Pune, Mumbai, Sambhajinagar
08069015452
Polity & Governance
1 / 999
भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही _________ आहे. अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही योग्य पर्याय निवडा.
2 / 999
योग्य जोड्या जुळवा. व्यक्ती प्रास्ता विकेबद्दल मते अ) नानी पालखीवाला i) सर्वोत्तम मसुदा ब) एम. व्ही. पायली ii) घटनेचे ओळखपत्र क) एम. हिदायतुल्ला iii) कल्याणकारी राज्याची तत्त्वे ड) जे. बी. कृपलानी iv) घटनेचा आत्मा पर्यायी उत्तरे : अ ब क ड
3 / 999
"भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता" या शब्दांचा उल्लेख खालीलपैकी कशामध्ये करण्यात आला आहे?
4 / 999
"भारतीय घटनेचा सरनामा हे आमचा विचार व आमची स्वप्ने काय आहेत हे दाखवते." असे सरनाम्याचे वर्णन कोणी केले?
5 / 999
प्रस्तावनेतील शब्दांचा विचार करा आणि हे शब्द प्रस्तावनेत ज्या योग्य क्रमानुसार येतात तो पर्याय निवडा.
6 / 999
भारतीय कौन्सिल कायदा, 1861 बाबत खालील विधानांचा विचार करा. अ) 1861 च्या भारतीय कौन्सिल ॲक्टमुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेत भारतीय सहभागी हो् ऊन प्रातिनिधीक संस्थांचा प्रारंभ झाला. ब) लॉर्ड कॅनिंगने इ.स. 1862 मध्ये त्याच्या कौन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज व सर दिनकर राव या तीन भारतीयांना नामनिर्देशित केले होते. योग्य विधान / ने ओळखा.
7 / 999
1919 च्या भारत कायद्याबाबत खालील विधानांचा विचार करा. अ) 1919 चा भारत सरकार कयादा मोर्ले-मिंटो कायदा म्हणूनही ओळखला जातो. ब) या कायद्यान्वये मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपीयन यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची तरतूद करण्यात आली. क) 1919 च्या कायद्याने मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला. ड) लॉर्ड मिंटो याला 'सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक' म्हणूनही ओळखतात. चुकीचे/ची विधान/ने ओळखा.
8 / 999
सायमन कमिशनने खालीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या होत्या? अ) प्रांतिक स्वायत्तता ब) मतदारांची संख्या वाढवावी. क) कायदेमंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी. ड) केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा.
9 / 999
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
10 / 999
खालीलपैकी कोणत्या कायद्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा उगमस्रोत मानले जाते?
11 / 999
खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली?
12 / 999
1919 चा इंडियन कौन्सिल अॅक्ट म्हणजे -----. अ) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा ब) महिलांना मताधिकार देणारा कायदा. क) प्रांतात द्विशासन पद्धती लागू करणारा कायदा. ड) भारतात जबाबदार राज्य पद्धतीविषयी पायाभरणी करणारा कायदा.
13 / 999
खालीलपैकी कोणते भारत सरकार अधिनियम, 1935 चे वैशिष्ट्य नाही?
14 / 999
जोड्या जुळवा 'I' 'II' अ) भारत सरकार कायदा, १९०९ i) ब्रिटिश भारताचे कें द्ीकरण पूण्त ब) चार्टर ॲक्ट, १८५३ ii) कायदे विषयक व कार्यकारी कायदे यांच्यात विभागणी क) भारत सरकार कायदा, १८५८ iii) स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद ड) चार्टर ॲक्ट, १८३३ iv) भारतमंत्री पद निर्माण केले पर्यायी उत्तरे : अ ब क ड
15 / 999
खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतात दुहेरी शासनपद्धतीची सुरुवात झाली? 1) रेग्युुलेटिंग ॲक्ट 1773 2) पिट् स् ॲक्ट - 1784 3) चार्टर ॲक्ट - 1813 4) भारत शासनाचा कायदा 1858 22. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतात दुहेरी शासनपद्धतीची सुरुवात झाली? 1) रेग्युुलेटिंग ॲक्ट 1773 2) पिट् स् ॲक्ट - 1784 3) चार्टर ॲक्ट - 1813 4) भारत शासनाचा कायदा 1858 22. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतात दुहेरी शासनपद्धतीची सुरुवात झाली?
