निर्मिती कोणत्या चळवळीतून झाली?

सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतीत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) 1939 मध्ये भारतामध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली. ब) 1941 मध्ये जपानमध्ये ‘फ्री इंडिया सेंटर’ या केंद्राची स्थापना केली.

योग्य विधान ओळखा. अ) ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ ही प्रसिद्ध कविता कवी महंमद इक़्बाल यांनी लिहिली. ब) कवी महंमद इक़्बाल यांनी त्यांच्या Now or Never या पुस्तिकेच्या सर्वप्रथम पाकिस्तानची कल्पना मांडली.

----- यांनी ‘इंडिया होमरूल सोसायटी’ची स्थापना केली.

बुडत्या खलित्यात खालीलपैकी कोणत्या शिफारसी अंतर्भूत होत्या? अ) प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे. ब) खासगी शाळांना सरकारने अनुदान द्यावे. क) लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर विद्यापीठांची स्थापना करावी. ड) शिक्षणात धार्मिक विषयांचा समावेश करावा.

खालील तह कालानुक्रमे लावा. अ) वडगावचा तह ब) अंजनगाव सुर्नीचा तह क) पुरंदरचा तह ड) सालबाईचा तह

1857 च्या ‘राणीच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होता? अ) भारतीयांना त्यांच्या जात, वर्ण व धर्माचा विचार न करता योग्यतेनुसार सरकारी नोकर्या दिल्या जातील. ब) संस्थानांच्या विलीनीकरणाच्या धोरणाचा त्याग केला जाई. क) भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य व समानता यांची हमी दिली जाईल. ड) विलीनीकरण केलेली संस्थाने पुन्हा स्थापन केली आहेत.

ब्रिटिशांनी भारतीयांना खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे शिक्षण देण्यास सुरुवात केली? अ) ब्रिटिश प्रशासन चालविण्यासाठी इंग्रजी जाणणाऱ्या वर्गाचा पुरवठा व्हावा म्हणून. ब) इंग्रजांना आपल्या सांस्कृतिक लोकत्वाचे गोडवे गाणारा एक वर्ग तयार करायचा होता. क) पाश्चात्त्य शिक्षणाद्वारे ब्रिटिश समर्थन वर्ग तयार करणे.

खालील घटना कालानुक्रमे लावा. अ) जातीय निवाडा ब) तिसरी गोलमेज परीषद क) सायमन कमिशन ड) नेहरू अहवाल

ब्रिटिश सरकारने व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट (1878) मंजूर केला कारण, अ) गव्हर्नर जनरल लिटन वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता. ब) हिंदी वृत्तपत्रे बंडखोरीला उत्तेजन देणारा मजकूर प्रसिद्ध करतात. योग्य पर्याय निवडा.

पुढील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? अ) लॉर्ड वेलस्ली याने 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. ब) जनतेच्या प्रखर विरोधामुळे 1906 मध्ये फाळणी रद्द करण्यात आली.

योग्य जोड्या जुळवा. अ) कानपूर i) ह्यूसेन ब) झांशी ii) वकर्नल नील क) बनारस iii) कॅम्टबे ड) दिल्ली iv) विल्यम हडसन अ ब क ड

योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट अ) कलकत्ता अधिवेशन (1906) i) स्वराज्याचा ठराव ब) लखनौ अधिवेशन (1916) ii) हिंदू-मुस्लिम ऐक्याचा ठराव क) लाहौर अधिवेशन (1904) iii) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव ड) कराची अधिवेशन (1931) iv) मूलभूत हक्कांचा ठराव अ ब क ड

बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरलचा दर्जा कोणत्या कायद्यान्वये देण्यात आला?

योग्य जोड्या जुळवा. अ) कायमधारा पद्धती i) मुंबई आणि मद्रास ब) महालवारी पद्धती ii) बंगाल, बिहार, बनारस क) मालगुजारी पद्धती iii) पंजाब, आग्रा,अवध ड) रयतवारी पद्धती iv) सेन्ट्रल प्रॅव्हिन्स अ ब क ड

योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट अ) नानासाहेब पेशवे i) जगदीशपूर ब) कुंवरसिंह ii) फैजाबाद क) मौलवी अहमदुल्ला iii) अवध ड) बेगम हजरत महल iv) कानपूर अ ब क ड

योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट अ) अरुणोदय i) पुणे ब) ज्ञानोदय ii) कोल्हापूर क) विचारलहरी iii) मुंबई ड) मित्र iv) ठाणे अ ब क ड

होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती?

होमरूल चळवळीचा प्रसार खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांमार्फत झाला? (अ) स्वराज्य (ब) कॉमनविल (क) हरिजन (ड) न्यू इंडिया

महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचे पहिले अधिवेशन 1 जून 1937 रोजी परतूर येथे पार पडले, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

योग्य जोड्या जुळवा. (अ) न्यायदर्शन (i) कणादमुनी(ब) सांख्यदर्शन (ii) पतंजली(क) योगदर्शन (iii) कपिलामुनी(ड) वैशेषिक दर्शन (iv) गौतम

योग्य विधाने ओळखा. (अ) हुमायुनने दिल्लीजवळ आग्रा हे शहर वसविले होते. (ब) दिल्लीजवळ हुमायुन घुमट हे त्याचा मुलगा अकबर याने बांधले होते.

वैदिक काळातील संज्ञा व अर्थ याविषयी अयोग्य पर्याय ओळखा. (अ) उर्वरा - नांगरलेली जमीन (ब) निष्क - सोन्याचा दागिना / वस्तूविनिमयाचे माध्यम (क) हिरण्य - पोलिस (ड) श्याम अय्यस - लोखंड (इ) कृष्ट्य - पाणी काढण्याचे साधन

बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली ?

1918 साली झालेल्या शांतता परिषदेसाठी भारताची बाजू मांडण्यासाठी टिळकांच्या बरोबर ---- व ----- यांनाही पाठविण्यात येणार होते.अ) दादाभाई नौरोजी ब) गांधीजीक) हसन इमाम ड) काकासाहेब खाडिलकर

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) तो स्वत:ला ‘सकलोत्तरपथनाथ’ असे म्हणत असे. (ब) त्याने ‘रत्नावली’, ‘नागानंद’ ही नाटके लिहिली. (क) तो दर पाच वर्षांनी आपली संपत्ती वाटून टाकत असे.

संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी फक्त इंग्रजी प्रांतासाठीच आहे असे नसून भारतीय संस्थानांकरिताही आहे, अशी मागणी काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात केली?

हडप्पा काळात भाजलेल्या विटांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला, कारण ---- (अ) दगड उपलब्ध नव्हते. (ब) त्या धुरापासून संरक्षण देत होत्या. (क) त्या सुरक्षित आणि दीर्घायुषी होत्या. (ड) त्यांची आयात सोपी होती.

हडप्पा संस्कृतीमधील लोकांनी खालीलपैकी ---- प्राणी पाळले होते.

सिंधू संस्कृतीबद्दल योग्य विधान ओळखा.

सिंधू संस्कृतीबद्दल योग्य विधान ओळखा.

हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय?

आर्य समाजासंबंधी पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतात व्यापार्यास येणार्या युरोपियन सत्तांपैकी कोणती सत्ता भारतात व्यापारास सर्वात शेवटी आली?

कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबाद विलीनीकरणाची कार्यवाही यशस्वी केली?

सायमन कमिशनने खालीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या होत्या? (अ) प्रांतिक स्वायत्तता (ब) मतदारांची संख्या वाढवावी. (क) कायदेमंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी. (ड) केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा.

खालीलपैकी ‘स्वराज्य पक्षाच्या’ अपयशाची कारणे कोणती होती? (अ) ब्रिटिशांची ‘फोडा आणि झोडा नीती’ (ब) पक्ष शिस्तीचा अभाव (क) जनतेच्या पाठिंब्याचा अभाव (ड) स्वराज्य पक्षात फूट

जैनधर्माविषयी विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने ओळखा. (अ) प्राचीन भारतातील जैन धर्माने वर्णव्यवस्था नाकारली होती. (ब) जैन साहित्य हे अर्धमागधी लिपीमध्ये लिहिले गेले. (क) महावीरांनी स्त्रियांनाही त्यांचे अनुयायी व्हायला परवानगी दिली.

स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते.

हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीबद्दल खालीलपैकी अयोग्य असलेले विधाने ओळखा. अ) 1929 च्या मकाऊ बाजारच्या बॉम्ब खटल्यात सामील होते. ब) याच पथकाने चितगाव शस्त्रागारावार दरोडा घातला होता. क) या संघटनेचे सुरुवातीचे नाव ‘हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी’ असे होते.

अ) 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. ब) आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे खरे नाव मूळ शंकर तिवारी हे होते.

अ) महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग विष्णुदास भावे यांनी सुरू केला. ब) आनंदीबाई जोशी यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे पुस्तक लिहिले. वरीलपैकी अयोग्य वाक्य ओळखा.

अ) मुंबईच्या ‘सोशालिस्ट’चे संपादक श्रीपाद अमृत डांगे त्यांनी साम्यवादी विचारांच्या प्रसाराचे कार्य केले. ब) लाहोरमधील सिंगरवेलू चेट्टियार यांनी कामगार व शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन साम्यवादी विचारांचा प्रसार केला. वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

1919 च्या हंटर समितीचा उद्देश काय होता?

1919 च्या हंटर समितीचा उद्देश काय होता?

कोळ्यांच्या उठावासंदर्भात पुढील विधानांपैकी सत्य विधाने ओळखा. अ) 1824 दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इफ्रंटीने उठाव केला. ब) 1828 मध्ये रामजी भांगडियांच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी उठाव केला. क) 1839 मध्ये पुण्यात एकदम उठाव करून दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद पुन:प्रदान केले. ड) सेवाराम घेवाडी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या टप्प्यात उठाव केला.

खालील वर्णन कोणाचे आहे? त्यांनी त्यांच्या पत्नीला पुनर्विवाह करण्याचे सुचवले होते. त्यांनी मुंबईत ‘झाडू कामगार मित्रमंडळ’ स्थापन केले होते. ‘रक्ताचा सडा सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. त्यासाठी आपण इंग्रजांशी सशस्त्र लढले पाहिजे’, या भाषणाबद्दल त्यांना 7 वर्षांची शिक्षा झाली.

खालीलपैकी कोणी ‘सेंट्रल हिंदू स्कूल’ ची स्थापना केली?

तरुण बंगाली ‘यंग इटलीशी’ परिचित होते. ---- यांच्या भाषणातून त्यांचा ‘यंग इटली’ शी परिचय झाला होता.

जपानमध्ये युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण ---- यांच्या भरतीने रासबिहारी बोसनी तयार केली.

सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

सिंधु संस्कृतीबद्दल माहिती देणारा महत्त्वाचा स्रोत कोणता?

सिंधु संस्कृतीचे खालीलपैकी महत्त्वाचे वैशिष्ठ्य कोणते?

अयोग्य विधाने ओळखा. (अ) सिंधू खोऱ्यात आढळून आलेली हडप्पा संस्कृती ही ग्रामीण व कृषीप्रधान संस्कृती होती. (ब) या संस्कृतीमधील लोकांना लिपी अवगत होती आणि ही लिपी चित्रात्मक स्वरूपाची होती. (क) या काळात अवजारे बनवण्यासाठी ब्राँझ किंवा दगडांचा वापर केलेला दिसून येतो.

खालीलपैकी सिंधु संस्कृतीमधील कोणते शहर पाण्याच्या व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध होते?

सिकंदरच्या सैनिकांनी ______________ नदी ओलांडण्यास नकार दिल्यामुळे त्याला परत माघारी फिरावे लागले.

सार्वजनिक सुरक्षा विधेयकाचा (1928) उद्देश काय होता?

सायमन कमिशनने कोणत्या शिफारसी केल्या होत्या ?

जोड्या लावा. साम्राज्य घराणे (अ) बेरार i) आदिलशाही (ब) गोवळकोंडा ii) बरीदशाही (क) बिदर iii) इमादशाही (ड) विजापूर iv) कुतुबशाही

खालीलपैकी कोणते राज्य ‘चौदा पेट्यांचे राज्य’ म्हणून ओळखले जात असे?

पुराणांमध्ये उल्लेख आलेले आंध्रभृत्य, आंध्रराजे म्हणजे ______________ राजे आहेत.

अ) ‘राष्ट्रकूट’ राज्यातील राजे त्यांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावत. ब) हरिषेण या राष्ट्रकूट राजाने अजिंठा येथील 16 व्या क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले. क) राष्ट्रकूट राजा कृष्ण राजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. ड) तांबड्या समुद्राचे माहितीपुस्तक म्हणजेच ‘पेरिप्लस ऑफ दि एरिथ्रियन सी’’ या पुस्तकात हिंदी महासागर म्हणजेच ग्रीक लोकांच्या दृष्टीने तांबड्या समुद्रातील बॅरिगाझा म्हणजेच भडोच, नाला-सोपारा, कल्याण, मुझिरीस इ. बंदरांचा उल्लेख आहे. योग्य विधान/विधाने ओळखा.

सातकर्णी प्रथम हा राजा कोणत्या राज्याचा होता?

योग्य विधाने ओळखा. (अ) वेदांग सहा प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. (ब) यामध्ये शिक्षा, कल्पसूत्र, मनुस्मृती, निरूक्त, छंद आणि व्याकरणाचा समावेश होतो..

योग्य विधाने ओळखा. (अ) वेदांग सहा प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. (ब) यामध्ये शिक्षा, कल्पसूत्र, मनुस्मृती, निरूक्त, छंद आणि व्याकरणाचा समावेश होतो.

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

योग्य जोड्या लावा. संस्था/ संघटना संस्थापक अ) ईस्ट इंडिया असोसिएशन i) मेरी कार्पेटर ब) नॅशनल इंडियन असोसिएशन ii) दादाभाई नौरोजी क) इंडिया सोसायटी iii) सुरेंद्रनाथ बॅनर्जी ड) इंडियन असोसिएशन iv) आनंदमोहन बोस अ ब क ड

खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

आगरकरांविषयी अयोग्य विधान कोणते? (अ) त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता. (ब) टिळकांशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी केसरीचा राजीनामा दिला. (क) त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले. (ड) ते देवांना न मानणार्यांपैकी होते.

खालील विधानांपैकी कोणते विधान सर सय्यद अहमद खानबाबत खरे नाही?

पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य 1917 च्या सॅडलर आयोगात होते? (अ) सुरेंद्रनाथ बॅनर्जी (ब) दादाभाई नौरोजी (क) आशुतोष मुखर्जी (ड) झियाउद्दीन अहमद

खालील विधानापैकी कोणते सर सय्यद अहमद खान बाबत खरे नाही ?

खालीलपैकी एल्फिन्स्टननंतर मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कोण होते? (अ) सर जॉन माल्कम (ब) चॅप्लिन (क) थॉमस मन्रो (ड) रॉबर्टसन

‘टिटू मीर’ चळवळीचा मुख्य उद्देश कोणता?

तैमुरच्या दिल्ली स्वारीत खालीलपैकी कोणी त्याला मदत केली?

वहाबी चळवळीबद्दल पुढील विधानांपैकी योग्य विधान ओळखा. अ) वहाबी चळवळ प्रामुख्याने मौलवी अब्दुल अझिज यावर केंद्रित होती. ब) वहाबी चळवळीचा मुख्य उद्देश ‘दार-उल्-हर्ब’चे ‘दार-उल्-इस्लाम’ करणे हे होते.

1923 साली स्थापन झालेल्या संयुक्त पक्षाने (युनियनिस्ट पार्टी) खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व केलेले दिसते?

समुद्रगुप्ताविषयी खालील विधाने विचारात घ्या. (अ) तो कच या नावाने देखील ओळखला जातो. (ब) त्याच्या पराक्रमाचे वर्णन अलाहाबाद प्रशस्तीमधून आढळून येते. (क) भारतात लुप्त झालेली अश्वमेध यज्ञप्रणाली त्याने पुनरुज्जीवीत करून अश्वमेधकर्ता ही उपाधी धारण केली. (ड) त्याने उत्तर तसेच दक्षिण भारतात साम्राज्यविस्तार केला. योग्य विधाने ओळखा.

1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनांचा समावेश होता?

संभाजी महाराजांबद्दल पुढील विधानांबद्दल योग्य विधान निवडा. अ) इ.स. 1689 मध्ये संगमेश्वर येथे निजामाने (मुखर्रबखान) याने संभाजी महाराज व कवी कलश यांना पकडले. ब) कवी कलश यांनी ‘नायिका-भेद’, ‘नखशिखा’ व ‘सातसप्तक’ असे ग्रंथ लिहिले.

उत्तर वैदिक काळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. (अ) सभेचे प्रमुख कार्य हे चर्चा व वादविवादाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविणे हे होते. (ब) ‘समिती’ ही छोटी शाखा होती व ती मुख्यत: खालच्या स्तरावरील न्यायालय होते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

जोड्या लावा. (अ) संथाला बंड (i) करमशहा (ब) फरेजी बंड (ii) मुंज शाह, मुसा शाह (क) संन्याशी बंड (iii) हाजी शरयतउल्ला (ड) पागलपंथी बंड (iv) सिंधू व कान्हू

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भात पुढील विधानांपैकी योग्य नसलेली उदाहरणे ओळखा. अ) त्यांचा जन्म रत्नागिरी येथील ‘पोंगुर्ले’ येथे झाला. ब) ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. क) त्यांनी जातीभेद, पानिपतची लढाई, कलियुग इ. ग्रंथ लिहिले.

सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? अ) डॉ. विश्राम रामजी घोले स्थापनेवेळी अध्यक्ष होते. ब) अधिवेशनांची सुरुवात सन 1911 पासून झाली. क) पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे होते.

पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र सत्यशोधकांनी चालवले नव्हते?

भक्तीवाङ्मयाबाबत पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव, चांगदेवपासष्टी हे ग्रंथ रचले. ब) संत एकनाथांनी गौळणी व विराण्यांची रचना केली. क) संत नामदेवांनी रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे ग्रंथ रचले.

पुढील संघटना त्यांच्या स्थापनेनुसार कालानुक्रमे मांडा.

पूर्व संगम साहित्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा उल्लेख आहे. त्यासंबंधात खालील जोड्या पहा व योग्य जोडी/जोड्या ओळखा. (अ) उझावर : जमीनदार (ब) वेलावर : स्थानिक सावकार (क) आदिमाई : गुलाम

खालीलपैकी कोणत्या संगम वंशाच्या राजाला तिन्ही समुहाचे स्वामी असे म्हणत?

श्रीरंगपट्टणम्‌च्या तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती?

अ) श्रीमद् रामचंद्रजी हे जैन कवी, तत्त्वज्ञ, विद्वान् व सुधारक होते.ब) त्यांच्या ‘अवधान’ या स्मृतीधारणा व स्मरणशक्ती चाचणीमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. वरीलपैकी योग्य असलेला/ले विधान/विधाने ओळखा.

खालीलपैकी कोणत्या वास्तू शाहजहानच्या काळात बांधल्या गेल्या? (अ) मोती मशीद (ब) शिश महाल (क) जामा मशीद (ड) लाल किल्ला (इ) शालिमार बाग, लाहोर

मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली ?

लंडनमध्ये ‘इंडिया हाऊस’ ची स्थापना ---- यांनी केली.

‘रुपया’ हे नाणे सर्वप्रथम कोणी चलन म्हणून आणले?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) शेर शहा सुरी हा बाबरनंतर सत्तेवर आला. (ब) त्याने हुमायूनला चौसाच्या लढाईत हरवले. (क) त्याने रुपया चलन चलनात आणले. वरीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती?

अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकर्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली?

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने देवदासींच्या प्रश्नावर लिखाण करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे विवाह लावून दिले?

पुढील विवरणावरुन व्यक्ती ओळखा.

मराठी घोडदळातील 'शिलेदार' म्हणजे असा सैनिक ________________.

1937 मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन या वृत्तपत्रातून शिक्षणाची ‘वर्धा योजना’ जाहीर केली. या मूळ शिक्षण योजनेचे मुख्य तत्त्व ---- हे होते.

खालीलपैकी कोणती घटना शाहजहानच्या काळात घडली नाही?

वंशीधर मिश्र, हरिनारायण मिश्र, लाल खाँन, हे कवी खालीलपैकी कोणत्या मुघल बादशहाच्या दरबारात होते?

पुढील घटनांचा योग्य क्रम लावा. अ) व्हेवेलचा प्लॅन ब) क्रिप्स योजना क) ऑगस्ट ऑफर

खालीलपैकी कोणते संस्थान गैरकारभाराचे कारण सांगून डलहौसीने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले?

खालीलपैकी कोणत्या घटना वॉरेन हेस्टिंगशी संबंधित आहेत? (अ) नंदकुमार खटला (ब) दुहेरी शासनव्यवस्थेचा जनक (क) राेहिला युद्ध (ड) दुसरे इंग्रज-मराठा युद्ध

1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहास सुरुवात करण्यात आली त्याचे कारण ----.

1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहास सुरूवात करण्यात आली त्याचे कारण ----.

1947 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशाच्या विभाजनास सहमती दर्शवली कारण

पुढील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. (अ) ऋग्वेद हा चार वैदांपैकी सर्वात अगोदरचा वेद आहे. (ब) ऋग्वेदात एकूण 10 मंडले आहेत. (क) ऋगवेदात एकूण 1028 सूक्ते आहेत.

सर्वात जुने उपनिषद कोणते?

आयुर्वेदाचे उगमस्थान असणारा वेद ----होय.

पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरोधी लेखनाबद्दल तुरुंगवास घडला होता?

वूडच्या अहवालाबाबत खालील विधानांचा विचार करा. (अ) प्राथमिक शिक्षण इंग्रजी भाषेतून देण्याची शिफारस केली. (ब) प्रत्येक प्रांतात शिक्षण विभाग स्थापण्याची शिफारस केली. वरील विधानांपैकी अचूक विधाने कोणती?

‘वेदोक्त’ हे पुस्तक कोणी लिहिले?

अयोग्य जोडी/ड्या ओळखा. साहित्य लेखक (अ) मुद्राराक्षस i) शूद्रक (ब) किरतार्जुनीय ii) भारी (क) मृच्छकटिक iii) विशाखादत्त (ड) कामसूत्र iv) वात्सायन

पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर यांच्या समवेत काही महिलांचा सहभाग काँग्रेसच्या ज्या अधिवेशनात झाला होता. त्याचे ----- हे अध्यक्ष होते.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

खालीलपैकी कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले? (अ) महारोगी सेवा मंडळाची स्थापना वर्धा येथे केली. (ब) नागपूर येथे झेंडा सत्याग्रहात सहभाग. (क) ‘महाराष्ट्र धर्म’ नावाने मासिक सुरू केले.

‘हिंदू धर्मव्यवस्थापक सभा’ ही कोणास विरोध म्हणून स्थापन करण्यात आली?

योग्य विधाने ओळखा. (अ) बाबासाहेब बोले यांनी 5 सप्टेंबर 1919 साली मध्यवर्ती कायदेमंडळात आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळावी यासाठी बिल मांडले. (ब) केशवराव जेधे यांनी या बिलास अनुसरून प्रणयप्रभाव हे नाटक लिहिले.

डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेची उद्दिष्टे ______________.

‘नवरसनामा’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

- त्यांचे मूळ नाव स्वरूपकुमारी होते. - स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभागी, सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग व तुरुंगवासाची शिक्षाही त्यांनी भोगली. - 'प्रिझन डेज' नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला. - ख्यातनाम इंग्रजी लेखिका, भारत सरकारच्या 'पद्मविभूषण' या पुरस्काराने सन्मानित. वरील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

अयोग्य जोडी ओळखा. शिक्षणकेंद्र सद्यस्थान

वि. रा. शिंदे यांच्या बाबत पुढीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती आहे/त? (अ) मुंबई प्रार्थना समाज व कोलकाता ब्राह्मो समाजातर्फे इंग्लंड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्मशिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी गेले. (ब) त्यांनी होळीच्या सणास पाठिंबा दर्शविला. (क) त्यांनी बहुजनपक्षाची स्थापना केली. (ड) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा पहिला ग्रंथ लिहिला.

1857 च्या उठावास ‘पहिले स्वातंत्र्ययुद्ध’ असे कोणी संबोधले?

1904 मध्ये ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेची स्थापना कोणी केली?

समाजामध्ये समानता ऐक्य समन्वय निर्माण करण्यासाठी पुढीलपैकी कोणी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली?

1931 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना ______ यांनी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर अर्नेस्ट हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

खालीलपैकी कोणती/त्या जैन तत्त्वज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पना आहेत? अ) सर्व जग हे निर्जीव असून तो एक भ्रम आहे. ब) जन्म व मृत्यू असे कोणतेही कालचक्र अस्तित्वात नसते, कारण सर्वजण शून्यातून येतात व शून्यात जातात.

खालील विधाने अभ्यासा. (अ) दक्षिण भारतात अश्मयुगानंतर लगेच लोहयुग आले आणि तेथे (मधल्या) ताम्र युगाचे अवशेष सापडत नाहीत. (ब) भीमबेटका येथे महापाषाण युगातील उत्तम गुहाचित्रे आहेत. वरीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती?

संगम व वैदिक साहित्यासंबंधी खालील विधानांचा विचार करा. अ) वैदिक आणि संगम साहित्य धार्मिक स्वरूपाचे आहे. ब) संगम साहित्य लोकांच्या राजकीय व आर्थिक जीवनाविषयी कोणतीही माहिती देत नाही, जी वैदिक साहित्यातून मिळते. वरीलपैकी कोणते/ती वाक्य/वाक्ये बरोबर आहे/त?

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) तो वाकाटक घराण्याचा राजा होता. (ब) त्याने ‘धर्ममहाराज’ ही उपाधी लावली. (क) त्याने ‘हरिविजय’ या काव्याची रचना केली.

वहाबी चळवळ ही ------

चळवळ ओळखा. (अ) नेतृत्व : मोहम्मद नौनोत्वी आणि रशीद गंगोटी (ब) फक्त मूलभूत इस्लामचेच शिक्षण देणे. (क) परकीय शासकांविरूद्ध जिहादची भावना. (ड) राष्ट्रीय काँग्रेसचे समर्थन

खालील विधानांचा विचार करा. अ) वर्धन साम्राज्याची स्थापना हर्षवर्धनने केली. ब) नंद घराण्याची स्थापना धनानंदने केली. वरीलपैकी योग्य विधान/ने निवडा.

खालील विधाने लक्षात घ्या. (अ) वर्धन साम्राज्याची स्थापना हर्षवर्धनने केली. (ब) नंद घराण्याची स्थापना धनानंदाने केली.

सम्राट हर्षवर्धनच्या दरबारात असलेल्या विद्वान पंडित जयसेन यांनी खालीलपैकी कोणत्या काव्याची रचना' केली होती?

गुप्त काळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. अ) नवरत्न म्हणून ओळखले जाणारे पंडित या काळात होते. ब) नागर व द्रविड या दोन्ही शैलींची वैशिष्ट्ये या काळात सापडतात. क) हूणांच्या आक्रमणामुळे गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली. वरीलपैकी कोणते/ती वाक्ये योग्य आहे/त?

खाली दिलेल्या माहितीवरून समाजसुधारक ओळखा. (अ) जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या तत्वज्ञानाने प्रभावित होते. (ब) फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. (क) विकारविलसित हे पुस्तक लिहिले. (ड) सामाजिक सुधारणांना राजकीय सुधारणांपेक्षा जास्त महत्त्व द्यावे असे त्यांचे मत होते.

खाली दिलेल्या माहितीवरून समाजसुधारक ओळखा. (अ) जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या तत्वज्ञानाने प्रभावित होते. (ब) फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. (क) विकारविलसित हे पुस्तक लिहिले. (ड) सामाजिक सुधारणांना राजकीय सुधारणांपेक्षा जास्त महत्त्व द्यावे असे त्यांचे मत होते.

जेव्हा त्या पंतप्रधान होत्या, त्यावेळी त्यांच्याबाबत म्हटले जायचे की, ‘‘भारतात राजकारणामध्ये त्या केवळ एकट्या पुरुष आहेत’’ त्यांच्या पित्याचा कालावधी 17 वर्षे एवढा मोठा होता. तिने जवळपास किती वर्षे राज्य केले?

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. (अ) इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. (ब) व्हाईस ऑफ इंडिया या नियतकालिकात त्यांनी लेखन केले. (क) दयाराज गिडूमल यांच्या मदतीने ‘सेवासदन’ ही संस्था स्थापन झाली.

वराहमिहिर याने ------ नावाचा ग्रंथ लिहिला.

संस्कृतमधील श्रेष्ठ नाटककार भास यांनी लिहिलेल्या स्वप्नवासवदत्त या नाटकाचा नायक _________________ हा वत्स्य महाजनपदातील राजा होता.

चुकीची जोडी ओळखा. महाजनपद राजधानी

आग्रा शहराची स्थापना कोणी केली?

सिकंदर लोदीने जमीन मापनासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सुरू केली होती?

खालील अफगाण शासक कालानुक्रमे लावा

1842 ला जी. आर. ग्लिंग यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ ब्रिटिश ॲन एंपरर इंडिया या ग्रंथाच्या आधारे हिंदुस्थानचा इतिहास (पूर्वार्ध) हा ग्रंथ कोणी लिहिला?

लोकहितवादी (गोपाळ हरी देशममुख) यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. अ) यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1923 रोजी झाली. ब) त्यांच्या कुळाचे मूळ नाव ‘सिध्ये’ असे होते. क) त्यांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. योग्य विधान/विधाने ओळखा.

पेंढारी जमातीचा बंदोबस्त करण्याचे श्रेय कोणत्या गव्हर्नरला दिले जाते?

तैनाती फौजेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान निवडा.

खालील घटनांचा विचार करा. अ) भारतीय शिक्षणात इंग्रजीचा प्रारंभ झाला. ब) ठगांचा बंदोबस्त क) कोलांचे बंड वर दिलेल्या घटना कोणाच्या कार्यकाळात घडून आल्या?

‘मुस्कटदाबी करणारा कायदा’ असा उल्लेख कोणत्या कायद्याचा केला आहे.

खालीलपैकी कोणत्या घटना लॉर्ड लिटनच्या काळात घडल्या? (अ) इल्बर्ट बिलाबाबतचा वाद (ब) भारतीय भाषेतील वृत्तपत्र कायदा (क) बंगालची फाळणी (ड) भारतीय नागरी सेवेतील परीक्षेसाठीच्या वयामध्ये कपात

गव्हर्नर जनरल ओळखा. (अ) मद्रासचे गव्हर्नरपद नाकारले होते. (ब) 'ओवेन मेरिडिथ' नावाने प्रसिद्ध होता. (क) त्याने देशभर मीठावर एकसमान कर लावला. (ड) तो प्रशासक असूनही कवी म्हणून जास्त प्रसिद्ध होता.

भारतातील मिल मजुरांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी रिपनने संमत केलेल्या पहिल्या फॅक्टरी कायद्यासंदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. अ) ज्या कारखान्यात 150 पेक्षा जास्त कामगार काम करीत होते त्यांनाच हा कायदा लागू होता. ब) 8 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काम करण्यास मनाई करण्यात आली. क) 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मजुरांसाठी कामाचे तास निश्चित करण्यात आले. वरीलपैकी अयोग्य विधाने कोणती?

लॉर्ड मेयोचा 1870 चा ठराव पुढीलपैकी कशाशी संबंधित होता?

लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?

शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली ?

ब्रिटिश काळात जिल्हाधिकार्‍याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?

याने प्रत्येक जिल्ह्यात दरोगा नियुक्त केला.

बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. अ) यांनी दिल्ली परिसरातील अवशेषांवर पुस्तके लिहिली. ब) 1855 मध्ये त्यांनी ‘ऐन-ए-अकबरी’ ची आवृत्ती प्रसिद्ध केली. क) त्यांनी 1857 च्या उठावावर ‘अस्बब-इ-बगावत-इ-हिंद’ हे पुस्तक लिहिले. ड) त्यांनी बायबलचा उर्दू भाषेत अनुवाद केला.

मे 1923 मध्ये लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानची स्थापना कोणी केली?

योग्य विधान/विधाने ओळखा. अ) 1927 मध्ये बुसेल्स मधल्या परिषदेमध्ये ‘लीग अगेन्स्ट इम्पीरिॲलिझम’ ही संघटना स्थापन करण्याचा निर्णय झाला. ब) या संघटनेच्या कार्यकारी मंडळावर भारतातून मोतिलाल नेहरू यांची निवड झाली.

संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला?

खालीलपैकी कोणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसविषयी ‘सेफ्टी व्हॉल्व थेअरी’ मांडली?

योग्य जोड्या जुळवा. (अ) लाला लजपत राय 1. भारताचे बिस्मार्क (ब) सरदार वल्लभ भाई पटेल 2. कायदे आझम (क) मोहम्मद अली जीना 3. शेर ए पंजाब (ड) दादाभाई नौरोजी 4. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया

मांग पीर बाबा नावाने रायगड येथे प्रार्थनागृहाची स्थापना कोणी केली?

पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव ओळखा. त्यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली. त्यांनी रायगडला ‘मांग पीर बाबा’ नावाने प्रार्थनागृहाची स्थापना केली.

1916 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन लखनौ येथे भरले. ह्या अधिवेशनात महत्त्वाची भूमिका कोणाची होती?

असहकार चळवळ थांबल्यानंतर कायदेमंडळात प्रवेश करावा की नाही यावरून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन गट पडले- फेरवादी आणि नाफेरवादी. खालीलपैकी नाफेरवादी गटाचे नेते कोणते? (अ) सी. राजगोपालाचारी (ब) वल्लभभाई पटेल (क) विठ्ठल भाई पटेल (ड) राजेंद्र प्रसाद (इ) मोतीलाल नेहरू

वेरूळ येथील प्रसिद्ध कैलाश मंदिर कोणाच्या काळात बांधले?

राष्ट्रकूटांबाबत योग्य विधाने ओळखा. (अ) राष्ट्रकूट काळात समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. (ब) राष्ट्रकूटकाळात समाजात अस्पृश्यतेच्या प्रथेचे पालन केले जात होते..

सातारा येथील रामोशी बंडाचे नेतृत्व कोणी केले?

खालील भक्ती चळवळीतील संतांचा कालक्रम योग्य असणारा पर्याय निवडा.

ते कलकत्ता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात, ती व्यक्ती कोण?

पुढील विवरणावरून व्यक्ती ओळखा. (अ) हिंदू धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रार्थना सभेमार्फत केला. त्यांचे सामाजिक परिषदेतील योगदान महत्त्वपूर्ण होते. (ब) त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले. (क) सनदशीर राजकारणाचा पाया त्यांनी घातला त्याचबरोबर हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली.

प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे?

खालीलपैकी कोणती संस्था ब्राम्हो समाजाच्या विचारांना विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती?

खालीलपैकी कोणती संस्था ब्राम्हो समाजाच्या विचारांना विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती?

नरेंद्र मंडळासंदर्भात अयोग्य विधान/ने निवडा. अ) माँटेग्यू चेल्म्सफर्ड सुधारणेप्रमाणे फेब्रुवारी 1921 मध्ये नरेंद्र मंडळ स्थापन करण्यात आले. ब) नरेंद्र मंडळात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी राज्यांना चार श्रेणी करण्यात आल्या. क) हे मंडळ पूर्णपणे सल्लागार मंडळ होते व कोणत्याही राज्याच्या अंतर्गत कारभाराशी त्याचा संबंध नव्हता.

जोड्या लावा. राज्य संस्थापक (अ) चालुक्य (i) सिंहविष्णू (ब) वाकाटक (ii) दंतिदुर्ग (क) पल्लव (iii) जयसिंह (ड) राष्ट्रकुट (iv) विंध्यशक्ती

खालील विवरणावरून समाजसुधारक ओळखा. (अ) मूर्तिपूजेबाबत मातापित्यांशी मतभेदामुळे त्यांना घर सोडावे लागले. (ब) बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी ते तिबेटला गेले. (क) भारतीयांना पाश्चात्त्य शिक्षण मिळावे असा आग्रह धरला. (ड) त्यांचे तीन विवाह झाले होते.

जोड्या लावा. (अ) राजाजी योजना (i) सप्टेंबर 1944 (ब) वॅव्हेल योजना (ii) जानेवारी 1945 (क) देसाई-लियाकत अली योजना (iii) जुलै 1944 (ड) गांधी- जिनाह बोलणी (iv) जून 1945

गाथासप्तशती हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?

राजा राम मोहन रॉय यांच्या संबंधी पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा.

बाबरने त्याच्या बाबरनामा या ग्रंथात ____________ या शासकाची त्याच्या काळातील शक्तिशाली शासक असे वर्णन केले आहे.

11 जानेवारी, 1911 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली. या शाखेच्या स्थापनेवेळी अध्यक्ष कोण होते?

शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणते कार्य केले नाही ? (अ) प्राथमिक शिक्षण सक्तीने करण्यास जाहीरनामा (ब) शिक्षणात स्रियांना फी माफी (क) प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही.

"ग्रामीण समाजाच्या लोकशाही जडणघडणीस ही योग्य जमीन महसूल पद्धत आहे", असे न्या. रानडे यांनी कोणत्या पद्धतीला म्हटले?

‘स्वावलंबी शिक्षण आमचे ब्रिद’ हे घोषवाक्य कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

खालील वर्णन कोणाचे आहे? (अ) हिंदू लेडीज सोशल ॲण्ड लिटररी क्लबची पुण्यात स्थापना केली. (ब) स्त्रियांच्या कलाकौशल्याच्या वस्तूंची पुण्यात फॅन्सी फेअर भरवली. (क) Women's Indian Association च्या पुणे शाखेच्या अध्यक्षा होत्या. (ड) सुरत व मुंबई येथील सभेत स्त्रियांना मताधिकाराची मागणी केली.

खाली दिलेल्या वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. अ) रझियानंतर दिल्लीच्या गादीवर आलेला महत्त्वाचा सुंलतान. ब) अमीर खुसरो हा प्रसिद्ध तत्वज्ञ आणि कवी त्याच्या दरबारी होता.

वेवेल योजनेवर चर्चा करण्यासाठी व घटनात्मक पेच सोडवण्यासाठी लॉर्ड वेवेल यांनी सिमला परिषद बोलावली होती. या परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून कोण हजर होते?

खालीलपैकी कोणता पर्याय वैदिक काळातील राजकीय संस्थांचा चढता क्रम दर्शवतो?

सामुगढची लढाई --------मध्ये झाली होती.

लॉर्ड डलहौसीच्या कारकीर्दीत पुढीलपैकी कोणती कामे झाली नाहीत?

पंडित नेहरूंचे अलिप्तवादी धोरण खालीलपैकी कोणत्या प्रमुख तत्त्वांवर आधारित होते? (अ) शांतता (ब) नि:शस्रीकरण (क) विकास (ड) परस्परावलंबित्व

1861 च्या ‘इंडियन कॉन्सिल अॅ्क्ट’बद्दल खालील विधाने लक्षात घ्या : अ) या कायद्याने मुंबई व मद्रास येथील सरकारात प्रांतिक कायदेमंडळ निर्माण करण्याची सोय झाली. ब) यामध्ये फक्त कायदे करण्याचा अधिकार होता. क) हा कायदा भारतीय राज्यघटनेतील सनदशीर प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य विधान/विधाने ओळखा.

दुहेरी शासनपद्धती कोणत्या कायद्याने लागू केली?

भारतीय स्वातंत्र्यावेळी जेव्हा ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्ता हस्तांतरित होत होती, त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

अ) मौर्य काळात संस्कृत ही एकमेव भाषा प्रचलित होती. ब) सेल्यूकस निकेटरने मेगॅस्थनिस हा आपला राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठवला होता. वरीलपैकी अयोग्य नसणारी विधान/ने ओळखा.

लक्ष्मी या देवीची मुद्रा असलेले नाणे कोणी पाडले?

‘बंग-ए-दरा’ हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला?

मोर्ले-मिंटो सुधारणांच्या(1909) बाबतीत विचार करा व अयोग्य पर्याय ओळखा.

खालीलपैकी कशाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदा दुहेरी शासनपद्धती सुरुवात झाली?

योग्य विधान/विधाने ओळखा. अ) 1946 त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची निर्मिती झाली. ब) या योजनेने भारताच्या फाळणीला मान्यता दिली. क) घटना समितीत (फाळणीनंतरच्या) 299 सदस्य होते. ड) संविधान सभेची पहिली बैठक व डिसेंबर 1947 रोजी झाली.

अचूक जोड्या आेळखा. (अ) बृहत्‌संहिता - वराहमिहीर (ब) मृच्छटिकम्‌ - दण्डी (क) वेणीसंहार - शूद्रक (ड) लीलावती - भास्कर II

इब्न बबुता हा मोरक्कन प्रवासी _____________ या सुलतानाच्या काळात भारतभेटीवर आला होता.

पुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. (अ) मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी झाली. (ब) 1912 साली भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात सरोजिनी नायडू निमंत्रित पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. (क) 1913 साली मोहम्मद अली जिना यांना मुस्लिम लीगमध्ये प्रवेश केला.

----- हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात.

अयोग्य जोडी/ड्या ओळखा. साहित्य लेखक (i) मुद्राराक्षस (अ) शूद्रक (ii) किरतार्जुनीय (ब) भारवी (iii) मृच्छकटिक (क) विशाखदत्त (iv) कामसूत्र (ड) वात्स्यायन

खालील विधानांचा विचार करा. (अ) मुंडक उपनिषद हे ‘सत्यमेव जयते’ या वचनाचे उगमस्थान आहे. (ब) मुंडक उपनिषद हे प्राचीन संस्कृत लिखाण आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त?

मुघल बादशहांनी मुबलक प्रमाणात नाणी पाडली होती. त्यामध्ये चांदी, सोन्याची, तांब्याची अशी विविध प्रकारची नाणी होती. मोठ्या स्वरूपामध्ये चांदीच्या रुपयाचा वापर होत असे तसेच लहान स्वरुपात तांब्याच्या नाण्याचा वापर होत असे. खालीलपैकी योग्य विधान/ विधाने कोणती?अ) तांब्याच्या नाण्याला ‘दाम’ म्हणत.ब) सोन्याच्या नाण्याला ‘मोहर’ म्हणत.