16 / 999
पुढीलपैकी कोणत्या तरतुदी या भारत सरकार कायदा, 1935 मध्ये नमूद केलेल्या आहेत? अ) प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ ब) प्रांतातील द्विदल शासनपद्धती रद्द क) भारतमंत्र्यांची इंडिया कौन्सिल रद्द ड) भारतमंत्र्यांचा पगार ब्रिटिश तिजोरीतून देण्यास सुरुवात पर्यायी उत्तरे
17 / 999
खालील विधाने वाचून योग्य त्या पर्यायाची निवड करा : 1) 1919 च्या अधिनियमाद्वारे आठ प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. ii) 1919 च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांतांची निर्मिती करण्यात आली. iii) 1919 च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचे सविस्तर वर्गीकरण करण्यात आले. iv) भारतात संघराज्य लागू करण्याच्या दृष्टीने 1919 चा अधिनियम निराशाजनक दृष्ट्या अपयशी ठरला. पर्यायी उत्तरे :
18 / 999
भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब) संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क) जेव्हा संविधान सभा विधीमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्रप्रसाद असत. ड) संविधान सभेची सदस्यसंख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. पर्यायी उत्तरेः
19 / 999
खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही?
20 / 999
भारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा. अ) समितीची सदस्यसंख्या 299 पर्यंत खाली आली. ब) संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली. क) प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली. वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत?
21 / 999
राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली. ब) 22 जुलै 1947 रोजी राष्ट्र ध्वज स्वीकारला. क) 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्र गीताचा स्वीकार केला. ड) 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्र पती म्हणून निवड केली. पर्यायी उत्तरे
22 / 999
भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते?
23 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब) सरदार हुकूम सिंग, के. टी. शाह , महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
24 / 999
अयोग्य विधान/ने ओळखा. अ) घटना समिती फक्त एका मुख्य भारतीय समुदायाचे प्रतिनिधीत्व करते - विन्स्टन चर्चिल ब) घटना समिती म्हणजे हिंदूंची समिती - लॉर्ड सायमन पर्यायी उत्तरे
25 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) माऊंटबॅटन घोषणेपूर्वी उदयपूर, बिकानेर, भोपाळ, रेवा, जयपूर, पटीयाला ही संस्थाने भारतीय संघामध्ये सामील झाली होती. ब) घटना समिती ही पूर्णपणे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने तनवडून आली होती. क) घटना समितीसाठी दोन उपाध्यक्षांची निवड करण्यात आली होती. योग्य विधान/ने ओळखा.
26 / 999
खालील विधानांचा विचार करा. अ) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. ब) मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे ः
27 / 999
घटना समितीतील महिला सदस्य आणि त्या निवडून आलेल्या प्रांतांची योग्य जोडी लावा. I II अ) दुर्गाबाई देशमुख i) संयुक्त प्रांत ब) राजकुमारी अमृत कौर ii) त्रावणकोर क) ॲनी मॅस्करण iii) मद्रास ड) हंसाबेन मेहता iv) मुंबई पर्यायी उत्तरे : अ ब क ड
28 / 999
भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे', असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये म्हटले आहे?
29 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. अ) कॅबिनेट मिशन योजनेप्रमाणे नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समितीची स्थापना करण्यात आली. ब) या योजनेनुसार 11 ब्रिटिश प्रांतातून 292 सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्त्वावर निवडून येणार होती. क) दिल्ली, कुर्ग,अजमेर- मारवाड आणि वायव्य सरहद्द प्रांत या चार मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून प्रत्येकी एक सदस्य निवडून येणार होता. ड) संस्थानिकांनी सहभागी न होण्याचे ठरवल्याने कॅबिनेट मिशन योजनेनुसार ठरवून दिलेल्या त्यांच्या 93 जागा रिकाम्या राहिल्या. वरील विधानांपैकी अचूक विधान/ने ओळखा.
30 / 999
भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यासंबंधी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
31 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. अ) 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली. ब) अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सात सदस्य या समितीत होते. क) सईद मोहम्मद सादुल्ला हे मसुदा समितीचे उपाध्यक्ष होते. ड) मसुदा समितीचे एक सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनीच राज्यघटनेच्या कलम 370 चा मसुदा तयार केला होता. वरील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.