माळवा संस्कृतीबद्दल पुढील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा. अ) माळवा संस्कृतीत लाल अथवा काळ्या रंगाची खडबडीत पृष्ठभागाची भांडी सापडतात. ब) माळवा संस्कृती 1900 ते 1400 ख्रिस्तपूर्व या कालखंडात अस्तित्वात होती.

‘मालविकाग्निमित्र’ या कालिदासाच्या नाटकातील नायक हा पुष्यमित्र शुंगाचा कोण होता?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा योग्य कालानुक्रम ओळखा. अ) परशुराम कृष्णाजी सावंत ब) बॅ. अब्दुल रहमान अंतुले क) डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर ड) मारोतराव सांबशिवपंत कन्नमवार

मानवधर्मसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?

‘जगेन आणि मरेन तर महाराष्ट्रासाठी’ असा निर्धार कोणी व्यक्त केला?

प्रांतीय सरकारमध्ये दुहेरी शासन कोणत्या कायद्यान्वये लागू करण्यात आले?

महालवारी पद्धतीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (अ) लॉर्ड विल्यम बेंटिकने शेतजमिनीची उत्पादनक्षमता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्यात यावा हा नियम केला. (ब) मार्टिन बर्ड यांच्या देखरेखीखालील प्रत्येक खेड्यातील उपजाऊ व पडीक जमीन यांचे नकाशे तयार केले. (क) लंबरदार व त्या खेड्याचा सरपंच यांना सवलती दिल्या.

जोड्या जुळवा. (अ) मराठा (i) पुरुषोत्तम आत्माराम (ब) अभिरुची (ii) प्र. के. अत्रे (क) कुऱ्हाड (iii) खंडेराव बागल ड) हंटर (iv) भाऊराव पाटील

योग्य जोड्या लावा. (अ) शिवाजी क्लब i) नाशिक (ब) आर्य बांधव समाज ii) पुणे (क) चाफेकर क्लब iii) वर्धा, नागपूर (ड) मित्र मेळा iv) कोल्हापूर अ ब क ड

योग्य जोड्या जुळवा. (अ) श्रीधर परांजपे (i) नागपूर (ब) जनार्दन पुरुषोत्तम वाजणे (ii) यवतमाळ (क) नरहरी पंत घारपुरे (iii) हैदराबाद (ड) गंगाधर देशपांडे (iv) बेळगाव

थॉमस पेन यांच्या खालीलपैकी कोणत्या ग्रंथांचा फुलेंवर प्रभाव पडला? (अ) जस्टिस अॅाण्ड ह्यूमॅनिटी (ब) कॉमन सेन्स (क) राईट्‌स् ऑफ मॅन (ड) एज ऑफ रिझन

पाणी पुरवठ्यासाठी, धरणाची उभारणी शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम ______________ यांनी मांडल्या.

गांधीजींनी आपला गीतार्थ कोणत्या शीर्षकाने प्रकाशित केला?

आंबेडकरांच्या आयुष्यातील खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) महाडचा सत्याग्रह (ब) काळाराम मंदिर सत्याग्रह (क) मनुस्मृती सत्याग्रह (ड) पीपल्स एज्युकेशन सोसायटी

खालील जोड्यांचा विचार करा. महाजनपदे राजधानी (अ) वज्जी वैशाली (ब) चेदी पोतना (क) अवंती सुक्तीमती वरीलपैकी कोणती/त्या जोडी/जोड्या बरोबर आहे/त?

महाजनपद व राजधानी यांच्या योग्य जोड्या लावा. (अ) कोसल (i) विराटनगर (ब) अंग (ii) कुशीनगर (क) मत्स्य (iii) श्रावस्ती (ड) वृज्जी (iv) चंपा

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ‘विद्यार्थी निधी’ सुरू करून त्यात जमा झालेला पैसा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिला?

महर्षी कर्वे यांनी 22 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला?

खालीलपैकी कोणते हडप्पन ठिकाण भारतात नाही?

खालीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती? (अ) काँग्रेसचे खेड्यातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे भरविण्यात आले. (ब) फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते

‘पद्मावत’ हे हिंदीमधील अभिजात काव्य खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिले आहे?

खालील मगध शासकांचा योग्य कालानुक्रम ओळखा. (अ) बिंबिसार (ब) बिंदुसार (क) धनानंद (4) महापद्‌मानंद

मौर्य साम्राज्याबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. (अ) चंद्रगुप्त मौर्य हा संस्थापक राजा होता. (ब) ते पहिले होते, ज्यांच्याकडे घोडदळ, पायदळ, हत्तीदळ, रथदळ होते. (क) त्यांच्याकडे नौदलदेखील होते.

महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा उल्लेख ‘सार्वजनिक शाळा’ असा कोणी केला आहे?

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) त्यांनी सत्यशाेधकी जलसे व तमाशांना उत्तेजन दिले. (ब) 1904-08 कोल्हापूर नगर परिषदेत महत्त्वाच्या पदावर होते. (क) महाडला केलेल्या मनुस्मृती दहनास त्यांचा विरोध होता. (ड) 1923-29 या काळात मुंबई प्रांताचे ते शिक्षणमंत्री व अबकारी खात्याचे मंत्री होते..

ब्रिटिश कालखंडामध्ये खालील कोणत्या देशामध्ये भारतीय स्वातंत्र्य समितीची स्थापना करण्यात आली होती?

भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अ) म. गो. रानडे ब) महात्मा गांधी क) बेहरामजी मलबारी ड) लोकमान्य टिळक

भारतीय वृत्तपत्र कायदा (Indian Press Act) 1910 च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

भारतीय वृत्तपत्र कायदा (Indian Press Act)1910 च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

जोड्या जुळवा. (अ) अॅळलन ह्यूम i) भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस (ब) दिनशॉ वाच्छा ii) भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव (क) गोपाळ कृष्ण गोखले iii) भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव (ड) दाजी आबाजी खरे iv) भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले होते? (अ) मिठावरील कर रद्द करावा. (ब) शेतकर्यावरील कराचा बोजा हलका करावा. (क) ब्रह्मदेश खालसा करू नये. (ड) लष्करी खर्च कमी करावा व त्यात इंग्लडचाही वाटा असावा.

खालीलपैकी कोणते राज्य गैरकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले?

भारतीय राष्ट्रीय सभेविषयी (काँग्रेस) खालील वाक्यांचा विचार करा. अ) सरोजिनी नायडू या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ब) चित्तरंजन दास यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावर असताना कारावास झाला होता. क) राष्ट्रीय सभेचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष अॅालन ह्यूम होते. ड) अल्फ्रेड वेब यांनी 1894 मध्ये राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविले. वरीलपैकी अचूक वाक्ये कोणती?

खालीलपैकी कोणते युरोपियन भारतात सर्वांत शेवटी आले?

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

खालीलपैकी कोणत्या कायद्याने गव्हर्नरल जनरलला ‘व्हाईसरॉय’ म्हणून ओळखले जाऊ लागले?

1935 चा भारत सरकार कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? (अ) प्रांतातील दुहेरी शासन पद्धती रद्द करून प्रांतांना स्वायत्तता (ब) सहा प्रांतात द्विगृही कायदेमंडळे (क) केंद्रीय कायदेमंडळात दुहेरी शासन पद्धती (ड) ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करू नये.

भारत शासन कायदा 1935 मधील तरतुदींचे प्रमुख स्रोत कोणते आहेत? (अ) सायमन कमिशनचा अहवाल (ब) नेहरू अहवाल (क) गोलमेज परिषदांमधील चर्चा (ड) लोथियन समितीचा अहवाल

‘भारत छोडो जादूसारखे काम करणार नाही त्यासाठी आवश्यकता आहे परस्पर सद्भावनेची व सहकार्याची’.’ वरील विधान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने कलकत्ता येथे संयुक्त व्यापार मंडळाच्या वार्षिक सभेत बोलताना काढले होते?

योग्य असलेले विधान/ने ओळखा. अ) भाऊराव पाटील यांनी ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ सुरू केला. ब) आश्रमाच्या खर्चासाठी ‘मुष्टिफंडा’ची अभिनव कल्पना अमलात आणली. क) ‘लोकविद्यापीठांच्या’ संकल्पनेला भाऊरावांनी आकार दिला.

भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ ही पदवी कोणी दिली?

खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणती? अ) भाऊ दाजी लाड यांनी जगन्नाथ शंकरशेठ यांच्या मदतीने 1852 मध्ये ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. ब) ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यातही भाऊ दाजी सहभागी होते.

जैन धर्माची परंपरा’ आणि ‘शकांचे हल्ले’ हे लेख कोणी लिहिले?

भगवान महावीरांनी सांगितलेल्या ‘त्रिरत्नात’ खालीलपैकी कशाचा समावेश होतो? अ) सम्यक् दृष्टी ब) सम्यक् वाचा क) सम्यक् दर्शन ड) सम्यक् ज्ञान ई) सम्यक् चरित्र

खालीलपैकी अयोग्य नसणारे विधान ओळखा.अ) बारिसाल येथील मुस्लिम शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व लिकायत हुसेन यांनी केले.ब) भगतसिंग हिंदुस्तान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशनच्या संस्थापकांपैकी एक होत.

खालील घटना कालानुक्रमे लावा. अ) अलिपूरचा तह ब) प्लासीची लढाई क) ब्लॅक होल ट्रॅजेडी ड) बक्सारची लढाई

महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरांतून योग्य पर्याय निवडा. (अ) कलकत्ता (ब) सुरत (क) मद्रास (ड) बॉम्बे

इ. स. 1932 मध्ये डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार ----.

खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? (अ) राजा राममोहन रॉय यांनी ताराचंद चक्रवर्ती यांची ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती. (ब) हिंदू धर्मातील सनातन्यांचा विरोध कमी व्हावा म्हणून समाजाने 'संवाद कौमुदी' व 'समाचार चंद्रिका' या मुखपत्रांद्वारे लोकांच्या शंका व प्रश्न यांना उत्तरे देण्यास सुरुवात केली होती.

ग्रीक राजा मिअँडरला बुद्ध धर्म स्विकारण्यास राजी कोणी केले?

बौद्ध परिषदा व त्यावेळचे राजे यांच्या जोड्यांचा विचार करा. बौद्ध परिषदा राजे (अ) पहिली बौद्ध परिषद अशोक (ब) दुसरी बौद्ध परिषद कालाशोक (क) तिसरी बौद्ध परिषद कनिष्क वरीलपैकी योग्य जोडी/जोड्या कोणत्या?

मुंबई प्रांतातील पहिले पत्र कोणते?

------- ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.

बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? अ) गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे. ब) गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे. क) गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे.

बीडच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले?

खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही?

खालीलपैकी कोण-कोण गांधीजींचे चंपारण्यमधील सत्याग्रहाचे साथीदार होते?अ) हसरत मोहानी ब) मझहर-उल्-हक क) मौलाना आझाद ड) नरहीन पारीख इ) ना. म. जोशी फ) महादेव देसाई

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे महात्मा गांधीजींचे लक्ष वेधून घेण्यासाठी __________ यांनी अलाहाबादला 500 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला.

योग्य जोड्या जुळवा. समाजसुधारक पुस्तके (अ) बाबा पद्मनजी (i) भावार्थ सिंधू (ब) लोकहितवादी (ii) अरुणोदय (क) विष्णुबुवा ब्रह्मचारी (iii) ब्राम्हण कन्या विवाह विचार (ड) विष्णुशास्त्री पंडित (iv) गीता तत्व

अयोग्य विधान/विधाने ओळखा. अ) बाबा पद्मनजी यांनी 1857 साली ‘यमुना पर्यटन’ ही कादंबरी लिहून प्रकाशित केली. ब) मराठीतील ही पहिली कादंबरी क) या कांदबरीत हिंदू विधवा स्त्रियांची स्थिती चितारली आहे.

मुघल सरदार बाबरबद्दल अयोग्य विधान निवडा.

मुघल सरदार बाबरबद्दल अयोग्य विधान निवडा.

बाबर बाबत योग्य विधाने निवडा: (अ) बाबर सुन्नी पंथाचा अनुयायी होता. (ब) तोफखाना वापरणारा तो पहिला शासक होता. (क) दक्षिण भारतातील राजकीय परिस्थितीचा फायदा होवून भारतावर आक्रमण..

अयोग्य जोडी ओळखा.

पुढील घटनांचा योग्य क्रम लावा. अ) बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. ब) महाडचा चवदार तळे सत्याग्रह क) काळाराम मंदिर प्रवेश ड) मनुस्मृतीचे दहन.

अयोग्य जोड्या ओळखा. (अ) अहमदनगरची - निजामशाही (ब) विजापूरची-आदिलशाही (क) बीदरची- बरिदशाही (ड) गोवळकोंड्याची- कुतुबशाही (इ) वर्हाडची - इमादशाही

खालीलपैकी अयोग्य विधाने कोणती? अ) कर्नाटकात बसवेश्वरांनी वीरशैव पंथ संघटित केला. ब) बसवेश्वरांनी जातीवादाविरुद्ध भूमिका घेतली. क) त्यांच्या चळवळीत महिलांचा सहभाग नव्हता. योग्य विधान/विधाने ओळखा.

खालीलपैकी कोणते विधान बल्बनसंदर्भात योग्य नाही?

इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी ----- यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती?

पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा. ते वंदेमातरम् या उर्दू दैनिकाचे संपादक होते. लाहोर येथे त्यांनी ‘टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स’ ची स्थापना केली. अमेरिकेत 1914 मध्ये त्यांनी ‘होमरूल लीग’ ची स्थापना केली.

बटलर समितीचा (1927) उद्देश काय होता?

बक्सारच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? (अ) रॉबर्ट क्लाइव्ह (ब) मिर कासीम (क) सिराज उद्दौला (ड) शाह आलम खख

1935 च्या भारत सरकार कायद्यानुसार संघ न्यायालय ---- साली अस्तित्वात आले.

पुढील वाक्ये कोणाबद्दल आहेत ? (अ) ते विसाव्या वर्षी एम. ए. झाले. (ब) ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. (क) ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन त्यांचा सहकारी होता.

ब्रदर्स-इन-लॉ म्हणून कोणाला ओळखतात? अ) फिरोज शहा मेहता ब) के. टी. तेलंग क) न्या. रानडे ड) जगन्नाथ शंकरशेठ इ) बद्दरुद्दीन तय्यबजी

गुप्त कालखंडातील चिनी प्रवासी कोण होता?

प्लासीच्या लढाईनंतर (1757) बंगालच्या नवाबपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

प्रार्थना समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केली. अ) न्या. रानडे ब) डॉ. आत्माराम पांडुरंग क) भाऊ महाजन ड) गो. ग. आगरकर योग्य विधान/विधाने ओळखा.

प्रार्थना समाजाबात कोणत्या बाबी बरोबर आहेत ? (अ) हिंदुत्वाचा प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला. (ब) वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो. (क) समाजाचे सुबोध पत्रिका मुखपत्र चालविले. (ड) प्रार्थना समाजाची स्थापना तर्खडकर बंधूंनी केली.

खालील वर्णन कोणत्या संघटनेचे आहे? या संघटनेची स्थापना केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे झाली. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद होते. या संघटनेने दलित मंडळ, समाज सेवा संघ अशा संस्था स्थापन केल्या. या संघटनेचा विधवा विवाह, स्री शिक्षण, पुरुष व स्त्रियांचे विवाहाचे वय वाढविणे यास पाठिंबा होता.

चाणक्यने त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात राजाला साह्य करण्यासाठी मंत्रीपरिषद असावी असे सुचवले होते. त्यामध्ये ________________ एवढी मंत्र्यांची संख्या दिली आहे.

शिवाजी महाराजांच्या काळातील खालील घटना कालानुक्रमे लावा.(अ) अफझलखानाचा वध (ब) पुरंदरचा तह (क) शायिस्तेखानावर हल्ला (ड) सुरतेची लूट

हुमायननामा हा ग्रंथ कोणी लिहिला?

खालीलपैकी कोणी अकबरनामा हा ग्रंथ लिहिला?

खालीलपैकी कोणते साहित्य कृष्णदेवरायने लिहिले? (अ) आमुक्तमाल्यदा (ब) मधुरा विजयम्‌ (क) जाम्बवती कल्याणम्‌ (ड) पांडुरंग महात्म्य

खालील विधाने विचारात घ्या. (अ) कृष्णदेवराय हा तुलुवा घराण्यातील राजा होता. (ब) डॉमिनिगो पेस या फ्रेंच प्रवाशाने त्याच्या दरबारास भेट दिली होती. (क) त्याने विठ्ठल स्वामी मंदिर बांधले. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

खालीलपैकी दिवान-ए-कोही कोणी स्थापन केले?

खालील विधाने विचारात घ्या. अ) अल्तमश कुतुबुद्दिन ऐबकनंतर दिल्लीच्या गादीवर आला. ब) त्याने टंका हे चांदीचे नाणे आणि जितल हे तांब्याचे नाणे चलनात आणले. क) त्याच्या काळात मिन्हास-उस-सिराज हा प्रसिद्ध लेखक झाला. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

खाली दिलेल्या दिल्लीच्या शासकांचा योग्य कालानुक्रम लावा. अ) अल्तमश ब) बल्बन क) नसिरुद्दिन महमूद ड) मसूद शहा

खालीलपैकी भारतातील कोणत्या ठिकाणी अशोकाचे शिलालेख सापडले आहेत? (अ) तक्षशिला (ब) कंदाहार (क) लम्पक (ड) कौशांबी

खालील विधाने विचारात घ्या. (अ) राजराज याने गंगेकोंडचोलपुरम हे शहर वसविले. (ब) राजेंद्र पहिला याने राजराजेश्वर मंदिर बांधले. वरीलपैकी चुकीचे/ची विधान/ने कोणते/ती?

चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथानुसार _____________ याला यादवांचा मूळपुरुष मानले आहे.

जोड्या लावा. (अ) सिकंदरने सिंधू नदी ओलांडताच तो (i) अभिसार याला शरण गेला. (ब) सिकंदरला त्याने निकराने विरोध केला. (ii) अंभी (क) माघारी जाताना सिकंदरने त्याच्यावर (iii) पुरू काश्मिरची जबाबदारी सोपवली

योग्य विधाने ओळखा. अ) आजच्या महाराष्ट्राचा काही भाग ‘अश्मक’ या जनपदाने व्यापला होता. ब) जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची ‘गणपरिषद’ असे व सर्व जनपदांसाठी एकच सामाईक नाणी होती.

खालील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा.

प्रतियोगिता सहकार पक्षाच्या ( Responsive Cooperative Party स्थापनेत _________ यांचा सहभाग होता. (अ) एम आर जयकर (ब) बी एस मुंजे (क) न. चिं. केळकर (ड) मदनमोहन मालवीय

खालील विधाने विचारात घ्या. (अ) घियासुद्दिन बल्बन हा मामलुक घराण्यातील शेवटचा सुलतान होय. (ब) त्याने ‘दिवान-ए-अर्ज’ या लष्करी विभागाची स्थापना केली. (क) त्याने सिजदा आणि पैबोस या दरबारी रिवाजांची सुरुवात केली. वरीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती?

गोपाल गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता व म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले ? (अ) पुनर्जन्म (ब) जाती व्यवस्था (क) बालविवाह (ड) अस्पृश्यता

योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा.

______________ यांच्या मते वेद हे अपौरूषेय नाहीत.

हडप्पा संस्कृतीची स्थळे व नद्या यांच्या योग्य जोड्या लावा. (अ) लोथल (i) चौटांग (ब) राखीगढी (ii) सिंधू (क) मोहेंजोदारो (iii) भोगवा (ड) कालिबंगन (iv) घग्गर

खाली दिलेली विधाने कोणत्या युरोपीय सत्तेशी संबंधित आहेत? (अ)त्यांनी सोळाव्या शतकामध्ये भारतात वसाहती स्थापन केल्या. (ब) मुघलांनी त्यांच्या दबावाखाली इंग्रजांना व्यापारी अधिकार देण्याचे टाळले. (क) त्यांनी आपल्या वसाहती दमण, हुगळी, सालसेट येथे स्थापन केल्या होत्या.

शुंग घराण्याबाबत अयोग्य, विधान निवडा.

वर्धन साम्राज्याचा राजा हर्षवर्धनला पराभूत करून ______________ याने परमेश्वर ही पदवी धारण केली.

जोड्या जुळवा. (i) अलीगढ चळवळ अ) महंम्मद अली (ii) मोहमेडन लिटररी सोसायटी इ) सर सय्यद अहमद खान (iii) अहमदीया चळवळ उ) अब्दुल लतीफ (iv) जामिया मिलीया इस्लामिया ऊ) मिर्झा गुलाम मोहम्मदi ii iii iv

खालीलपैकी सर्वांत प्राचीन भाषा कोणती?

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. (अ) त्याने ‘नालंदा’ विश्वविद्यालय पुनरुज्जीवित केले. (ब) त्याने ‘विक्रमशिला’ विश्वविद्यालयाची स्थापना केली. (क) त्याचे वडील त्याच्या घराण्याचे संस्थापक होते.