32 / 999
भारतीय राज्यघटनेसंबंधित खालीलपैकी अचूक विधान/ ने कोणती ? अ) राज्यघटनेतील तात्विक भाग हा अमेरिकेच्या व आयर्लंडच्या राज्यघटनांतून प्रेरित आहे. ब) राज्यघटनेतील राजकीय भाग मुख्यत: ब्रिटनच्या राज्यघटनेवर आधारित आहे. पर्यायी उत्तरे:
33 / 999
विधान अ : संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. कारण ब : प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
34 / 999
खालील वाक्यांचा विचार करून योग्य विधान /ने ओळखा. अ) सोव्हियत रशियाची राज्यघटना ही जगातील सर्व लोकशाही देशांपैकी नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देणारी एकमेव घटना असावी. ब) मूळ घटनेत घटनाकारांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे या स्वरूपात राज्यांची कर्तव्ये समाविष्ट केली. क) साम्यवादी देशांत मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्ये यांना समान महत्त्व दिले आहे. पर्यायी उत्तरे:
35 / 999
योग्य जोड्या लावा. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य स्रोत अ) राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक i) आयर्लंड ब) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकारक्षेत्र ii) अमेरिका क) राष्ट्र पतीच्या निवडणुकीची पद्धत iii) दक्षिण आफ्रिका ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था iv) कॅनडा पर्यायी उत्तरे : अ ब क ड
36 / 999
भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट तीन मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? अ) राष्ट्र पती ब) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश क) भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक ड) महान्यायवादी पर्यायी उत्तरे:
37 / 999
धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ) धर्मनिरपेक्षता राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. ब) भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजेच असे राष्ट्र जे सर्व धर्मांच्या प्रति तटस्थपणा व निष्पक्षतेचा भाग ठेवते. क) धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे. ड) भारतासारख्या बहुधर्मी समाजासाठी धर्मनिरपेक्ष या शब्दाची नकारात्मक व्याख्या लागू पडत नाही. पर्यायी उत्तरे:
38 / 999
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अ) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967 अन्वये सिंधी या भाषेचा परिशिष्ट आठ मध्ये समावेश करण्यात आला. ब) 92 वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये बोर्ड नोकरी मैथिली व संथाली या भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आला. क) 94 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011 अन्वये ओरिया भाषेच्या नावात बदल करून ओडिया असे करण्यात आले. पर्यायी उत्तरे:
39 / 999
भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी संघराज्यीय वैशिष्ट्य कोणती? अ) लिखित राज्यघटना ब) राज्यघटनेचे श्रेष्ठत्व क) ताठर राज्यघटना ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था इ) लवचिक राज्यघटना पर्यायी उत्तरे:
40 / 999
खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? अ) शासन आणि जन अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहेत. ब) कायद्याचे राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. क) भारतीय राज्यघटनेमध्ये कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया (कलम 21) अशी शब्दरचना आहे. पर्यायी उत्तरे:
41 / 999
खालील विधानांचा विचार करा. अ) मूलभूत हक्क हे निरंकुश आहेत. ब) घटना दुरुस्ती कायद्याने संसद मूलभूत हक्क कमी करू शकते अथवा रद्द ही करू शकते. क) कार्यकारी विभाग व कायदेमंडळाचे मनमानी कायदे यांच्यावर मर्यादा घालण्याचे काम मूलभूत हक्क करतात. वरीलपैकी अयोग्य नसलेली विधाने ओळखा. पर्यायी उत्तरे:
42 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) घटना समितीचे सचिव म्हणून जुगल किशोर खन्ना यांनी काम पाहिले. ब) घटना समितीची पहिली बैठक लॉर्ड वेव्हेल यांनी आमंत्रित केली होती. क) पंडित नेहरूंच्या ठरावात बंधुता हा शब्द नव्हता. पर्यायी उत्तरे:
43 / 999
1784 च्या पिट्स् कायद्याबाबत अयोग्य विधाने निवडा. अ) या कायद्याद्वारे कंपनीची व्यापारी व राजकीय कार्ये यांमध्ये भेद करण्यात आला. ब) बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे पगार भारतीय तिजोरीतून महसूल देण्याची तरतूद करण्यात आली. क) युद्ध टाळण्यासाठी अहस्तक्षेपाचे धोरण अवलंबण्यात आले.
44 / 999
खालील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा. अ) एकेरी नागरिकत्व पद्धत भारताने कॅनडाकडून घेतलेली आहे. ब) जम्मू काश्मीर वगळता भारतामध्ये कोणत्याही राज्यात दुहेरी नागरिकत्व नाही. क) 1955 च्या नागरिकत्व कायद्यामध्ये आतापर्यंत 9 वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.
45 / 999
जोड्या लावा. अ) अनुच्छेद 9 i) स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती ब) अनुच्छेद 8 ii) पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित नागरिक क) अनुच्छेद 6 iii) भारतीय वंशाच्या व्यक्ती ड) अनुच्छेद 7 iv) पाकिस्तानात स्थलांतरित नागरिक अ ब क ड
46 / 999
भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या पर्यायी मार्गांनी एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? अ) वारसा हक्काने ब) प्रदेश विलिनीकरणाने क) स्वीकृतीने ड) राष्ट् रीयीकरणाद्वारे इ) नोंदणीद्वारे फ) जन्म भारतात घेतल्याने
47 / 999
योग्य कथन/कथने ओळखा. अ) नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. ब) नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. क) परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. ड) परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. पर्यायी उत्तरे :
48 / 999
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ) भारतामध्ये राष्ट्रपतीपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो. नागरीकरणाद्वारे (Naturalisaiton) नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते. ब) अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो, नागरीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त झालेली व्यक्ती पात्र नसते. क) जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान बालकाचे भारतीय नागरिकत्व देखील नष्ट होते. पर्यायी उत्तरे :
49 / 999
योग्य विधान/ने ओळखा. अ) प्रजासत्ताक म्हणजे राजकीय सार्वभौमत्व जनतेकडे असणे. ब) मागासवर्गीय व महिला यांच्या परिस्थितीत सुधारणा करणे हे राजकीय न्यायात समाविष्ट आहे.
50 / 999
योग्य जोड्या लावा. अ) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र (कलम 143) i) अमेरिकन घटना ब) फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टिम ii) ब्रिटिश घटना क) न्यायव्यवस्था iii) भारत शासन कायदा 1935 iv) कॅनडाची घटना अ ब क
51 / 999
योग्य विधान/ने निवडा. अ) 'आम्हाला वीणा व सतारचे संगीत हवे होते, परंतु हे इंग्लिश संगीत आहे', अशी टीका राज्यघटनेवर के. हनुमंतय्या यांनी केली. ब) 'सक्षम व बुद्धिमान वकीलांना भरपूर काम मिळेल', अशी टीका राज्यघटनेवर एच. के माहेश्वरी यांनी केली.
52 / 999
खालीलपैकी अचूक विधान/ने ओळखा. अ) अंदमान आणि निकोबार या कें द्रशासित प्रदेशाची निर्मिती 1956 मध्ये करण्यात आली. ब) दमण आणि दीव या कें द्रशासित प्रदेशाची निर्मिती 1961 मध्ये करण्यात आली. क) पुदुच्चेरी या कें द्रशासित प्रदेशाची निर्मिती 1962 मध्ये करण्यात आली. पर्यायी उत्तरे :
53 / 999
पुढीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. अ) दिल्ली, चंदीगड व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांची स्थापना राजकीय व प्रशासकीय कारणांसाठी करण्यात आली होती. ब) दादरा व नगर हवेली, लक्षद्वीप व अंदमान आणि निकोबार या कें दशासित प्रदेशांची स्थापना सांस्कृति क कारणांसाठी करण्यात आली होती. पर्यायी उत्तरे :
54 / 999
खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान/ने ओळखा. अ) कें द्रशासित प्रदेशाचे प्रशासन राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेल्या प्रशासकाद्वारे चालवले जाते. ब) प्रशासक हा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतो. व तो राज्याच्या राज्यपालाप्रमाणे कार्य करतो. क) अंदमान आणि निकोबार, पुदुच्चेरी आणि चंदीगड येथे नायब राज्यपाल आहेत. पर्यायी उत्तरे :
55 / 999
पुढीलपैकी योग्य नसलेली विधान/विधाने ओळखा. अ) कें द्रशासित प्रदेशांसाठी संसद राज्यसूचीमधील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. ब) पुदुच्चेरी विधानसभा राज्यसूची व समवर्ती सूचीमधील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. क) पुदुच्चेरीसाठी राष्ट्रपती केव्हाही नियम करून कायदे करू शकतात. पर्यायी उत्तरे :
56 / 999
पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. अ) कें द्रशासित प्रदेशासाठी राष्ट्रपती उच्च न्यायालयाची स्थापना करू शकतात. ब) स्वतःचे उच्च न्यायालय असलेला दिल्ली हा एकमेव कें द्रशासित प्रदेश आहे. क) अंदमान आणि निकोबार हा कें द्रशासित प्रदेश कलकता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो. पर्यायी उत्तरे :
57 / 999