अयोग्य जोडी/जोड्या ओळखा. स्तंभ I स्तंभ II अ) विशाखदत्त i) मुद्राराक्षस ब) अश्वघोष ii) बुद्धचरित्र क) बाणभट्ट iii) हर्षचरित ड) पाणिनी iv) भाषाशास्त्रम्

मुळशी सत्याग्रहाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. अ) ‘जान किंवा जमीन’ असा ठराव गांधीजींनी मंजूर करून घेतला होता. ब) सेनापती बापट हे पहिले सत्याग्रही म्हणून नोंदविले गेले. क) सलग चार वर्षे हा सत्याग्रह विविध रीतीने चालू होता.

कर्नाटक युद्धाविषयी (1746 - 1748) काय खरे नाही? अ) हे युद्ध ऑस्ट्रियन वारसा हक्क युद्ध सुरू झाल्यामुळे फ्रेंच व डच यांच्यात झाले. ब) या युद्धात फ्रेंचांचे नेतृत्व गर्व्हनर डुप्ले याने केले होते. क) ‘एक्स ला शापेल’ तहाद्वारे हे युद्ध समाप्त झाले. ड) या युद्धात डचांचे वर्चस्व राहिले.

खालील विधाने लक्षात घ्या. अ) पहिली गोलमेज परिषद सप्टेंबर 1930 मध्ये झाली. ब) रॅम्से मॅकडोनाल्ड या परिषदेचे अध्यक्ष होते. क) या परिषदेस गांधीजी वगळता काँग्रेसचे सर्व मुख्य नेते हजर होते. ड) या परिषदेत 89 सदस्य हजर होते. योग्य विधाने ओळखा.

योग्य जोड्या जुळवा.(अ) पहिला सातकर्णी (i) रूद्रदामकडून पराभूत(ब) गौतमीपुत्र सातकर्णी (ii) देवी नायनिका(क) हाल (iii) उत्तम कवी व साहित्यिक(ड) वासिष्टीपुत्र स्वामी पुलुमावी (iv) नहपानचा पराभव

पहिला फॅक्टरी कायदा - 1881 विषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ) लॉर्ड रिपनने हा कायदा मंजूर केला. ब) या कायद्यानुसार तेरा वर्षांलील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला. क) कायद्यातील तरतुदींच्या बजावणीवर देखरेखीसाठी कारखाना निरीक्षकांची नियुक्ती केली. ड) 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांनाच हा कायदा लागू होता.

खालील विधाने पहा. (अ) फॅक्टरी कायदा 1881 हा तसा कडक होता. (ब) फॅक्टरी कायदे 1881, 1892 व 1948 हे त्या घटकांना लागू केले गेले ज्यात कामगारांची संख्या कमी होत गेली.

अ) ‘पहिला पुलकेशी’ याने वाकाटक घराण्याची स्थापना केली. ब) चालुक्य घराण्याच्या संस्थापकाचे नाव ‘विंध्यशक्ती’ होते. वरीलपैकी अयोग्य विधान/विधाने ओळखा.

भारतातील मंदिर स्थापत्य शैलीबद्दलच्या खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान ओळखा.

गुप्त वास्तुकलेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या घटकांचा समावेश होतो? अ) लोह व तांब्याचा वापर ब) एका दगडात कोरलेल्या स्तंभांचा वापर क) नागर व द्रविड पद्धतीच्या कलेचा वापर ड) म्यूरल गुहाचित्रे

वैदिक संस्कृतीसंबंधी खालीलपैकी काय सत्य नाही? (अ) त्याकाळी व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य होते. (ब) बार्टर पद्धत प्रचलित होती. (क) विधवा पुनर्विवाह होत नसत. (ड) सिंचन पद्धत वापरली जाई.

पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरूंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाची सदस्य नव्हती?

योग्य जोड्या जुळवा. नाटक/ग्रंथ नाटककार अ) नाट्यशास्त्र i) पतंजली ब) भास ii) भरतमुनी क) अभिज्ञानशाकुंतल iii) स्वप्नवासवदत्त ड) महाभाष्य iv) कालिदास अ ब क ड

सेवासदन या संस्थेचे उद्देश कोणते होते ? (अ) हिंदू, मुस्लिम, पारशी स्रियांना शिक्षणाची सोय करणे. (ब) त्यांना औषध पाण्याची मदत करणे. (क) त्यांना गृहउद्योग शिकवणे. (ड) विधवांच्या विवाहास चालना देणे

पंडिता रमाबाईंंनी लिहिलेले ग्रंथ कोणते? (अ) स्त्रीधर्मनीती (ब) इंग्लंडचा प्रवास (क) बायबलचा अनुवाद (ड) माझी साक्ष

पुढील वाक्यात खालीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे? (अ) महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन पुढे विधवांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले. (ब) असहाय आणि ज्ञानशून्य स्त्रियांना ज्ञान देऊन त्यांची उन्नती करावी, त्यांना नितीची शिकवण देण्यात येऊन त्यानुसार आचरण करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी 'स्त्री धर्मनिती' या पुस्तकाचे लेखन केले. (क) मार्च 1867 ला प्रार्थना समाज स्थापन झाला. यामार्फत त्यांनी व्याख्याने आयेाजित केली जात. (ड) वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या इच्छेमुळे त्या इंग्लंडला गेल्या होत्या.

खालील वर्णन कोणाचे आहे? त्यांनी आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ती सदन, कृपा सदन इ. संस्था उभारल्या. त्यांना ‘कैसर-ए-हिंद’ ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.खालील वर्णन कोणाचे आहे? त्यांनी आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ती सदन, कृपा सदन इ. संस्था उभारल्या. त्यांना ‘कैसर-ए-हिंद’ ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.

पंडिता रमाबाईंबद्दल योग्य विधान निवडा.

अ) गुणाढ्य यांचा ‘पैशाची’ नावाच्या भाषेतील ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ब) ‘पंचतंत्र’ या कथा विष्णुशर्मा नावाच्या पंडिताने रचल्या. क) बौद्ध धर्मामधील जातककथा मोठ्या प्रमाणावर प्रबोधनासाठी वापरल्या गेल्या.

योग्य विधाने ओळखा. (अ) 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. (ब) 1887 पासून काँग्रेसच्या अधिवेशनासोबत सामाजिक परिषदेचे अधिवेशन होते. (क) काँग्रेसच्या सदस्याला सामाजिक परिषदेचे सदस्यत्व घेणे बंधनकारक होते.

‘निवडणूक’ हा शब्द कटाक्षाने वगळला असला तरी खालीलपैकी कोणत्या भारतीय कौन्सिल कायद्याचे महत्त्वपूर्ण अंग म्हणजे ‘निवडणूक’ पद्धतीचा प्रारंभ होय?

नाशिकमधील ‘वेठ’ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले?

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. (अ) भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते. (ब) त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय जवाहिर्यांचा होता. (क) मुंबई प्रांताच्या कौन्सिलमध्ये निवडून गेल्यावर त्यांनी म्युनिसिपल अॅपक्ट संमत होण्यासाठी खूप प्रयत्न केले. (ड) त्यांनी जमशेटजी जीजीभाई यांच्या सहाय्याने ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली.

1920 ची असहकार चळवळ सुरू होण्यास कारणीभूत घटक कोणते? (अ) पहिल्या महायुद्धामुळे वाढलेली महागाई (ब) सरकारने व्यक्ती व व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा (क) ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष (ड) खिलाफत मुद्द्दयामुळे ब्रिटीश विरोधी मुस्लिम समाज

श्री. ना. म. जोशी _____________ या संघटनेचे अध्यक्ष होते.

1919 मध्ये भारतीय कामगारांचे प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या वॉशिंग्टन समिटसाठी भारत सरकारकडून कोणाला पाठविण्यात आले?

नवाश्मयुगातील लोकांना खालीलपैकी कोणता धातू माहीत होता?

वर्णनावरून राजा ओळखा. (अ) याने चालुक्य राजा पुलकेशिन II याचा पराभव करून वातापिकोण्ड ही पदवी धारण केली. (ब) त्याच्या महामल्ल या नावावरून महाबलीपुरम हे शहर वसवण्यात आले आहे. (क) चिनी यात्रेकरू ह्यूऐन त्संग काही काळ त्याच्या दरबारात होता.

योग्य जोड्या लावा. (अ) मुकुंद रामराव जयकर (i) टिळकांचे निष्ठावंत अनुयायी व वऱ्हाडचे गांधी अशी ओळख (ब) माधव श्रीहरी अणे (ii) केंद्रीय विधानसभेचे सदस्य (1923-26) ह साहित्यसम्राट अशी ओळख (क) न. चिं. केळकर (iii) स्वामी रामनंद तीर्थ यांनी त्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. (ड) ना. म. जोशी (iv) पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू

कला व भारताचा पुरातत्त्व इतिहास याच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या गोष्टी अशोकाच्या सत्ताकाळातील आहेत?(अ) धौली येथील दगडात कोरलेला हत्ती (ब) लोमस ऋषी गुहा (क) बदामी गुहा (ड) उदयगिरी गुहा

अयोग्य जोडी/ड्या ओळखा. सिंधु संस्कृतीतील आत्ताचा प्रदेश ठिकाण (i) लोथल (अ) गुजरात (ii) बनावली (ब) हरियाणा (iii) धोलावीरा (क) सिंध (iv) राखीगढी (ड) पंजाब

अयोग्य जोडी/ड्या ओळखा. सिंधु संस्कृतीतील आत्ताचा प्रदेश ठिकाण (i) लोथल (अ) गुजरात (ii) बनावली (ब) हरियाणा (iii) धोलावीरा (क) सिंध (iv) राखीगढी (ड) पंजाब

तो नंद घराण्याचा शेवटचा शासक होता. ग्रीक साहित्यामध्ये त्याचे वर्णन अग्रमस असा येतो. याच्या काळात भारतावर अलेक्झांडरचे आक्रमण झाले.

‘चतुर्वगचिंतामणी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

अ) दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात ‘युआन श्वांग’ हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला. ब) सम्राट हर्षवर्धनाच्या काळात ‘फाहियान’ हा चिनी प्रवासी भारतात आला. वरीलपैकी योग्य विधान/विधाने कोणती?

खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनार्यावर दाशराज्ञ युद्ध लढले गेले?

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामध्ये उल्लेख केलेले दाशराज्ञ युद्ध ____ नदीच्या काठावर लढले गेले.

खालीलपैकी कोणी उपनिषदांचे पर्शियन भाषेमध्ये भाषांतर केले?

सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन’ ही संस्था कोणी स्थापन केली?

मराठी भाषेचे व्याकरण, धर्मविवेचन, यशोदा पांडुरंगी इत्यादी ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे.

खालीलपैकी कोणत्या संघटना दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केल्या होत्या? (अ) लंडन इंडियन असोसिएशन (ब) ईस्ट इंडिया असोसिएशन (क) इंडियन असोसिएशन

खालीलपैकी कोणत्या नेत्याला ‘भारताचे ग्लॅडस्टन’ म्हणून ओळखले जाते?

दांडी सत्याग्रहात गांधीजींसोबत कोणत्या महिला सहकारी होत्या?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. (अ) ते दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या बाजूने होते. (ब) त्यांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गांधीजींशी पुणे करार केला. (क) त्यांनी धर्माच्या आधारावर भारताच्या फाळणीला जोरदार विरोध केला.

दलित साहित्याचे अग्रदूत म्हणून खालीलपैकी कोणकोणत्या लेखकांना ओळखले जाते? (अ) अण्णाभाऊ साठे (ब) शंकरराव खरात (क) नामदेव ढसाळ (ड) योगीराज वाघमारे (इ) लक्ष्मण माने

अयोग्य जोड्या ओळखा. अ गट ब गट अ) शतपत्रे I) लोकहितवादी ब) ज्ञानप्रकाश II) कृष्णाजी रानडे क) अरुणोदय III) काशिनाथ विष्णू फडके ड) दर्पण IV) विष्णुशास्त्री पंडित ई) प्रभाकर V) भाऊ महाजन

मराठी नियतकालिकांचा काळानुसार क्रम लावा. (अ) प्रभाकर (ब) दर्पण (क) विविध ज्ञानविस्तार (ड) निबंधमाला

दख्खनचे दंगे' म्हणून प्रसिद्ध असलेल्या उठावाविषयी योग्य विधाने निवडा. (अ) 1872 मध्ये पुण्यातील सुपे या गावात पहिला उठाव झाला. (ब) हा उठाव प्रामुख्याने पुणे व नगर जिल्ह्यात पसरला होता. (क) या उठावांमुळे 1878 मध्ये डेक्कन राईटस्‌ कमिशनची नेमणूक करण्यात आली. (ड) तत्कालीन गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी 1879 मध्ये डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट मंजूर केला..

अयोग्य विधान/ने ओळखा. अ) 1875 च्या पुणे व औरंगाबाद येथील शेतकऱ्यांच्या उठावाला ‘दक्खनचे दंगे’’ म्हणतात. ब) ॲनी बेझंट यांनी ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ची स्थापना केली.

अ) थॉमस मन्रो याने मद्रासच्या काही क्षेत्रात भूमिकराची नवी पद्धत ‘महालवारी’ लागू केली.ब) ह्या पद्धतीत जमीनदार वगैरे कोणीही मध्यस्थ नसून शेतकऱ्यांना भूमिस्वामी मानून त्यांनीच सरळ सरकारला कर द्यायचा होता. वरीलपैकी योग्य विधान कोणते?

खालील वाक्ये कोणत्या पर्यायाचे वर्णन करतात. (अ) सत्यापेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही असे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. (ब) या संस्थेच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदुधर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होता. (क) संस्थेची स्थापना 1875 ला झाली होती. (ड) सध्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.

अॅीनी बेझंट यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. अ) त्यांनी होमरूल चळवळ सुरू केली. ब) त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. क) त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या. ड) त्या एकदा काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या.

खालीलपैकी अचूक जोडी/जोड्या ओळखा. समाज संस्थापक (i) ब्राह्मो समाज (अ) राजा राममोहन रॉय (ii) थिऑसॉफिकल सोसायटी (ब) अॅनी बेझंट (iii) धर्मसभा (क) राधाकांत देब

त्यांचा जन्म गंगामूळ या गावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांना प्राचीन हिंदू शास्त्राचे चांगले शिक्षण दिले. त्यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष देताना स्त्रिशिक्षणाचा आग्रह धरला.

स्वातंत्र्यलढ्यादरम्यान खालीलपैकी कोणत्या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेल्या 'नाईटहुड' या किताबाचा त्याग केला?

त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला असून ते मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत प्रगत होते. त्यांनी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली.

खालीलपैकी कोणती/त्या संघटना दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली/केल्या होती/होत्या?

खालील उदाहरणांवरून समाजसुधारक ओळखा.अ) त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली.ब) त्यांनी हिंदूधर्म व्यवस्थापक सभेची स्थापना केली.क) त्यांना महाराष्ट्राचे ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ म्हटले जाते.

‘आम्ही जे करीत आहोत ते खरे म्हणजे इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे’ असा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) त्यागराज हे एक तेलुगु कवी होते. (ब) ते औरंगजेबाचे समकालीन होते. (क) ते भगवान विष्णूचे राम अवतारात पूजन करायचे. (ड) त्यांनी कर्नाटक संगीतातील गाणीही रचली आहेत. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

पुणे येथे स्त्री विचारवती ही सामाजिक संस्था कोणी स्थापन केली?

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) तो स्वत:ला ‘सकलोत्तरपथनाथ’ असे म्हणत. (ब) त्याने ‘रत्नावली’, ‘नागानंद’ ही नाटके लिहिली. (क) तो दर पाच वर्षांनी आपली संपत्ती वाटून टाकत असे.

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) तो स्वत:ला ‘सकलोत्तरपथनाथ’ असे म्हणत. (ब) त्याने ‘रत्नावली’, ‘नागानंद’ ही नाटके लिहिली. (क) तो दर पाच वर्षांनी आपली संपत्ती वाटून टाकत असे.

योग्य जोड्या जुळवा. कट वर्ष अ) पेशावर कट खटला I) 1922 ब) कानपूर कट खटला II) 1924 क) मिरत कट खटला III) 1929 अ ब क

तो पहिला इंग्रज दूत कोण जो भारतीयांसोबत व्यापार करू इच्छित होता?

तैनाती फौजेसंबंधी खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. (अ) तैनाती फौजेची संकल्पना डुप्लेची होती तर तिचा यशस्वी वापर लॉर्ड वेलस्लीने केला. (ब) वेलस्लीने या पद्धतीचा प्रथम वापर 1799 मध्ये मराठ्यांविरुद्ध केला.

तैनाती फौज पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या अटी होत्या? (अ) भारतीय राज्यांच्या परराष्ट्र संबंधांवर कंपनीचे नियंत्रण राहील. (ब) राज्याच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही. (क) अंतर्गत व बाह्य शत्रूंपासून कंपनी राज्यांचे रक्षण करेल. (ड) त्या बदल्यात राज्यांनी कंपनीला जमीन किंवा धन द्यावे.

‘तेभागा’ ही कृषी चळवळ स्वातंत्र्यापूर्वीच्या दहा वर्षांत झालेली प्रमुख चळवळ आहे. वरील चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यात झाली?

पुढील व्यक्ती ओळखा. अ) त्यांचा बारिंद्र घोषांच्या गुप्त संघटनेशी संबंध आला. ब) त्यांनी कोलकात्याला वैद्यकीय शिक्षण घेतले. क) ते यवतमाळच्या टिळकवादी गुप्त मंडळाचे सभासद होते.

तुलवा वंशाबाबत योग्य विधाने ओळखा. (अ) संस्थापक वीर निरसिंह हा होता. (ब) कृष्णदेवराय हा तुलवा वंशातील सर्वात पराक्रमी राजा होता. (क) तेलगु साहित्यांचा सुवर्णकाळ.

वर्णनावरून सुलतान ओळखा. (अ) एक विक्षित व्यक्ती म्हणून ओळख. (ब) अचाट कल्पनांचा पुरुष. (क) राजधानी दिल्लीवरून देवगिरीला स्थलांतरित केली.

योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ स्तंभ ब (अ) वसईचा तह (i) रघुजी भोसले व इंग्रज (ब) देवगावचा तह (ii) दुसरा बाजीराव व इंग्रज (क) सुर्जी अंजनगावचा तह (iii) दौलतराव शिंदे व इंग्रज (ड) राजापूरघाटचा तह (iv) यशवंतराव होळकर व इंग्रज अ ब क ड

अयोग्य जोड्या जुळवा. गट अ गट ब बौद्ध परिषद ठिकाण अ) पहिली राजगृह ब) दुसरी वैशाली क) तिसरी तक्षशिला ड) चौथी कुंडलवन

योग्य विधाने ओळखा. (अ) भारतात ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची अहर, कायथा, रंगपूर अशी महत्त्वाची ठिकाणे सापडतात. (ब) महाराष्ट्रात आढळणाऱ्या स्थळांच्या आधारे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे सावळादा, जोर्वे आणि माळवा असे उपप्रकार पडतात..

खाली दिलेल्या वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. अ) या सेनानीने डिसेंबर 1857 मध्ये कानपूरच्या युद्धात इंग्रजांशी दोन हात केले. ब) त्यानंतर सुमारे 10 महिने इंग्रजांशी एकाकी लढत दिली.

अयोग्य जोडी/ड्या ओळखा. (अ) तहकिक-ए-हिंद आमिर खुस्रो (ब) लैला मजनू अल-बेरूनी (क) शाह-नामा फिरदौसी (ड) रिहला इब्न बतूता

अयोग्य जोडी ओळखा.

खालीलपैकी कोणत्या प्रबंधाबद्दल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमक्सिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी दिली?

‘रानडे, गांधी आणि जिना’ हे पुस्तक कोणाचे आहे?

डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ) यालाच ‘निराश्रित सहाय्यकारी मंडळी’ या नावाने ओळखले जायचे. ब) याचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर होते. क) अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे व दवाखाने चालवणे हा उद्देश. ड) मिशनच्या मदतीने मुंबईत रात्रशाळा सुरू झाल्या.

डलहौसीच्या ‘दत्तक वारसा नामंजूर’धोरणाच्या अंतर्गत विलीनीकरण झालेले पहिले राज्य कोणते?

अचूक जोड्या ओळखा. (अ) मोहेंजोदारो - राखलदास बॅनर्जी (ब) लोथल - रंगनाथराव (क) धोलविरा - जे. पी. जोशी (ड) हडप्पा - दयाराम सहानी

“मी जमिनीवरील इंग्रजांची साधने नष्ट करू शकतो पण समुद्र आटवू शकत नाही’’ असे कोणी म्हटले?

समाजसुधारक ओळखा. (अ) त्यांनी ‘ओरायन’ नावाचा ग्रंथ लिहिला. (ब) देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी ‘पैसा फंड आंदोलन’ सुरू केले. (क) के. टी. तेलंग हे यांचे राजकीय गुरू होते.

खालील जोड्यांचा विचार करा. लिपी काळ (अ) ब्राह्मी मौर्य काळ (ब) सिद्धमत्रिका गुप्त काळ (क) मोडी मराठा काळ वरीलपैकी योग्य जोडी/ड्या ओळखा.

संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली? ही उक्ती कोणाची?