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) 69 वी घटनादुरुस्ती, 1993 नुसार दिल्ली या कें द्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा देण्यात आला. ब) दिल्लीच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या 70 इतकी ठरवण्यात आली आहे. क) दिल्ली विधानसभेतील सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्यच मंत्रिमंडळात नियुक्त केले जाऊ शकतात. पर्यायी उत्तरे :
58 / 999
पुढीलपैकी अयोग्य नसलेली विधाने ओळखा. अ) दिल्ली विधानसभेचे अधिवेशन चालू नसताना नायब राज्यपालाला वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. ब) दिल्ली विधानसभा विसर्जित झाली असेल तर नायब राज्यपाल वटहुकूम काढू शकत नाहीत. क) दिल्ली विधानसभा निलंबित केलेली असेल तर नायब राज्यपाल वटहुकूम काढू शकतात. पर्यायी उत्तरे :
59 / 999
राष्ट्रपती खालील केंद्रशासित प्रदेशातील शांतता, प्रगती आणि सुशासन यासाठी नियम करू शकतात ---. अ) अंदमान आणि निकोबार ब) लक्षद्वीप क) दादरा आणि नगर हवेली ड) दमण आणि दीव इ) चंदीगड पर्यायी उत्तरे :
60 / 999
खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे? अ) दिल्ली ब) पुदुचेरी क) जम्मू काश्मीर ड) चंदीगड पर्यायी उत्तरे :
61 / 999
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार दिल्ली या कें द्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा देण्यात आला आहे?
62 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) घटनादुरुस्ती कायदा भारतीय संविधानाच्या कलम 13 अंतर्गत 'कायद्या'च्या व्याख्येत येत नाही. ब) भारतीय संविधान हे जगातील एकमेव संविधान आहे ज्यात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या निलंबनाशी संबंधित तरतुदींचा विशेष उल्लेख आहे. क) मुलभूत अधिकार हे भारतातील फक्त राजकीय लोकशाहीला चालना देण्यासाठी आहेत. योग्य विधान/ने निवडा.
63 / 999
खालील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर नाहीत? अ) घटनादुरुस्ती विधेयक हे एक महत्त्वाचे विधेयक असल्यामुळे असे विधेयक फक्त मंत्र्यांकडूनच मांडले जाते. ब) राष्ट्रपती, घटनादुरुस्ती विधेयक संसदेकडे कुठल्याही परीस्थितीत पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाही. क) घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी दोन महिन्यांच्या आत संमती देणे बंधनकारक आहे. पर्यायी उत्तरे :
64 / 999
97 व्या घटना दुरुस्तीबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान ओळखा.
65 / 999
भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्ती पध्दतीसंबंधी चुकीचे विधान ओळखा.
66 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान/ने निवडा. अ) घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते. ब) साध्या बहुमताने पारित करण्यात आलेले विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक म्हणून गणले जात नाही. क) घटनादुरुस्ती विधेयका संदर्भात दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद असल्यास सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद संविधानात नाही. पर्यायी उत्तरे :
67 / 999
44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 द्वारे राष्ट् रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही?
68 / 999
पुढीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश सातवी घटना दुरुस्ती कायदा 1956 अन्वये करण्यात आलेला आहे? अ) उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कें द्रशासित प्रदेशापर्यंत वाढवले. ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद. क) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश (ad-hoc judge) म्हणून काम करण्यास परवानगी देण्यात आली. पर्यायी उत्तरे :
69 / 999
42 व्या घटनादुरुस्तीने केलेल्या तरतुदिंपैकी कोणत्या तरतुदिंमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आल्या किंवा घटनेतून रद्द करण्यात आल्या? अ) मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. ब) राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन नवीन शब्द समाविष्ट करण्यात आले. क) लोकसभा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ 6 वर्षांपर्यंत वाढवला. पर्यायी उत्तरे :
70 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्यायी उत्तरे : निवडा. अ) 12 वी घटनादुरुस्ती कायदा, 1962 द्वारे पुद्दुचेरीचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. ब) 57 वी घटनादुरुस्ती कायदा 1987 नुसार राज्यघटनेचे हिंदी भाषेमध्ये अधिकृत मजकूर म्हणून भाषांतर करण्याची तरतूद केली. पर्यायी उत्तरे :
71 / 999
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केले?