दैनिक व संपादकांच्या योग्य जोड्या जुळवा. अ) ज्ञानप्रकाश i) वीरेश्वर छत्रे ब) इंदुप्रकाश ii) कृष्णाजी रानडे क) ज्ञानसिंधु iii) विष्णुशास्त्री पंडित ड) जागृती iv) भगवंतराव पाळेकर अ ब क ड

खालीलपैकी कोणते प्राणी सिंधु संस्कृतीत ज्ञात होते? (अ) सिंह (ब) घोडा (क) वाघ (ड) हत्ती (इ) कासव (फ) उंट

प्राचीन काळातील जोर्वे संस्कृती कोणत्या राज्यात अस्तित्वात होती?

प्राचीन काळातील जोर्वे संस्कृती कोणत्या राज्यात अस्तित्त्वात होती?

महाराष्ट्रातील नाशिक भागातील अतिप्राचीन संस्कृतीला ------- म्हणतात.

जोड्या लावा. अ ब (i) जोनाथन डंकन (a) एशियाटिक सोसायटी बंगाल (ii) सर विल्यम जोन्स (b) इव्हँजेलिकल सोसायटी (iii) विल्यम विल्बरफोर्स (c) संस्कृत महाविद्यालय, बनारस

खालीलपैकी कोणती/त्या जोडी/जोड्या बरोबर आहेत? (अ) मेझोलिथिक युग : गावांचा उदय (ब) नवाश्म युग : भात शेती (क) ताम्रपाषाण युग : दगडाबरोबर तांबे, कांस्य धातूंचा मोठ्या प्रमाणात वापर.

खालीलपैकी कोणती/कोणत्या संज्ञा जैन तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत? अ) अनुव्रत ब) महाव्रत क) सल्लेखना

खालीलपैकी कोणता समूह जैन तत्त्वज्ञानातील त्रिरत्ने दर्शवतो?

जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता, त्यात पुढील संस्थाने होती. (अ) बडोदा (ब) त्रावणकोर (क) बिकानेर (ड) भोपाळ

‘छोटीशी चिमणीदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते’ हे विख्यात वचन खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीचे आहे?

अ) सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या ‘सुश्रुतसंहिता’ या ग्रंथात विविध रोगांचे निदान व रोगांवरील उपाय यांबाबत लिहिले आहे. ब) सुश्रुतसंहितेचे अरबी भाषेत भाषांतर ‘किताब-इ-सुसुद’ असे होते. क) तो बिंबिसाराच्या दरबारात प्रसिद्ध वैद्य होता व त्याने विविध शस्त्रक्रियांचे प्रकार व अस्थिभंग यांवर उपाय यांचा सखोल अभ्यास केला होता. अयोग्य असलेले विधान/विधाने ओळखा.

फेब्रुवारी 1922 च्या चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब झाली. या घटनेचे वर्णन ‘नॅशनल कॅलॅमिटी’ असे कोणी केले?

वर्णनावरून मुघल शासक ओळखा. (अ) त्याने रविवारी व गुरूवारी पशुहत्या बंदी केली. (ब) शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेव यांची त्याने हत्या केली. (क) त्याकडे कोणी, केव्हाही न्याय मागू शकत होते.

गौतमबुद्धांच्या जीवनाशी संबंधित खालील जोड्यांचा विचार करा. घटना ठिकाण (अ) जन्म कुशीनगर (ब) ज्ञानप्राप्ती सारनाथ (क) पहिले प्रवचन बोधगया वरीलपैकी कोणती/त्या योग्य जोडी/ड्या आहे/त?

‘जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल,माझ्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक पुनर्जन्मी स्वातंत्र्यासाठी फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाही’. हे उद्गार कोणाचे?

___________ साली ____________ यांनी 'सिक्स नेशन फाईव्ह काँटीनेट इनिशिएटीव्हची स्थापना केली.

मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याच्या राज्यपद्धतीचे ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ हे महत्त्वाचे वैशिष्ठ्य होते?

‘कोरोमंडलचा किनारा’ हा शब्द कोणत्या साम्राज्यापासून आला आहे?

चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने खालीलपैकी कोणत्या राजांना युद्धात पराभूत केले होते? (अ) सम्राट हर्षवर्धन (ब) म्हैसूरचे गंग (क) राजा महेंद्रवर्मन

‘चार्टर अॅक्ट 1833’ च्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. (अ) या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारविषयक सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि कंपनीकडे केवळ प्रशासकीय अधिकार शिल्लक राहिले. (ब) या कायद्याने भारताने विज्ञानविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वित्तपुरवठ्याची सोय करण्यात आली. (क) या कायद्याने भारत सरकारला ‘गुलामीची प्रथा’ बंद करण्याची सूचना करण्यात आली. वरील विधानांपैकी योग्य विधाने खालील पर्यायांमधून ओळखा.

चार्टर अ‍ॅक्ट 1833’ च्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. (अ) या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारविषयक सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि कंपनीकडे केवळ प्रशासकीय अधिकार शिल्लक राहिले. (ब) या कायद्याने भारताने विज्ञानविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वित्तपुरवठ्याची सोय करण्यात आली. (क) या कायद्याने भारत सरकारला ‘गुलामीची प्रथा’ बंद करण्याची सूचना करण्यात आली. वरील विधानांपैकी योग्य विधाने खालील पर्यायांमधून ओळखा.

अ) पारंपरिक भारतीय कला आणि इराणी कला यांचा सुरेख संवाद मुघलकालीन वास्तुकलेमध्ये झालेला दिसतो. ब) उंच चौथऱ्यावर बांधलेली इमारत इमारतीसाठी वापरलेला लाल अथवा संगमरवरी दगड, कोरीव कमानी, दगडी जाळ्या व वस्तूवरील दुहेरी घुमट ही मुघलकालीन वस्तूंची वैशिष्ट्ये आहेत. वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

चार आश्रम म्हणजे ब्रम्हचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यांचा उल्लेख कोणत्या उपनिषदात आढळतो?

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

राजव्यवस्थेबाबतचा सप्तांग सिद्धांत कोणी मांडला?

---- च्या चार्टर ॲक्ट अन्वये ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी रद्द झाली.

खालील जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. चळवळ नेतृत्व (a) रामोशांचे बंड वासुदेव बळवंत फडके (b) कुका उठाव बाबा राम सिंग (c) संथाळांचे बंड बंकिमचंद्र चॅटर्जी

खालीलपैकी कोणती मागणी चलेजाव चळवळीत करण्यात आली नव्हती?

खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) खेडा सत्याग्रह (ब) चंपारण्य सत्याग्रह (क) अहमदाबादेतील गिरणी कामगारांचा संप (ड) असहकार चळवळ

जोड्या लावा. (अ) वेताळभट्ट (i) मांत्रिक (ब) अमरसिंह (ii) कोषाकार (क) वररूची (iii) व्याकरणकार (ड) शंकू (iv) स्थापत्य

‘देवगुप्त’, ‘नरेंद्र चंद्र’ हे किताब कोणी धारण केले?

खालील मुघल काळातील लढायांपैकी कालानुक्रमे पहिली लढाई कोणती?

‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना’ ‘उठो जवाने, करके बताओ कहनेके दिन गए’ अशा गीतांनी कोणी जनजागृती घडवून आणली.

खालील विधानांवरून समाजसुधारक ओळखा. अ) त्यांचा जन्म खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. ब) त्यांनी विनावेतन शिक्षणाचे कार्य केले. क) त्यांचा मृत्यू प्लेगची बाधा झाल्याने 10 मार्च 1897 ला झाला.

महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्यूथर’ म्हणून कोणास ओळखले जाते?

गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. अ) अहिंसा ब) सत्य क) अस्तेय ड) अपरिग्रह ई) इंद्रिय संयम

दिलेल्या विवरणानुसार व्यक्ती ओळखा. अ) ‘द डायमंड ऑफ इंडिया अॅतन्ड ज्युएल ऑफ महाराष्ट्र’ या शब्दांत टिळकांनी त्यांचा गौरव केला. ब) त्यांचा जन्म कातलुक (रत्नागिरी) येथे झाला. क) भारताला वसाहतींचे स्वराज्य देण्यात यावे अशी मागणी त्यांनी 1905 मध्ये केली.

अलंकार मिमांसा नावाचा लेख कोणी लिहिला ?

अयोग्य जोड्या जुळवा. अ) गुलामगिरी नष्ट करणारा - मेकॉले ब) हिंदुस्तानी जनतेला - चार्ल्स् मेटकाफ मुद्रणस्वातंत्र्य देणारा क) शिक्षणाविषयक उदार - लॉर्ड बेंटिक धोरण स्वीकारणारे

दिल्ली सल्तनतमधल्या घराण्यांचा कालानुक्रमे मांडणी करा. (अ) गुलाम घराणे (ब) खिलजी घराणे (क) तुघलक घराणे (ड) सय्यद घराणे (इ) लोधी घराणे

गुरुनानक यांच्याबद्दल खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

गुप्तांच्या राज्यकारभारासंबंधी खालील जोड्यांचा विचार करा. (अ) प्रार्थमाकुलिका कलाकारांचा मुख्य (ब) भुक्ती लहान जिल्हे (क) उपारिका लहान जिल्ह्याचा प्रमुख वरीलपैकी योग्य जोडी/जोड्या कोणती/त्या?

हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करत होते. त्यासंबंधित अयोग्य विधान/ने ओळखा. अ) कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. ब) गुजराथमध्ये सातूचे पीक तर राजस्थानमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाई. क) लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे.

खालील संस्थांशी निगडीत व्यक्ती कोण? (अ) नाताळ इंडियन काँग्रेस (ब) गुजरात विद्यापीठ (क) टिळक स्वराज्य फंड (ड) सेवाग्राम आश्रम

पुढीलपैकी कोणत्या नेत्यांचा स्वराज्य पक्ष स्थापनेत पुढाकार होता?

गांधीजींची अंत्योदयाची कल्पना कोणत्या राज्याने सर्वप्रथम राज्यात अंमलात आणली?

गांधी-आयर्विन करारामुळे काय साध्य झाले?

लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमाने रचना करा. (अ) सुरत काँग्रेस सभा (ब) लखनौ करार (क) गणपती उत्सव (ड) शिवजयंती उत्सव

विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय?

खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला? (अ) विष्णू भास्कर करमरकर (ब) नारायण शेषाद्री (क) नीळकंठशास्त्री गोऱ्हे (ड) पंडिता रमाबाई (इ) दे. वि. नाईक (फ) नारायण वामन टिळक (ग) गंगाधर भट्टाचार्य

स्वातंत्र्य संग्रामातील असहकार चळवळीत आंदोलनापूर्वी सविनय कायदेभंगाचा प्रथम प्रयोग कोणता मानला जातो?

महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये ‘साराबंदी’ ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील सत्याग्रहाचा पहिला प्रयोग अनुभवला?

अल्लाउद्दीन खल्जी बाबत योग्य विधाने निवडा. (अ) त्याने त्याच्या राज्यात सक्त दारूबंदी केली होती. (ब) धर्मापेक्षा त्याने राजकारणाला जास्त महत्त्व दिले. (क) उत्पन्नाच्या 50% शेतसारा लावला.

ब्रिटिश कंपनीने ‘नियामक कायदा’ इ. स. 1774 साली पास केला त्यांचे मुख्य कारण; (अ) भारतातील कंपनी प्रशासन मजबूत करायचे होते. (ब) कर्मचार्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता. (क) संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते. (ड) कंपनीच्या व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता.

जोड्या लावा. वृत्तपत्र क्रांतिकारक (अ) इंडियन सोशॉलॉजिस्ट (i) विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय (ब) वंदे मातरम (ii) लाला हरदयाळ (क) तलवार (iii) श्यामजी कृष्ण वर्मा (ड) गदर (iv) मादाम कामा

अयोग्य जोडी/ड्या ओळखा. गट अ गट ब (i) गोविकर्ता (अ) वन विभाग प्रमुख (i i) भागदूघु (ब) कर गोळा करणारा (iii) अक्षवापा (क) कुरिअर (iv) महिशी (ड) राणी

अ) बाजीराव द्वितीयला मिळत असलेली पेंशन नानासाहेबांस मिळावी म्हणून अजीमुल्लाह कंपनीच्या संचालकांना भेटण्यासाठी इंग्लंडला गेला.ब) परतीच्या प्रवासात तुर्कस्थान व तेथून क्रीमियाच्या रणभूमीवर जाऊन त्याने रंगो बापूजी गुप्ते यांची भेट घेतली. वरीलपैकी अयोग्य विधान कोणते?

काँग्रेसने क्रिप्स योजना का नाकारली?

खालीलपैकी कोणते क्रिप्स मिशनचे मुख्य उद्दिष्ट होते?

गांधी विवाह’ ही संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न कोणी केला?

नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीत योगदान दिले?

------- यांनी पहिल्यांदा संसदेत मराठीतून भाषण केले.

विक्रमशिला विहार (विद्यापीठ) खालीलपैकी कुणी स्थापन केला?

कनिष्काच्या काळात काश्मीर येथे झालेल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबतीतील खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) कोल्हापूर संस्थानात महार वतने बंद. (ब) संस्थानात मागास जातींना 50% आरक्षण दिले. (क) प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. (ड) देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा केला. (इ) कुलकर्णी वतने नष्ट करून तलाठी नेमले

अ) गौतम बुद्धांच्या मूर्ती प्रामुख्याने गांधार कलाशैलीत घडवल्या गेल्या. ब) महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात रोमन बनावटीच्या सोन्यात घडवलेल्या वस्तू सापडल्या. वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

खालील घटना कालानुक्रमे मांडा. (अ) होमरूल सभांची स्थापना. (ब) कोमागाटा मारू प्रकरण. (क) महात्मा गांधींचे भारतात आगमन

कॉर्नवालिस संहितेनुसार खालीलपैकी कोणती न्यायव्यवस्थेची वैशिष्ट्ये होती? अ) कायद्याचे राज्य ब) कायद्यासमोर समानता क) वैयक्तिक दिवाणी कायदा संमत ड) प्रशिक्षित न्यायालयीन अधिकारी व वकिलांमध्ये वाढ.

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा? (अ) वयाच्या 20 व्या वर्षी ब्राह्मो समाजात प्रवेश (ब) कॅथलिक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. समाजसुधारणेचे कट्टर पुरस्कर्ते. (क) 'संगत सभा' (मैत्री संघ) स्थापन केली होती. (ड) 1861 साली 'इंडियन मिरर' हे पाक्षिक काढले होते.

पुढील विवरणावरून व्यक्ती ओळखा. (अ) पुणे ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य होते. (ब) 'शालापत्र' या नियतकालिकाचे संपादक होते. (क) डॉ. जॉन्सनच्या 'रासलेस' या तात्त्विक कादंबरीचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. (ड) 'विचारलहरी' हे पाक्षिक काढले

अभिनव भोज व आंध्र पितामह नावाने कोणाला ओळखले जात असे?

‘अभिनव भोज’ व ‘आंध्र पितामहा’ नावाने कोणाला ओळखले जात असे?

कृष्णदेवरायाने ‘अमुक्तमाल्यदा’ हा ग्रंथ ----- भाषेत लिहिला.

हैदराबादचे पूर्वीचे (मध्ययुगीन) नाव काय होते?

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) त्याने कुतुब मिनार बांधायला सुरुवात केली. (ब) त्याने लाख बक्ष हे पद धारण केले. (क) तो चौगन(पोलो) खेळताना मेला.

स्लामी शैलीच्या वास्तू बांधणारा पहिला सुलतान _____________ हा होता.

मणिपूरमध्ये जाडोनांग व राणी गैदिनील्लू यांच्या नेतृत्वाखाली ------- जमातीच्या लोकांनी उठाव केला.

विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

कालिदासासंबंधी अयोग्य विधान ओळखा.

कालिदासासंबंधी अयोग्य विधान ओळखा.

बुद्धाच्या विविध मुद्रा व त्याचा अर्थ यांच्या जोड्या लावा. अ गट ब गट अ) वरद मुद्रा i) भीती दाखवण्याचा हावभाव ब) तर्जनी मुद्रा ii) सर्वोच्च ज्ञानप्राप्तीचा हावभाव क) क्षेपण मुद्रा iii) इच्छापूर्तीचा हावभाव ड) उत्तरबोधी मुद्रा iv) अमृत-शिंपण्याचा हावभाव अ ब क ड

1920 साली गांधीजीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या असहकार चळवळीबद्दल पुढील विधाने विचारात घ्या.अयोग्य विधान ओळखा.

कामराज योजने' प्रमाणे राजीनामे देणाऱ्या मंत्र्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? (अ) जनजीवनराम (ब) बी. गोपाल रेड्डी (क) लालबहादूर शास्री (ड) मोरारजी देसाई (इ) स. का. पाटील

श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुझफ्फर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली तो खटला कोणत्या नावाने ओळखला जातो ?

खालीलपैकी कोणाचा समावेश मवाळांमध्ये होतो? (अ) अरविंद घोष (ब) गोपाळकृष्ण गोखले (क) फिरोजशाह मेहता (ड) लाला लजपतराय

1915 मधील मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनाबद्दल सत्य विधान/ने ओळखा: अ) 11 वर्षांनंतर हे अधिवेशन मुंबईत भरले होते. ब) अधिवेशनाचे अध्यक्ष सत्येंद्रनाथ सिन्हा होते. क) अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष दिनशा वाच्छा होते.

9 ऑगस्ट 1925 च्या काकोरी कटात यापैकी कोणते क्रांतिकारी सहभागी नव्हते? (अ) चंद्रशेखर आझाद व राजेंद्रनाथ लाहिरी (ब) रामप्रसाद बिस्मिल व रोशन सिंग (क) अशफाक-उल्ला खान व योगेश चॅटर्जी (ड) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त

खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) चितगाव शस्त्रागारावर हल्ला (ब) साँडर्सचा खून (क) केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले गेले. (ड) काकोरी येथे जाणारी रेल्वेगाडी लुटली.

अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना कोणत्या काँग्रेस अधिवेशनात झाली?

1930 च्या मुस्लीम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लीम राष्ट्राची कल्पना मांडली?

कराची येथील काँग्रेसच्या सभेत ___________.

राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली?

सम्राट कनिष्काविषयी खालील विधाने विचारात घ्या. (अ) त्याने पेशावर आणि मथुरा या दोन राजधान्या बनवल्या. (ब) साम्राज्यविस्तारासाठी त्याने चीनवर दोन वेळा आक्रमण केले. (क) गौतमबुद्धांचे चरित्र लिहिणारा अश्वघोष कनिष्काच्या दरबारात होता. (ड) स्वतःच्या नावावरून त्याने कनिष्कपूर हे शहर वसवले. योग्य विधाने ओळखा.

वर्धा शिक्षण योजनेसंदर्भात योग्य विधान/ने निवडा. अ) भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद 22 व 23 ऑक्टोबर 1937 ला भरविण्यात आली. ब) या परिषदेचे अध्यक्षपद स्वतः महात्मा गांधी यांनी भूषविले. क) परिषदेनंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समिती स्थापन करण्यात आली.

अ) अवंतीचा राजा विक्रमादित्याने इ.स. पूर्व 57 मध्ये शकांचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ त्याने ‘विक्रमसंवत्’ कालगणना सुरू केली. ब) इ.स. 78 मध्ये मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ शकांनी ‘शक संवत’ कालगणना सुरू केली. क) ‘विक्रमसंवत्’ या कालगणनेचा भारत सरकारने स्वीकार केला आहे. वरीलपैकी अयोग्य नसणारी विधाने कोणती?

औरंगजेबाबत अयोग्य विधान निवडा.

खालील निर्णय कोणाच्या काळात घेतले गेले? (अ) नौरोज सण साजरा करण्यावर बंदी (ब) तुलादानावर बंदी घातली. (क) सती प्रथेवर बंदी घातली.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते?

खाली दिलेल्या जोड्यांपैकी अचूक जोड्या कोणत्या आहेत? संघटना नेता (अ) ऑल इंडिया किसान सभा आचार्य नरेंद्र देव (ब) फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस (क) भारतीय कम्युनिस्ट पार्टी पी. सी. जोशी

शंकरलाल बँकर व जमनादास द्वारकादास यांनी ---- मागणीच्या अर्जावर 10 लाख कामगार व शेतकरी यांच्या सह्या जमविण्याची मोहीम हाती घेतली.

ऋग्वेदांमधील राजांपेक्षा महाजनपदांमधील राजे वेगळे होते कारण -----. (अ) त्यांनी मोठे किल्ले बांधले. (ब) त्यांनी सैन्य बाळगले होते. (क) त्यांनी नियमित कर गोळा केला.

वैदिक साहित्यामधील ‘निष्क’ व ‘सत्मना’ या संज्ञा म्हणजे ------.

वैदिक काळात कायदेमंडळाचा सदस्य _____________ या नावाने ओळखला जात असे.

ऋग्वेद संहितेमधील नववे मंडल पूर्णपणे ----ला अर्पण केले आहे.

महिला आणि सविनय कायदेभंग चळवळीतील सहभाग यांच्या योग्य जोड्या लावा.(अ) सरोजिनी नायडू (i) बंगालमध्ये नारी सत्याग्रह समिती नेतृत्व केले(ब) अवंतिकाबाई गोखले (ii) मॅजिस्ट्रेटपदाचा त्याग करून कायदेभंगात उडी घेतली(क) उर्मिला देवी (iii) मुंबईत खादीचा प्रचार केला(ड) हंसाबेन मेहता (iv) धारासना येथील मीठ सत्याग्रहाचे नेतृत्व केले

उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले ?

खालील विधानांचा विचार करा. अ) प्राचीन काळी वेद हे संस्कृतमध्ये लिहिले गेले. ब) संस्कृत, पाली व प्राकृत भाषा इंडो-युरोपियन कुळातील आहेत. क) द्रविड भाषांमधील तेलुगु भाषेत सर्वात जुने साहित्य आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ) वर्धमान महावीरांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवला म्हणून लोक त्यांना ‘जिन’ म्हणू लागले. ब) आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून त्यांनी ‘पाली’ या भाषेचा वापर केला. योग्य विधान/विधाने ओळखा.

पेशवेकाळात खालील कलाप्रकारांपैकी कोणते प्रकार विशेष प्रसिद्ध होते? अ) पोवाडा ब) लावणी क) तमाशा

महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती?

इंस्ट्रूमेंट ऑफ अॅसेशनवर खालीलपैकी कोणी सर्वात प्रथम स्वाक्षरी केली?

इल्बर्ट बिल वाद हा ------- शी संबंधित होता.

_____________ च्या काळात मंगोल सरदार चंगेज खानने ख्वारिज प्रदेशावर हल्ला केल्याने तेथील राजपुत्र सुलतानाला शरण आला, मात्र उगाच मोगलांसोबत संघर्ष नको म्हणून सुल्तानने त्याला शरण नाकारले. अशाप्रकारे त्याने मंगोल हल्ल्यापासून भारताला वाचवले.

किताब-ए-रिहला हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले?

जोड्या लावा.1857 उठावाचे ठिकाण नेतृत्व(अ) मुंबई (i) भगवंतराव निळकंठराव(ब) सोरापूर (ii) गुलमार डुबे(क) कामठी (iii) वेंकप्पा नाईक, बळवंत बेहरी(ड) पेठ (iv) इनायतुल्ला खान, विलायत खान

‘सुशिक्षित वर्ग इंग्लंडचा शत्रू नाही उलट त्याच्यासमोर असलेल्या भव्य कार्यात नैसर्गिक व आवश्यक सहकारी आहे’ अशी घोषणा कुणी केली?

सायमन कमिशन संबंधी पुढील पैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त? (अ) काँगेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. (ब) सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता.

28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते ?

वेगळा पर्याय ओळखा.

‘इंडियन ओपिनियन’ हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले?

अ) 1893 ला गांधीजी प्रथम दक्षिण आफ्रिकेत गेले. ब) 1904 मध्ये फिनिक्स नावाची वसाहत गांधीजींनी स्थापली. क) ‘इंडियन ओपिनियन’ नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले.

औद्योगिक क्रांतीमुळे ----- हे ‘जगाचा कारखाना’ म्हणून प्रसिद्धीस आले.

अठराशे सत्तावनच्या उठावात मुधोळमधील बेरड जमातीने देखील उठाव केला. या उठावाचे कारण पुढीलपैकी कोणते होते?

कर्नाटक लढाया (1740-1763) खालीलपैकी कोणत्या दोन युरोपियन सत्तांदरम्यान झाल्या?

खालीलपैकी परमहंस सभेशी निगडित नसणारी व्यक्ती कोणती?

आर्यांचे मूळस्थान म्हणजे ‘आर्क्टिक प्रदेश’ हा सिद्धांत कोणी दिला?

खालीलपैकी कोणत्या व्यक्ती ‘आर्य समाजाशी’ संबंधित होत्या? (अ) महात्मा हंसराज (ब) लाला लजपतराय (क) स्वामी दयानंद सरस्वती (ड) स्वामी श्रद्धानंद

‘आर्य समाजा’शी संबंधित खालील वाक्यांचा विचार करा. (अ) आर्य समाजाने पाश्यात्त्य विज्ञानाच्या अभ्यासाचा निषेध केला. (ब) हा समाज पुराणातील शिकवणुकीवर बेतलेला होता. वरीलपैकी अचूक वाक्ये ओळखा.

योग्य जोड्या जुळवा. (अ) आर्य समाज (i) स्वामी दयानंद सरस्वती (ब) प्रार्थना समाज (ii) दादोबा पांडुरंग तर्खडकर (क) डिप्रेस्ड क्लासेस मिशन (iii) म. गो. रानडे (ड) सामाजिक परिषद (iv) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (v) विष्णुशास्त्री पंडित अ ब क ड

आर्यबांधव समाज ----- येथे कार्यरत होता.

चंद्रगुप्त मौर्याबाबत योग्य नसलेले विधान/ने ओळखा.अ) मगधचा नंद राजा ‘धनानंद’ याच्या जुलमी-राजवटीपासून चंद्रगुप्त मौर्याने इ.स.पू. 325 मुक्त करून मगधवर सत्ता प्रस्थापित केली.ब) सिकंदरने नेमलेल्या क्षत्रपांमधून सेल्युकस निकेटर या बॅबिलोनच्या राजाने वायव्य भारत व पंजाबवर केलेले आक्रमण चंद्रगुप्ताने यशस्वी परत केले व काबूल, कंदहार व हेरत हे प्रदेश त्याच्या राज्यात सामिल केले.क) आयुष्याच्या शेवटी त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. अ) आंबेडकरांनी प्राचीन भारतातील व्यापार विषयावर पीएच.डी. संपादन केली. ब) त्यांनी ‘भारतीय राष्ट्रीय नफ्याचा वाटा’ या विषयावर एम. ए. पदवी संपादन केली. क) ‘हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’, अशी प्रतिज्ञा त्यांनी 1927 साली रायगड येथे घेतली. वरीलपैकी चुकीचे/ची विधान/ने ओळखा.

अ) 1906 च्या सुमारास त्यांनी ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स असोसिएशन’ची स्थापना केली. ब) त्याच सुमारास ‘टॉलस्टॉय फार्म’ची स्थापना देखील केली. वरील विधाने कोणाबद्दल आहेत?

महात्मा गांधींना सविनय कायदेभंगाच्या चळवळीची प्रेरणा खालीलपैकी कोणत्या विचारवंतांकडून मिळाली?

‘दत्त महात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?

पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा.

लोकायत व आजीविका तत्त्वज्ञानामध्ये कोणता मूलभूत फरक होता? (अ) आजीविकांचा प्रारब्धावर विश्वास होता तर लोकायत त्याच्या विरुद्ध होते.(ब) आजीविकांच्या मते कोणतेही वैश्विक नियम अस्तित्वात सतात तर लोकायतांच्या मते काही मूलभूत नियम अस्तित्वात असतात.

खाली दिलेले वर्णन कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती जनतेला होण्यासाठी दैनिक मराठा हे दैनिक कोणी सुरू केले?

राष्ट्रीय सभेविषयी अचूक विधाने ओळखा. अ) 28 डिसेंबर 1895 रोजी तिची स्थापना झाली. ब) पहिल्या सभेला केवळ दोन मुस्लीम प्रतिनिधी उपस्थित होते. क) राष्ट्रीय सभेचे रौप्य महोत्सवी अधिवेशन मुंबई येथे पार पडले.

‘कॉमन विल’ व ‘न्यू इंडिया’ ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

1917 च्या काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल खालील विधाने विचारात घ्या: अ) हे अधिवेशन कोलकाता येथे भरले होते. ब) या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर झाला. क) ‘अगोदर सामाजिक सुधारणा की राजकीय’ या वादाला विधायक रूप दिले. योग्य विधान/विधाने ओळखा.

अहिल्याबाई होळकरांबद्दल पुढील विधानांपैकी सत्य उदाहरणे ओळखा. अ) कुंभेरीच्या लढाईत अहिल्याबाईचे पती खंडेराव धारातीर्थी पडले.ब) त्यांनी न्यायदानासाठी भक्कम व्यवस्था उभी केली, प्रसंगी स्वतःच्या मुलाला पाच कोरडे ओढण्याची शिक्षा दिली. क) त्यांचा मृत्यू माहेश्वर येथे इ. स. 1795 ला झाला.

अहमदिया आंदोलन/चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली?

गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली कारण,

योग्य जोड्या जुळवा.प्रधानांचे नाव पद(अ) मोरो त्रिंबक पिंगळे (i) सचिव(ब) निराजी रावजी (ii) मंत्री(क) अण्णाजी दत्तो (iii) न्यायाधीश(ड) दत्ताजी वाकनीस (iv) मुख्य प्रधान

योग्य विधाने ओळखा. (अ) प्राचीन अश्मयुगातील मानवी जीवन बरेचसे अप्रगत होते. (ब) प्राचीन अश्मयुग-पूर्व काळातील लोक पशुपालन करत असत.

अशोकाच्या अलाहाबाद येथील स्तंभालेखावर खालीलपैकी कोणत्या मध्ययुगीन शासकाबद्दल माहिती आढळते?

खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या ‘धम्म’बद्दल माहिती आहे?

प्राचीन भारतातील महाजनपदांबद्दल पुढील विधाने लक्षात घ्या. अ) ‘मल्ल’ हे जनपद ‘गोरखपूर’ भागात होते व ‘कुशीनगर’ ही त्याची राजधानी होती. ब) ‘कंबोज’ हे जनपद ईशान्य काश्मिरमध्ये होते व ‘राजापूर’ ही त्याची राजधानी होती. क) ‘अवंती’ हे उत्तर प्रदेशात होते व ‘कपिला’ ही त्याची राजधानी होती.ड) ‘पांचाल’ हे माळवा प्रांतात असून त्याची उत्तरेतील राजधानी ‘उज्जैन’ असून दक्षिणेतील राजधानी ‘माहिष्मती’ होती. योग्य नसलेली विधान/विधाने ओळखा.

योग्य विधाने ओळखा. (अ) सोळा महाजनपदांपैकी एक महत्त्वाचे राज्य म्हणून ओळख असलेल्या 'अवंती' चे उत्तर अवंती व दक्षिण अवंती असे दोन भाग होते. (ब) उत्तर अवंतीची राजधानी माहिष्मती होती, तर दक्षिण अवंतीची राजधानी उज्जयिनी ही होती.

अ) परमार घराण्याचा संस्थापक कृष्णराज होय. ब) माळव्यातील धार ही परमारांची राजधानी होती. क) चौदाव्या शतकाच्या आरंभी मुहम्मद घोरीने परमारांची सत्ता संपुष्टात आणली. वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) अल्लाउद्दीन खिल्जी याने 1292 मध्ये देवगिरीवर हल्ला केला. (ब) रामचंद्र यादव हा तेव्हा देवगिरीवर राज्य करत होता. वरीलपैकी अचूक विधान/ने ओळखा.

अ) यादवांची वंशावळ यादवांचा प्रधान ‘हेमाद्री’ याने लिहिली आहे. ब) अल्लाउद्दीन खिलजी याने राजा रामचंद्र यास कैद केले होते. क) अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीची श्रीमंती बघून दौलताबाद हे नाव दिले होते. ड) अल्लाउद्दीन खिलजी याने शंकरदेवचा इ.स. 1312 मध्ये पराभव करून देवगिरी हे मुस्लिम सत्तेचे पहिले केंद्र बनविले. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) अमीर खुसरौ हा अल्लाउद्दिन खिल्जीच्या दरबारातील कवी होता. (ब) त्याला तुती-ए-हिंद असेही म्हणतात. (क) त्याने तुघलकनामा हा ग्रंथ लिहिला. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

योग्य विधाने ओळखा. (अ) अल्लाउद्दिन खिलजीचे मूळ नाव 'अली गुरशास्य' होते. (ब) सुलतान पदावर आल्यावर त्याने स्वतःला सिकंदर-ए-सानी ही पदवी घेतली. (क) वस्तू व वजनमापांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता. (ड) दिल्लीजवळ त्याने सिरी हे शहर वसवले.

ब्रिटिशकालीन भारतात मुस्लिम धर्मात घडून आलेल्या सुधारणा चळवळीबाबत पुढील काय खरे आहे? अ) ‘अलिगढ चळवळ’ ही पाश्चिमात्त्य विचारांच्या इस्लामवर झालेल्या आघाताविरुद्ध प्रतिक्रिया होती. ब) सर सय्यद अहमदखान यांनी सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी ‘दार-उल्-इस्लाम’ हे वृत्तपत्र सुरू केले.

खालील विधाने विचारात घ्या. अ) अलबेरुनी हा मुहम्मद घोरीसोबत भारतात आला. ब) त्याने किताब-उल-हिंद हे पुस्तक लिहिले. क) यात भारतातील वैज्ञानिक संस्कृतीचे विश्लेषण केले आहे.वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

खालील वर्णन कोणाचे आहे? - याने ‘सितार’ या संगीत वाद्याचा शोध लावला होता. ‘लैला-मजनू’ हे प्रसिद्ध साहित्य लिहिले होते. ‘भारताचा पोपट’ अशी त्याची ओळख होती.

‘अकबरनामा’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

अकबराच्या काळातील नवरत्ने यांच्या संदर्भात योग्य जोड्या लावा. अ गट ब गट अ) तोडरमल I) लीलावती ग्रंथ ब) फैजी II) अकबरनामा क) अबु फजल III) खान-ए-खजाना ड) अब्दुल रहिम IV) जमीन महसूल अ ब क ड

पुढे दिलेल्या विधानांपैकी अचूक विधान ओळखा.

वेदांबद्दल पुढीलपैकी अयोग्य नसलेले विधान/ने ओळखा. अ) ऋग्वेदामध्ये 1028 ऋचा असून ‘ब्राम्हणी ऐतरेय’ व ‘कौष्टिका’ असे त्यामध्ये अंतर्भूत ऋचांचे प्रकार आहेत. ते जातिव्यवस्था व विविध दर्शनांची माहिती देते.ब) यजुर्वेदामध्ये सातपथ-ब्राह्मण असून त्यामध्ये यज्ञामधील विविध विधी व सोपस्कारांबद्दल माहिती आहे. क) अथर्ववेद संगितामधील विविध प्रकार व विविध ताना यांबद्दलची माहिती आहे. ड) समवेद हे जादू वा तांत्रिक-मांत्रिकीबद्दल माहिती देते.

अजातशत्रू विषयी योग्य विधाने ओळखा. (अ) अजातशत्रूने त्याचे वडील बिंबीसार यांची हत्या करून मगधची गादी बळकावली. (ब) जैन धर्म ग्रंथामध्ये त्याला कुणीक या नावाने ओळखले जाते. (क) गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद आयोजित केली. (ड) त्याने आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाने काशी, वृज्जी ही महाजनपदे मगध सत्तेला जोडली.

अयोग्य जोडी ओळखा. ग्रंथ लेखक

_____________ विजयाच्या स्मरणार्थ अकबराने फत्तेपूर सिक्री बुलंद दरवाजा' बांधला.

अ) बीना दास या शाळकरी मुलीने जिन्हा न्यायाधीशाला ठार केले. ब) शांती घोष या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट अ) लॉर्ड लान्सडाऊन I) शेती व वाणिज्य खात्याची स्थापना ब) लॉर्ड मेयो II) तिसरे ब्राम्ही युद्ध क) लॉर्ड रिपन III) ज्युरांडच्या अध्यक्षतेखाली कमिशनची स्थापना ड) लॉर्ड डफरिन IV) पहिला फॅक्टरी अॅाक्ट अ ब क ड

अ) बिहारमध्ये बहादूरखान याने उठाव केला. ब) रोहिलखंडात मौलवी अहमदउल्ला यांनी लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरणा दिली. क) रोहिलखंडात मौलवी अहमदउल्ला यांनी लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरणा दिली. वरीलपैकी योग्य विधान कोणते?

घटनाक्रमानुसार पुढील युद्धांचा क्रम लावा. अ) तिसरे मराठा युद्ध ब) तिसरे कर्नाटक युद्ध क) अब्दालीचे पाचवे आक्रमण ड) राक्षसी तंगडी उर्फ तालिकोटा येथील सुलतानांचे विजयनगर वरील आक्रमण

ताजमहालाबाबत पुढील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा.अ) शाहजहानने ताजमहाल बांधताना फक्त पत्नीप्रेम नव्हे तर साम्राज्याची आर्थिक घडी सुधारण्यासाठी रोजगारनिर्मिती हा मुख्य हेतू ठेवला होता.ब) ताजमहाल हा यमुना नदीच्या काठावर लाल किल्ल्याला लागूनच आहे.

जोड्या जुळवा. घराणे संस्थापक (अ) संगमा i) तिरुमला (ब) सलुवा ii) हरिहर आणि बुक्क (क) तुलुवा iii) नरसिंहा (ड) अरावीडू iv) वीर नरसिंहा अ ब क ड

भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कोणी म्हटले ?

1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी शोधलेल्या ब्राम्ही लिपीतील शिलालेखात कोणत्या राजाचे वर्णन ‘देवानाम पिय’ असे वर्णन होते?

तहजीब- उल-अखलाक की पत्रिका पुढीलपैकी कोणी सुरू केली?

भारतात सर्वप्रथम कोणता धातू वापरला गेला असे साधारणत: मानले जाते?

1937 च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने संपूर्ण देशात असलेल्या 836 जागांपैकी ______________ जागा जिंकल्या होत्या.

पुढील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा. (अ) 1811 मध्ये कलकत्त्याजवळील सेरामपूर या ठिकाणी डॉ. रॉबर्ट ट्रमंड याने बायबलचे मराठीत भाषांतर केले. (ब) 1808 मध्ये डॉ. विल्यम केरे यांनी मराठी व्याकरण व शब्दकोश प्रसिद्ध केला.

1865 साली स्थापन झालेल्या लंडन इंडियन सोसायटीचे सचिव खालीलपैकी कोण होते?

जमीन महसूल जमा करण्याच्या पूर्वीच्या वार्षिक बंदोबस्त व्यवस्थेच्या जागी 'दशवार्षिक बंदोबस्त' ही व्यवस्था कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात लागू करण्यात आली?

जातीभेद आणि अस्पृश्यता निवारणासाठी _________यांनी इ. स. 1944 मध्ये ‘समता मंच’ स्थापन केला.

जातीभेद आणि अस्पृश्यता निवारणासाठी ---- यांनी इ. स. 1944 मध्ये ‘समता मंच’ स्थापन केला.

चार वर्णांचा उल्लेख ऋग्वेदाच्या कोणत्या मंडलात केला आहे?

चार वर्णांचा उल्लेख ऋग्वेदाच्या कोणत्या मंडलात केला आहे?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) तानसेन हा अकबराच्या दरबारात होता. (ब) अकबराने मुघल भारताला एकच प्रशासकीय भाषा दिली. (क) अकबराने इबादतखाना बांधला. वरीलपैकी अचूक विधान/ने कोणती?

अयोग्य जोडी/ड्या ओळखा. (अ) डबीर - परराष्ट्र मंत्री (ब) सदर - धर्मखाते प्रमुख (क) वाकनवीस - शासकीय पत्रव्यवहार (ड) सुरनीस - महाराजांचे खासगी कारभार

खालील विधानांचा विचार करा. (अ) विजयालय हा चोल घराण्याचा संस्थापक होता. (ब) तो चालुक्यांचा सामंत होता. (क) त्याने इ.स. 850 मध्ये तंजावर जिंकले. वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

चुकीची जोडी ओळखा. (नद्यांची नावे) ऋग्वेदातील नाव आधुनिक नावे

चतुर्वर्गचिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला?

खालीलपैकी फिरदौसी हा सूफी पंथ कोणी स्थापला?

खालील विधाने विचारात घ्या. अ) अलाई दरवाजा अकबराने बांधला. ब) हा दरवाजा आग्रा येथे आहे. वरीपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती?

पुढील वाक्यात वर्णन केलेले राष्ट्रीय नेते ओळखा. भारताचे पितामह म्हणून ओळख. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र त्यांनी दिला. ते ब्रिटनच्या उदारमतवादी पक्षाचे हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य होते. त्यांनी संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत मांडला

1919 चा इंडियन कौन्सिल अॅgक्ट म्हणजे -----. (अ) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा (ब) महिलांना मताधिकार देणारा कायदा. (क) प्रांतात द्विशासन पद्धती लागू करणारा कायदा. (ड) भारतात जबाबदार राज्य पद्धतीविषयी पायाभरणी करणारा कायदा.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) सुलतान इब्राहिम अदिलशाह हा सरस्वती भक्त होता. (ब) त्याने नवरसनामा हा ग्रंथ लिहिला. (क) त्याने शिव व गणेशावर कवने लिहिली. वरीलपैकी अचूक विधान/ने कोणते/ती?

खालील विधाने विचारात घ्या. (अ) जहांगीर याने लाहोर येथील मोती मस्जिद बांधली. (ब) शहाजहान याने आग्रा येथे मोती मस्जिद बांधली. (क) जहांगीरच्या दरबारात दासवंत आणि बसवान हे दोन प्रसिद्ध चित्रकार होते. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) कृष्णदेवराय याला आंध्रभोज असेही म्हणतात. (ब) त्याने संस्कृत भाषेतील अमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिला. (क) त्याच्या दरबारात अष्टदिग्गज होते. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

योग्य जोड्या जुळवा. पक्ष स्थापना वर्ष (अ) साम्यवादी पक्ष i) 1942 (ब) फॉरवर्ड ब्लॉक ii) 1939 (क) बोल्शेविक लेनिनिस्टपक्ष iii) 1920 (ड) क्रांतिकारी साम्यवादी पक्ष iv) 1941 अ ब क ड

जोड्या जुळवा. संत ग्रंथ (अ) मुकुंदराज i) अमृतानुभव (ब) संत ज्ञानेश्वर ii) परमामृत (क) संत नामदेव iii) लिळाचरित्र (ड) म्हाईंभट iv) नामदेव गाथा अ ब क ड

जोड्या लावा. काँग्रेस अध्यक्ष अधिवेशन वर्ष (अ) हेन्री कॉटन i) 1888 (ब) विल्यम बेडरबर्न ii) 1889 (क) अल्फ्रेड वेब iii) 1904 (ड) जॉर्ज युल iv) 1894 अ ब क ड

खालीलपैकी कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही? (अ) पंडिता रमाबाई ( ब) नारायण शेेषाद्री (क) विष्णू भास्कर करमरकर (ड) रामकृष्ण विनायक मोडक (इ) बाबा पद्मनजी (फ) नीलकंठ शास्त्री गोर्हे

गांधी-आयर्विन करारात पुढीलपैकी कशाचा समावेश नव्हता.

खालीलपैकी कोणी भारताला भेट दिली नाही?

कानपूर कट खटल्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश होता? (अ) श्रीपाद अमृत डांगे (ब) शौकत उस्मानी (क) मुझफ्फर अहमद (ड) गुलाम हुसेन (इ) निलिकांत गुप्ता

पुढीलपैकी कोणत्या कायद्याने शीख भारतीय ख्रिश्चन आणि युरोपियन यांना स्वतंत्र मतदार संघ मिळाले?

चुकीची जोडी ओळखा.

योग्य विधान/ने ओळखा. (अ) नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठे पाल घराण्याच्या काळात बहरली. (ब) नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठे खिलजी घराण्याने नष्ट केली.

(अ) अकबराने - बदायुनी नकीब यानकडून महाभारताचे फारशी भाषांतर करून घेतले. (ब) अकबराने विधवा पुनर्विवाहास संमती दिली.

जोड्या जुळवा. स्तंभ I स्तंभ II (अ) पहिला सविनय कायदेभंग i) खेडा सत्याग्रह (ब) पहिले उपोषण ii) रौलेट कायदा (क) पहिला असहकार iii) चंपारण्य सत्याग्रह (ड) पहिले जनआंदोलन iv) अहमदाबाद गिरणी संप अ ब क ड

चले जाव चळवळीमध्ये जसे सातार्यात प्रति सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये ---- येथे ‘जातीय सरकार’ स्थापन झाले होते.

चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यात प्रति सरकार स्थापन झाले होेते, तसेच बंगालमध्ये ________ येथे ‘जातीय सरकार’ स्थापन झाले होते.

चलेजाव चळवळीमध्ये गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कोणासोबत स्थानबद्ध करण्यात आले होते?

खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) नेहरू अहवाल (ब) सायमन कमिशन (क) पूर्ण स्वराज्याचा ठराव (ड) जिनांचा 14 कलमी कार्यक्रम

अशोकाच्या शिलालेखांसंबंधी खालील विधानांचा विचार करा. (अ) ते अशोकाच्या धम्माविषयी व त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांविषयी आहेत. (ब) अशोकाचे शिलालेख प्रथम जेम्स प्रिंसेपने 1837 मध्ये उलगडा करून दाखविले. (क) बाराबर गुहांमध्ये मोठे शिलालेख सापडतात. (ड) छोटे शिलालेख मोठ्या शिलालेखांनंतर कोरले गेल्याचे मानले जाते. वरीलपैकी कोणते/ती वाक्य/वाक्ये बरोबर आहे/त?

चुकीचे विधान ओळखा. (अ) दत्ताचे उपासक वासुदेव बळवंत फडकेंनी ‘दत्तमहात्म्य’ हा ग्रंथ लिहिला. (ब) मेजर डॅनियलने फडकेंच्या अटकेची जबाबदारी स्वीकारली. (क) 3 जानेवारी 1880 ला एडन बोटीने त्यांना तेहरानला पाठवण्यात आले. (ड) उच्च न्यायालयात फडकेंच्या बचावाचे काम सार्वजनिक काकांनी केले.

1940 मध्ये ---- यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.

गांधीजींविषयी खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. अ) साबरमतीच्या किनारी त्यांनी सत्याग्रह आश्रम स्थापन केला. ब) 30 जानेवारी हा अहिंसा दिन म्हणून पाळण्यात येतो. क) 1915 मध्ये गांधींनी अहमदाबाद येथील मजुरांचा यशस्वी सत्याग्रह केला.

सिमला परिषदेविषयी खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. (अ) यात काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मौलाना आझाद तर लीगचे प्रतिनिधी म्हणून जिना हे होते. (ब) हिंदू महासभेला या परिषदेचे आमंत्रण नव्हते. (क) वेव्हेल योजनेवर चर्चा करण्यासाठी या परिषदेत 41 भारतीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

‘जो महाराष्ट्रात जन्मतो व येथे कायम ज्याचे वास्तव आहे तो महाराष्ट्रियन’ असे स्पष्ट करून सर्व मराठी बोलणाऱ्याचे एक राज्य व्हावे अशी मागणी कोणी केली.

मानवधर्म सभेत खालीलपैकी कुणाचा समावेश नव्हता? अ) दादोबा पांडुरंग ब) दुर्गादास मेहता क) मोतीराम दलपतराम ड) भिकोबा दादा चव्हाण

अ) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळी’ या संस्थेची स्थापना केली. ब) 1916 मध्ये त्यांनी देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा.

लॉर्ड रिपनच्या काळात गाजलेले ईल्बर्ट विधेयक पुढीलपैकी कशाशी संबंधित होते?

योग्य विधाने ओळखा. (अ) सम्राट अशोक याच्या कारकिर्दीत पाटलीपुत्र येथे तिसरी बौद्ध परिषद भरविण्यात आली होती. (ब) ही धर्मपरिषद मोगलीपुत्र तिस्स या बौद्ध पंडिताच्या अध्यक्षतेखाली भरली होती.

भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पडली?

ऑगस्ट प्रस्ताव (1940) बद्दल चुकीचे विधान ओळखा. अ) लिनलिथगो याने दिल्लीतून ही घोषणा केली. ब) यात द्वितीय महायुद्धानंतर एक युद्धविषयक सल्लागार समिती स्थापण्याची तरतूद करण्यात आली. क) भारतीयांना स्वत:च्या घटना तयार करण्याच्या हक्काची जाणीव झाली.

खाली दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा. 1. मॅझिनी या इटालियन देशभक्ताचा त्यांच्यावर प्रभाव होता. 2. 8 मे 1908 रोजी ‘इंडिया हाऊस’ येथे 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यास 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून महोत्सव साजरा केला

अ) 1929 च्या डिसेंबरमध्ये पं. मोतिलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे अधिवेशन भरले. ब) या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.

खालील शिफारसींपैकी कोणत्या शिफारसी नेहरू अहवालाच्या (1928) होत्या? (अ) प्रौढ मताधिकार (ब) सरकारचे धर्मापासून पूर्ण विभाजन (क) डोमिनियन दर्जा

बटलर समितीचा (1927) उद्देश काय होता?

खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) सायमन कमिशनने अहवाल प्रसिद्ध केला. (ब) जीनांचे 14 मुद्दे (क) गांधीजींनी यंग इंडिया मधून 11 मागण्या मांडल्या. (ड) आयर्विनची दीपावली घोषणा

महात्मा गांधी अध्यक्ष असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते?

वायकोमच्या सत्याग्रहाबाबत खालील विधानांचा विचार करा. (अ) त्याचे नेतृत्व आंध्रप्रदेशमधील वीरसालिंगम पंतुलू यांनी केले. (ब) यामध्ये हिंदू मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशाची मागणी केली. वरील विधानांपैकी योग्य विधाने कोणती?

भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण----.

खालीलपैकी कोणते कलम 1919 च्या माँट-फोर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते ?

1919 च्या भारत सरकार कायद्यासंदर्भात पुढील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. अ) भारतीय उच्यायुक्त असे नवे पद निर्माण करण्यात आले. ब) व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये 8 सदस्यांपैकी 3 भारतीय नियुक्त करण्यात आले. क) विषयांना केंद्र व प्रांतांमध्ये वाटून केंद्रसूची व प्रांतसूची बनविली. ड) एकसदनी कायदेमंडळाच्या जागी दोन सदनी कायदेमंडळ असावे. ही फेटाळून पुढे 1935 च्या कायद्यात तिला मान्यता देण्यात आली.

न्यायपक्षासंदर्भात योग्य विधान/ने ओळखा. अ) रामस्वामी नायकर यांनी 1937 मध्ये न्याय पक्षाची स्थापना केली ब) त्यांचे शिष्य त्यांना ‘थंथई’ म्हणून संबोधत

1916 चा लखनौ करार खालीलपैकी कोणामधील समझौता म्हणून ओळखला जातो?

लखनौ करारासंबंधी - अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) या अधिवेशनात काँग्रेसचे जहाल व मवाळ गट एकत्रित आले. (ब) काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यात समझोता झाला. (क) मोर्ले- मिंटो योजनेपेक्षा मुस्लिमांना लखनौ कराराद्वारे अधिक प्रतिनिधित्व मिळाले. (ड) आता हेच आपले दैव (luck now) अशी शाब्दिक कोटी लोकमान्य टिळकांनी या कराराबाबत केली होती.

इंग्रजांनी स्थापन केलेल्या वखारींचा कालानुक्रमे क्रम लावा. (अ) मद्रास (ब) मुंबई (क) बालासोर (ड) कलकत्ता

अखिल भारतीय मुस्लिम लीगबाबत खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. (अ) मुहम्मद अली जीना हे लीगच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. (ब) लीगने बंगालच्या फाळणीस पाठिंबा दिला. (क) लीगने 1946 च्या अंतिम सरकारमध्ये भाग घेतला. वरील विधानांपैकी अचूक विधाने कोणती?

ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?

कोणत्या जैन तीर्थंकरांना श्वेतांबर जैनांद्वारे ‘महिला’ मानले जाते?

काँग्रेस स्थापनेसंदर्भातील ‘सुरक्षा झडप सिद्धांता’ ला दंतकथा संबोधून कोणी नाकारले आहे?

खालील कामगार संघटनांचा स्थापनेनुसार योग्य क्रम लावा. (अ) मद्रास लेबर युनियन (ब) सोशल सर्व्हिस लीग (क) कामगार हितवर्धक सभा (ड) आयटक

चुकीचे विधान ओळखा.

वूड्सच्या अहवालाबाबत खालील विधानांचा विचार करा व त्यापैकी योग्य विधान ओळखा. (अ) या अहवालात प्राथमिक शिक्षण इंग्रजी भाषेतून देण्याची शिफारस केली गेली. (ब) प्रत्येक प्रांतात शिक्षण विभाग स्थापण्याची शिफारस या अहवालाने केली.

‘इंडियन लीग’ ची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

रानटीपणा आणि सभ्यता यामधील संघर्ष असे 1857 च्या उठावाबद्दल कोणी मत मांडले?

1857 च्या उठावानंतर भारतीय सैन्यामध्ये कोणते बदल करण्यात आले? (अ) लष्करातील भारतीयांच्या तुलनेत युरोपियनांचे प्रमाण कमी केले. (ब) सैनिकांमध्ये जात-धर्म तसेच प्रादेशिक तत्त्वावर आधारित फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले. (क) भारतीयांना सैन्यातील अधिकारी पदापासून दूर ठेवण्यात आले.

1857 च्या उठावानंतर भारतीय सैन्यामध्ये कोणते बदल करण्यात आले? (अ) लष्करातील भारतीयांच्या तुलनेत युरोपियनांचे प्रमाण कमी केले. (ब) सैनिकांमध्ये जात-धर्म तसेच प्रादेशिक तत्त्वावर आधारित फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केले. (क) भारतीयांना सैन्यातील अधिकारी पदापासून दूर ठेवण्यात आले.

1857 च्या अपयशाची कारण/णे खालीलपैकी कोणती होती? (अ) मर्यादित प्रादेशिक विस्तार (ब) संसाधनांची कमतरता (क) केंद्रीय नेतृत्वाचा अभाव

1857 च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते____. (अ) कंपनीच्या शासनाचा शेवट (ब) भारतीयांना प्रशासनात नोकर्या दिल्या गेल्या नाहीत. (क) स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा (ड) सैन्याची पुनर्रचना

1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या? अ) भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही. ब) भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील. क) अराजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील. ड) उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील.

'1857 चा जिहाद' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

महाराष्ट्रातील 1857 च्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? अ) रंगो बापूजी गुप्ते ब) नानासाहेब पेशवे क) रामजी शिरसाट ड) भगवंतराव कोळी

1857 च्या उठावात खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी उठाव दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली? (अ) हैदराबाद निझाम (ब) इंदोरचे होळकर (क) काश्मीरचे गुलाबसिंह (ड) ग्वाल्हेरचे शिंदे (इ) तिहरी व टिकमगडचे राजे

1853 च्या चार्टर कायद्याने पुढीलपैकी कोणत्या सुधारणा झाल्या? अ) कायदेमंडळात नवीन सदस्य घेण्याची तरतूद करण्यात आली. ब) संचालकांची संख्या 24 वरून कमी करून 18 करण्यात आली.

---- यांच्या पुढाकाराने ‘कल्याणोन्नायक मंडळी’ या नावाची संस्था पुण्यात स्थापन झाली.

अ) 1773 च्या रेग्युलेटिंग अॅ्क्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला ‘गव्हर्नर जनरल’ असा हुद्दा देण्यात आला.ब) 1813 च्या चार्टर अॅाक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला ‘भारताचा गव्हर्नर जनरल’ असा हुद्दा देण्यात आला. वरीलपैकी योग्य विधान कोणते?

1817 च्या महिदपूर लढाईबद्दल खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) हे तिसरे इंग्रज-मराठा युद्ध होते. ब) यामध्ये इंग्रजांचे नेतृत्व सर थॉमस हिसलोच याने केले. क) 6 जानेवारी, 1818 ला इंग्रज-मराठा शांतता करार ‘मंदसूर’ येथे स्वीकारला.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?

इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोणता होता?

खालीलपैकी कोणत्या गोष्टीस ‘ईस्ट इंडिया कंपनीचा मॅग्ना कार्टा’ म्हणून ओळखले जाते?

‘भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वत:ला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणारा कोणीच नव्हता’ असे वर्णन इ.स. 1630 मध्ये पडलेल्या दुष्काळाबाबत केले जाते. वरील दुष्काळ कोणत्या राज्यात पडला होता?

वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) गरीबांचा मित्र म्हणत. (ब) पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास देणगी. (क) अवला - बाबा म्हणणून ओळख.

भारतीय इतिहासामध्ये ‘अंधारकोठडीची दुर्घटना’ प्रसिद्ध असलेली घटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

भारतीय इतिहासामध्ये अंधार कोठडीची घटना कोणत्या लढाईशी संबंधित आहे?

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

‘विजयनगर साम्राज्याबद्दल’ खालील विधाने लक्षात घ्या व चुकीचे विधान ओळखा.

‘विजयनगर साम्राज्याबद्दल’ खालील विधाने लक्षात घ्या व चुकीचे विधान ओळखा.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कधी साजरा केला जातो?

विदर्भात हिंदुस्तान लालसेनेची स्थापना कोणी केली होती? अ) मदनलाल बागडी ब) वामनराव पाटील क) भाई चंदेले ड) विनायक दांडेकर ई) वामन यर्दी फ) शाम काश्मिरी

1917 ला इंदौर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

वेदकाळातील लोकजीवन या संदर्भात पुढील विधानांपैकी योग्य विधाने निवडा:

खालील प्रवाशांना योग्य कालानुक्रमे लावा. (अ) अल्बेरूनी (ब) फाहियान (क) ह्यूएन त्संग (ड) मेगेस्थॅनिस

खालील घटना कालानुक्रमे मांडा. (अ) मुस्लिम लीगची (ब) अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद (क) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (ड) समाजवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीनुसार क्रम लावा. (अ) मारोतराव कन्नमवार (ब) वसंतराव नाईक (क) शिवाजीराव निलंगेकर (ड) शरद पवार

खालील संस्था त्यांच्या स्थापनेच्या वर्षांनुसार कालानुक्रमे लावा. अ) महिला आश्रम ब) महिला विद्यापीठ क) महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ड) समता संघ

ला सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी आकाशातील वज्राघात असे म्हटले.

आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले ?

खालीलपैकी कोण बाबरचे भारतातील समकालीन होते? अ) कृष्णदेवराय ब) गुरुनानक क) सिकंदर लोदी ड) चैतन्य महाप्रभू

आग्रा शहराची स्थापना कोणी केली?

जोड्या लावा. (अ) फॉरवर्ड ब्लॉक (i) 1928(ब) रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (ii) 1940(क) रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी (iii) 1942(ड) हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी (iv) 1939

योग्य जोडी ओळखा. (अ) प्राचीन स्मारकांचा कायदा - 1904 (ब) लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब हल्ला - 1912 (क) वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती - 1903 (ड) कोलकाता कॉर्पोरेशन अॅाक्ट - 1899

खालील संस्थांच्या स्थापनेचा चढता क्रम लावा. (अ) पुणे इंग्लिश स्कूल (ब) केसरी व मराठा वृत्तपत्रे (क) डेक्कन एज्युकेशन सोसायटी (ड) फर्ग्युसन कॉलेज

खालीलपैकी कोणता ग्रंथ तुलसीदास यांनी लिहिलेला नाही?

खालील विधाने विचारात घ्या. अ) दंतिदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता. ब) मालखेड ही राष्ट्रकूटांची राजधानी होती. क) कृष्णा तिसरा याने जगप्रसिद्ध कैलास मंदिर बांधले. ड) अमोघवर्ष याने तेलुगू भाषेतील कविराजमार्ग हा ग्रंथ लिहिला. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर नाही/त?

जोड्या लावा. (i) कायमधारा पद्धती अ) मुंबई आणि मद्रास (ii) महालवारी पद्धत इ) बंगाल, बिहार, बनारस (iii) मालगुझारी पद्धत उ) पंजाब, आग्रा, अवध (iv) रयतवारी पद्धत ऊ) मध्य प्रांत (i) (ii) (iii) (iv)

खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) गोपाल हा पाल साम्राज्याचा संस्थापक होता. (ब) धर्मपाल याने विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली. (क) जयदेव हा धर्मपालाच्या दरबारातील कवी होता. वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव विधानसभेत मांडला. (ब) यशवंतराव मोहितेंनी मुंबई महापालिकेत मांडलेला संयुक्त महाराष्ट्राचा ठराव 50 विरूद्ध 35 मतांनी मंजूर झाला.

मार्च 1918 मध्ये अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यांची पहिली परिषद मुंबईत भरविण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती?

योग्य विधान/विधाने ओळखा. अ) 1931 च्या कराची अधिवेशनात ‘मूलभूत अधिकाराच्या उदिष्टांचा’ ठराव पास करण्यात आला. ब) 1936 च्या फैजपूर अधिवेशनात ‘राष्ट्रीय एकतेचा’ ठराव पास करण्यात आला.

अयोग्य विधान/विधाने ओळखा. (अ) 1 मार्च 1919 ला मुंबईत गांधीजींनी ‘असहकार सभेची’ स्थापना केली. (ब) असहकाराचा ठराव चित्तरंजनदास यांनी मांडला होता. (क) असहकार चळवळीचा भाग म्हणून शाळांवरील बहिष्कार, कर भरण्यावर बहिष्कार, न्यायालयांवर बहिष्कार टाकण्यात आले.

आझाद हिंद सेनेविषयी खालील विधाने लक्षात घ्या. अ) 1 सप्टेंबर 1942 ला आझाद हिंद सेनेची स्थापना झाली. ब) 12 नोव्हेंबर 1945 हा दिवस ‘आझाद हिंद सेना दिन’ म्हणून पाळण्यात आला. क) 1945 ला लाल किल्ल्यावर प्रेमकुमार सहगल, शहानवाझ खान व गुरुबक्षसिंग धिल्लाँ यांच्यावर खटला चालवण्यात आला. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता.

खालीलपैकी योग्य विधान/ नेओळखा. (अ) 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. (ब) गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे आंबेडकरांनी बहिष्कृत भारत मध्ये पुन्हा प्रकाशित केली. (क) जनता हे नियतकालिक बाबासाहेबांनी 1928 मध्ये सुरू केले. (ड) समता हे नियतकालिक बाबासाहेबांनी 1930 मध्ये सुरू केले.

सगौलीचा तह ब्रिटिश आणि ______ यांच्यामध्ये झाला.

22 डिसेंबर 1939 हा दिवस मुस्लिम लीगने _________ म्हणून साजरा केला.

गया काँग्रेस अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी काँग्रेसअंतर्गतच स्वराज्य पक्षाची स्थापना केली या पक्षाचे मूळ नाव काय होते?

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) महात्मा गांधींनी 1933 मध्ये हिंदी भाषेतील हरिजन वृत्तपत्र सुरू केले. (ब) 1942 मध्ये गांधीजींनी तुरुंगवासात असताना ‘सॉंग्स फ्रॉम प्रिझन’ हे पुस्तक लिहिले. (क) चले जाव आंदोलनावेळी महात्मा गांधीजींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले.

खालील घटना कालानुक्रमे लावा. (अ) कराची काँग्रेस अधिवेशनात गांधी- आयार्विन कराराला मान्यता (ब) पहिली गोलमेज परिषद (क) भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी (ड) रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला

मॅरेज ऑफ हिंदू विडोज' हा ग्रंथ कोणी लिहिला?

खालील घटना कोणत्या गव्हर्नर जनरलशी संबंधित आहेत? (अ) पहिले अफगाण युद्ध (ब) भारतीयांच्या शिक्षणात देशी भाषेच्या वापरला प्रोत्साहन (क) व्यपगत सिद्धांताद्वारे मांडवी संस्थान खालसा केले.

1 नोव्हेंबर 1913 रोजी लाला हरदयाळ, रामचंद्र, करतार सिंग यांनी गदर पार्टीची स्थापना ______ या ठिकाणी केली

हिंदू महासभेच्या बनारस अधिवेशन 1923 चे अध्यक्ष कोण होते?

अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनासाठी मनमाड ते फैजपूर अशी 200 मैल पदयात्रा शेतकऱ्यांनी काढली. हे अधिवेशन फैजपूर येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

एप्रिल 1930 मध्ये _______ यांनी त्रिचींपोली ते वेदरान्यम यात्रा काढून तंजावर किनारी मिठाचा कायदा मोडला.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या कोणत्या बैठकीत छोडो भारतचा ठराव मंजूर करण्यात आला?

3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर झाली त्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या? (अ) संस्थाने भारतात किंवा पाकिस्तानात सहभागी होतील अथवा स्वतंत्र राहतील. (ब) हैदराबाद पाकिस्तानला जोडला जाईल. (क) पंजाब व बंगालच्या कायदेमंडळातील सदस्यांची हिंदू व मुस्लिम गटात विभागणी करून फाळणीबाबत मतदान घेतले जाईल. (ड) फाळणी झाल्यास दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील व त्यांच्या स्वतंत्र घटना समित्या असतील.

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. (अ) 1940 मध्ये मुंबई येथे रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरवण्यात आली. (ब) 1942 मध्ये डॉ टि. जे. केदार यांच्या नेतृत्वात संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्यात आली

सचींद्रनाथ संन्याल, राजेंद्र लाहिरी, अशपाक उल्ला खान यांनी 1924 मध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणत्या ठिकाणी केली?

पुढील विवरणावरून समाजसुधारक ओळखून योग्य पर्याय निवडा. (अ) मुंबई शहराच्या आरोग्य व सुखसोयीची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र कमिशन नेमण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. (ब) 1837 च्या मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगे शमवण्याचे कार्य त्यांनी केले. (क) GIP रेल्वेचे संचालक मंडळाचे ते सदस्य होते. (ड) मुंबई शहरात शिक्षण प्रसाराचे कार्य त्यांच्याच प्रयत्नांतून झाले.

दिल्ली येथील पुराना किल्ला खालीलपैकी कोणी बांधला?

खालीलपैकी वेदांगाची कोणती जोडी अयोग्य आहे?

शारंगदेव हा संगीततज्ज्ञ कोणाच्या दरबारी होता?

खालील विधाने विचारात घ्या. अ) मुहम्मद-बिन-तुघलक याने त्याची राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलविली. ब) त्याने भारतात टोकन चलनाचा प्रयोग केला. क) त्याचे खरे नाव जौना खान असे होते. ड) इब्न बतुता या पोर्तुगीज प्रवाशाला त्याने काझी या पदावर नेमले. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

मध्यपाषाणयुग व त्यातील शस्र यासंबंधी खालील विधानांचा विचार करा. अ) तो पुराणाश्मयुग व नवाश्मयुग यामधील संक्रमणाचा काळ होता. ब) लोक शिकार करणे, मासे मारणे व अन्न गोळा करणे यावर जीवन व्यतीत करत. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

खालील जोड्यांचा विचार करा. कठपुतली/बाहुली राज्य (अ) कुनदेई ओदिशा (ब) गोमबेएटा कर्नाटक (क) कठपुतली राजस्थान वरीलपैकी कोणती/त्या जोडी/जोड्या बरोबर आहे/त?

प्राचीन भारतीय राजकीय इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती महाजनपदे गण किंवा संघ म्हणून ओळखली जायची? (अ) कपिलावास्तू (ब) वैशाली (क) कौशांबी (ड) कोसला (इ) अवंती

खालील विधाने विचारात घ्या. अ) फिरोजशहा तुघलक हा कट्टर इस्लामिक राज्यकर्ता होता. ब) मुहम्मद बिन तुघलक याने उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाविरोधात आवाज उठविला होता. क) फिरोजशहा तुघलकच्या काळात दिल्लीवर तैमूरलंगचे आक्रमण झाले. ड) फिरोजशहा तुघलकने फिरोझाबाद नामक शहर वसविले. वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

‘वेट्टी’ व ‘कदमई’ या चोल शिलालेखावरील गोष्टी म्हणजे ------- आहेत.

देवगुप्त, नरेंद्र चंद्र हे ----- ला देण्यात आले होते.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) कुतुबुद्दीन ऐबकच्या स्मरणार्थ कुतुबमिनार बांधण्यात आला. (ब) त्याचे बांधकाम रझिया सुलतानच्या काळात पूर्ण झाले. वरीलपैकी अयोग्य विधान/ने कोणती?

खालील विधाने विचारात घ्या. अ) औरंगजेब याने शिखांचे आठवे गुरू, गुरू तेगबहादूर यांचा शिरच्छेद केला. ब) त्याने जिझिया कर परत लागू केला. क) त्याने विजापूर व गोवळकोंडा जिंकून घेतले. वरीलपैकी चुकीचे/ची विधान/ने कोणते/ती?

खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा. (अ) सुरत काँग्रेस अधिवेशन (ब) लखनौ करार (क) मोर्ले-मिंटो कायदा (ड) माँटेंग्यू-चेम्सफोर्ड कायदा

व्हाईसरॉयच्या पत्नींचे सुधारणा कार्य अ ब (i) Mrs. डफरीन : (a) व्हिक्टोरिया मेमोरियल फंड (iii) Mrs. कर्झन : (b) स्त्रियांचे वैद्यकीय सहाय्यपथक (iii) Mrs. हार्डिंग : (c) वैद्यकीय महाविद्यालय (i) (ii) (iii)

खालील दिलेल्या वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. अ) बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. ब) त्यांनी ‘धुमकेतू’ व ‘ज्ञानदर्शन’ मधून सामाजिक विषयांवर लेखन केले.

खालील विधाने विचारात घ्या. अ) विजयनगर साम्राज्य असे एकमेव मध्ययुगीन साम्राज्य होते, ज्याने राज्य कारभारात स्त्रियांना प्रवेश दिला. ब) या साम्राज्यात विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले गेले. क) या साम्राज्यात मुस्लिम लोकांना सैन्यात स्थान नव्हते. वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

खालील विधाने विचारात घ्या. अ) पृथ्वीराज चौहानने तराईच्या पहिल्या युद्धात मुहम्मद घोरीचा पराभव केला. ब) चांद बरदाई याने ‘पृथ्वीराज रासो’ हा ग्रंथ लिहिला. क) मुहम्मद घोरीने चांदवडच्या लढाईत जयचंदचा पराभव केला. वरीलपैकी अचूक नसलेली विधाने ओळखा.

देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती परिषद घेतली?

खालीलपैकी चुकीची जोडी/ड्या ओळखा. अ) खराज - एकूण उत्पन्नापैकी 1/10 कर ब) जकात - मालमत्तेवर 2% कर क) जिझिया - गैरमुस्लिमांवरील कर ड) खामस - युद्धात जिंकलेल्या संपत्तीचा 1/5 भाग

जोड्या लावा. स्तंभ अ स्तंभ ब (अ) विशिष्ट अद्वैत i) वल्लभाचार्य (ब) द्वैत ii) रामानुज (क) पुष्टी मार्ग iii) माधवाचार्य (ड) गौडिया वैष्णव धर्म iv) चैतन्य महाप्रभू

चुकीची जोडी ओळखा.

अ) इ.स.1921 मध्ये पंजाबमधील सतलज नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन झाले म्हणून त्याला ‘हडप्पा संस्कृती’ म्हणतात. ब) हडप्पाच्या उत्तरेला सुमारे 650 कि.मी. रावी नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. वरीलपैकी अयोग्य नसणारी विधाने कोणती?

लोकमान्य टिळकांविषयी खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. अ) ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच’ ही घोषणा त्यांनी मुंबई येथे केली. ब) त्यांनी कधीच राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविले नाही. क) 1884 साली त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. ड) 1891 साली शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

मुन्शी प्रेमचंद यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ) प्रेमचंद यांचे मूळ नाव धनपतराय श्रीवास्तव होते. ब) त्यांची पहिली मोठी कादंबरी ‘सेवासदन’ 1918 मध्ये प्रकाशित झाली. क) वेश्यांच्या समस्या आणि भारतीय मध्यमवर्गाचा नैतिक भ्रष्टाचार असा कादंबरीचा विषय होता. ड) 1930 मध्ये त्यांनी ‘हंस’ नावाचे मासिक काढले. वरीलपैकी चूक नसणारी विधाने कोणती?

अ) मुझिरिस हे केरळच्या किनार्यावरील महत्त्वाचे बंदर ‘चोळ’ राज्यात येते. ब) चेरांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. वरीलपैकी अचूक नसलेली विधान/विधाने ओळखा.

योग्य जोड्या जुळवा. उठाव वर्षे अ) कित्तूरच्या राणी चिन्नम्माचा उठाव i) 1841 ब) गडकऱ्यांचा उठाव ii) 1824 क) साताऱ्यांचा उठाव iii) 1844 ड) जबलपूरच्या बुंदेल्यांचे उठाव iv) 1842 अ ब क ड

अ) उत्तर प्रदेशात अवध परिसरात किसान सभा व किसान चळवळ 1918 पासून जोर धरू लागली. ब) 1922 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारी समितीने ‘बार्डोली ठराव’ पास केला. योग्य विधान/विधाने ओळखा.

दक्षिण भारतात उदयास आलेल्या भक्ती चळवळीबद्दल खालील विधाने विचारात घ्या. अ) नायनार हे विष्णुभक्त होते. ब) अलवार हे शिवभक्त होते. अयोग्य विधान/ने ओळखा.

(अ) विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर व बुक्क यांचे वडिल 'संगम' यांनी केली. (ब) विजयनगर साम्राज्यालाच 'संगम राजवंश' असेही म्हणतात. (क) विजयनगरी स्थापना इ.स. 1336 मध्ये तुंगभद्रा नदीकाठी झाली.

पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) पी. त्यागराज आणि डॉ. टी एम नायर यांनी दक्षिण भारतीय उदारवादी संघटना ही संस्था 1917 ला स्थापन केली. (ब) 'जस्टिस' हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. (क) पुढील काळात रामस्वामी नायकर संघटनेचे अध्यक्ष बनले.

इन्कलाब झिंदाबाद' हे घोषवाक्य (नारा) कोणी दिले?

ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन _______________ येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते ?

____________________ च्या अपयशानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना झाली.

खालील ठिकाणी कोणत्या संस्थेच्या शाखा स्थापना झाल्या होत्या? (अ) सातारा (ब) वाई (क) कराड (ड) नाशिक (इ) सिन्नर (फ) धारवाड (ग) भिवंडी (ह) अहमदनगर (य) बार्शी (ल) सोलापूर

सायमन कमिशनच्या सात सदस्यांपैकी एक असलेल्या क्लेमेंट ॲटली यांनी आपल्या आत्मचरित्रात सायमन कमिशनच्या शिफारसींचे विश्लेषण करताना खालील कोणती कारणे देऊन असे सांगितले की, याकारणांमुळे हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य देण्यात आले नव्हते?

खालीलपैकी कोण 'अलेक्झांडर द ग्रेट' यास समकालीन होते?

मराठी साहित्यात 'ग्रामीण' साहित्य निर्मितीस केव्हापासून सुरुवात झाली असे मानले जाते?

चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यात समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये ________________ येथे जातीय सरकार स्थापन झाले होते.

सविनय कायदेभंग चळवळीच्या कार्यक्रमात मिठाचा सत्याग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. या सत्याग्रहात पुरुषांप्रमाणेच स्रियाही सहभागी झाल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या स्रियांनी यात नेतृत्व देखील केले? (अ) अवंतिका गोखले (ब) हंसा मेहता (क) पेरीन कॅप्टन (ड) लालावती मुन्शी

योग्य विधाने ओळखा. (अ) प्रसिद्ध संस्कृत कवीं हरिषेण हे समुद्रगुप्ताच्या दरबारातील कवी होते. (ब) समुद्रगुप्त वैदिक धर्माचा आश्रयदाता होता. (क) गुप्त काळाच्या अखेरीस स्त्रियांचा समाजातील दर्जा बराच खालावला होता.

द गोल्डन थ्रंशोल्ड', 'ब्रोकन विंग', 'द बर्ड ऑफ टाईम' इत्यादी काव्यसंग्रह कोणाचे आहेत?

1939 मध्ये काँग्रेसच्या सात प्रांतात मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले कारण,

1856 च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती?

'मंदिर पथगामिनी' हे अजरामर शिल्प कोणी निर्माण केले?

वेदांचा अर्थ समजण्यासाठी वेदांगाची रचना झाली. या वेदांगाची संख्या ______________ एवढी आहे.

खालील माहितीच्या आधारे समाजसुधारक ओळखा? अ) गांधीजी त्यांना मानसपुत्र मानत होते. ब) 1923 साली त्यांनी 'महाराष्ट्र धर्म' मासिक सुरू केले. क) सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान महात्मा गांधीनी त्यांची पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड केली होती. ड) इंदिरा गांधीनी लावलेल्या आणिबाणीचे त्यांनी 'अनुशासन पर्व' म्हणून समर्थन केले होते

योग्य विधाने ओळखा. (अ) बुद्धांचे अष्टांगमार्ग, सदाचरण व उच्च नीतीमुल्ये यांवर आधारित होते. (ब) वैदिक धर्माने शुद्र वर्णाच्या लोकांना धर्मबहिष्कृत केले होते. (क) वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थंकर होते.

जोड्या लावा.आयोग अध्यक्ष(अ) पोलिस सुधारणा (i) कॉलिन स्कॉट मोनक्रीफ(ब) सिंचन (ii) थॉमस रॉबर्टसन(क) दुष्काळ (iii) ॲन्ड्रयू फ्रेजर(ड) रेल्वे (iv) अँथनी मॅक्डोनाल्ड

विजोड व्यक्ती ओळखा.

खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने 'गुलामगिरी प्रथा' नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले?

योग्य जोड्या ओळखा. लावणीकार लावणी (अ) राम जोशी - सुंदरा मनामध्ये भरली (ब) परशुराम - निर्मल मुखडा चंद्राकार सरळ नाकाची शोभते धार (क) सगनभाऊ - लेकराला माय विसरली कसा ईश्वर तारी (ड) होनाजी बाळा - लटपट लटपट तुझं चालण गं मोठ्या नखऱ्याच

खालीलपैकी भक्ती संप्रदायातील कोणत्या संताने सर्वप्रथम आपल्या विचार प्रसारासाठी हिंदीचा वापर केला?

मोर्ले मिटों सुधारणांचे वर्णन पुढीलपैकी कुणी 'या सुधारणा आपल्या नाशाचे कारण ठरल्या आहेत' अशा शब्दात केले आहे?

पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या ? (अ) बळवंत नातू (ब) दामोदर भिडे (क) खंडेराव साठे (ड) महादेव विनायक रानडे

मुंबई पुनर्रचना कायदा (1960) मधील खालीलपैकी कोणत्या तरतुदी योग्य नाहीत? (अ) मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर गुजरातसाठी नवीन राजधानी निर्माण करण्यात येईल. (ब) महाराष्ट्राचे लोकसभेत 44 सदस्य तर गुजरातचे 22 सदस्य असतील. (क) गुजरातमध्ये एकूण 17 जिल्हे समाविष्ट होतील. (ड) महाराष्ट्र व गुजरातसाठी संयुक्त बॉम्बे उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली होती.

प्राचीन भारतातील मगध राज्याची सर्वात जुनी राजधानी ____________येथे होती.

भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली?

पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

बुद्धचरित' या पुस्तकाचे लेखक कोण?

असहकार चळवळीस प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ हाती घेण्यात आली होती. त्यामुळे या काळात भारतात अनेक विद्यापीठांची स्थापना झाली. पुढीलपैकी कोणते विद्यापीठ या काळात स्थापन झालेले नाही?

1892 मध्ये बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा प्रयोग खालीलपैकी कोणत्या तालुक्यात राबविला?

अनंत सिंग, भवानी सेन, कृष्णा विनोद रे या व्यक्ती पुढीलपैकी कशाशी संबंधित होत्या?

जोड्या लावा (अ) अमात्य (i) राज्याचा जमाखर्च पाहणे (ब) सचिव (ii) सरकारी आज्ञापत्र पाठवणे (क) सुमंत (iii) परराज्य संबंध (ड) पंडितराव (iv) धर्माची कामे पाहणे

भूपटलाच्या सर्वात वरच्या घन थरास सियाल असे म्हणतात. सियालसंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती? (अ) सियाल थराची जाडी (thickness) 29 कि. मी. इतकी असावी. (ब) सियाल थराची घनात (Density) 2.65 ते 2.77 एवढी असावी. (क) ग्रॅनाईटसारख्या अधिसिलिक व अवसादी खडकापासून सियाल बनलेला असतो.

दलित बंधू' व 'इंडियन स्ट्‌ेटस' ही साप्ताहिके खालीलपैकी कुणी चालविली?

सार्वजनिक सभा ही सनदशीर मार्गाने चळवळ करणारी संघटना होती. या संघटनेने जनतेचे प्रश्न कंपनी सरकारपुढे मांडून काही मागण्या केल्या होत्या. पुढीलपैकी कोणती मागणी त्यात समाविष्ट नव्हती?

1849 साली स्थापन झालेल्या परमहंस सभेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे होती? (अ) मूर्तीपूजा न करणे. (ब) दलित वर्गात शिक्षण प्रसार करणे. (क) विधवा पुनर्विवाह घडविणे.

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) मराठी भाषेतील साहित्यिक व कवी (ब) 1895 मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार (क) 'ख्रिस्तायन' नावाचे पुस्तक लिहिले.

खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

1850 मध्ये ब्रिटिशांनी (कंपनी सरकारने) संबलपूर ताब्यात घेण्याचे कारण काय?

पुढीलपैकी कोणी 'इंडिया डिव्हायडेड' हे पुस्तक लिहिलेले आहे?

लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्त्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली ? (अ) सातारा (ब) जैतपूर (क) भगत (ड) बडोदा

इ. स. 1848 मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजातील काही विद्यार्थ्यांनी 'ज्ञानप्रसारक सभा' स्थापन केली, या सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?

अमेरिकेतील सॅन फॅन्सिस्को या शहरात होमरूल लीगची स्थापना करण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

अयोग्य विधान निवडा.

चोल साम्राज्याचा काळ हा कशाकरिता खासकरून ओळखला जातो?

पुढीलपैकी कशाचा उल्लेख जवाहरलाल नेहरूंनी 'this is the way the world ends, not with a bang but with a whimper' असा केला?

जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिली नाही ?

खालीलपैकी कोणी बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणून कार्य केले होते?

सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला ? (अ) कोळ्यांनी (ब) भिल्लांनी (क) वारल्यांनी (ड) कचकऱ्यांनी

बाबराने भारतावर हल्ला केला तेव्हा दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचा शासक कोण होता?

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) त्याने कुतुबमिनार बांधायला सुरुवात केली. (ब) त्याने लाख बक्ष हे पद धारण केले. (क) तो पोलो/चौगण खेळताना मरण पावला.

कीर्तनामध्ये खालीलपैकी कोणता संगीत प्रकार वापरला जात नाही?

योग्य विधाने ओळखा. (अ) 'कुमारसंभव' या महाकाव्याची रचना कालीदासाने केली. (ब) 'मृच्छकटिका'ची रचना शुद्रकाने केली.

कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली होती?

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते. (ब) सत्येंद्रनाथ टागोर हे भारतीय नागरी सेवेसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय होते.

राष्ट्रीय सभेच्या सन 1920 मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहिरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष ____________ हे होते.

__________________________ या मुघल सम्राटाने जास्तीत जास्त हिंदू अधिकारी नेमले होते.

विधान (अ) : मुघल काळात मनसबदारी पद्धत अस्तित्वात होती. कारण (र) : मनसबदार हे त्यांच्या पात्रतेआधारे निवडले जात.

योग्य विधाने ओळखा. (अ) उत्तर वैदिक काळाला ब्राम्हणकाळ असेही म्हटले जाते. (ब) उत्तर वैदिक काळात आर्यांचे जीवन हे स्थिर नव्हते.

पुढील वाक्यांमध्ये खालीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे? (अ) त्यांनी विदर्भात अस्पृश्यांसाठी जागृतीचे कार्य केले. (ब) आंबेडकरांच्या 1935 सालच्या धर्मांतराच्या घोषणेवर त्यांनी टिका केली होती. (क) इंग्रजांच्या राजवटीतच अस्पृश्यांना सुख आहे असे त्यांचे मत होते.