72 / 999
भारत-पाकिस्तान करार (1958) अंतर्गत बेरुबारी युनियनचे पाकिस्तानला (तत्कालीन पूर्व-पाकिस्तान) देण्यात आला, या तरतुदीस कोणत्या घटनादुरुस्तीने संमती देण्यात आली?
73 / 999
पुढीलपैकी कोणत्या तरतुदींविषयीची दुरुस्ती संसदेच्या साध्या बहुमताने पारित केली जाऊ शकते? अ) संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका ब) सहावे परिशिष्ट क) संसदेतील किमान गणसंख्या ड) जीएसटी कौन्सिल पर्यायी उत्तरे :
74 / 999
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/ त? अ) भारतीय संघराज्याच्या घटकराज्यांचा भूप्रदेश (सीमा) संसद साध्या बहुमताने बदलू शकते. ब) संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्याअगोदर राज्य विधिमंडळाची संमती घेणे आवश्यक असते. क) कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. ड) राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतीकडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे. पर्यायी उत्तरे :
75 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय संघराज्य हे राज्यांमधील कराराचा परिणाम आहे. ब) 'नाशवंत घटकांचा अविनाशी संघ' (Indestructible Union of Destructible Units) असे भारतीय संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. क) 'अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ' (Indestructible Union composed of Indestructible States) असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केले आहे. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने बरोबर आहे/ आहेत?
76 / 999
सध्या भारतात ---- राज्य व ----- संघराज्य प्रदेश अस्तित्वात आहेत.
77 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) भारत आंतरराष्ट् रीय कायद्याने मान्य केलेल्या पद्धतीने परकीय क्षेत्र मिळवू शकतो. ब) राज्यघटनेचे कलम 2 भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्यातील बदलांसंबंधी पुष्टी देते. क) राज्यघटनेचे कलम 3 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी आहे. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने बरोबर आहे/ आहेत?
78 / 999
शंभरावी घटनादुरुस्ती अधिनियम, 2015 अन्वये खालील विधानांचा विचार करा. अ) हे घटनादुरुस्ती अधिनियम भारत व बांगलादेश या दोन देशांमधील भूसीमा कराराशी संबंधित आहे. ब) या घटनादुरुस्तीमुळे आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय व त्रिपुरा या राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रात बदल करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने अयोग्य आहे/ आहेत?
79 / 999
जेव्हीपी समिती संबंधी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. अ) जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1948 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. ब) वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या हे या समितीचे सदस्य होते. क) या समितीने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता. पर्यायी उत्तरे :
80 / 999
राज्य पुनर्रचना आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अ) डिसेंबर, 1953 मध्ये फाजल आली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग नियुक्त करण्यात आला. ब) या समितीने सप्टेंबर 1955 मध्ये आपला अहवाल सादर केला. क) 'एक भाषा-एक राज्य' हा सिद्धांत आयोगाने नाकारला. ड) या आयोगाने 14 राज्य व 6 संघराज्य प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने अयोग्य नाही/ नाहीत? पर्यायी उत्तरे :
81 / 999
नागपूर करारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
82 / 999
योग्य जोड्या लावा. राज्य निर्मि ती अ) नागालॅंड i) 1987 ब) हरियाणा ii) 1963 क) मिझोराम iii) 1966 ड) मणिपूर iv) 1972 पर्यायी उत्तरे : अ ब क ड
83 / 999
खाली दिलेल्या राज्यांचा त्यांच्या निर्मितीनुसार योग्य क्रम लावा. अ) त्रिपुरा ब) सिक्किम क) हिमाचल प्रदेश ड) अरुणाचल प्रदेश पर्यायी उत्तरे :
84 / 999
संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत? अ) दहावी घटनादुरुस्ती, 1961 ब) बारावी घटनादुरुस्ती, 1962 क) चौदावी घटनादुरुस्ती, 1962 ड) सोळावी घटनादुरुस्ती, 1963 पर्यायी उत्तरे :
85 / 999
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये, संसदेला प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये कोणत्याही राज्याचा किंवा संघराज्य प्रदेशाचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघराज्य प्रदेशाला जोडून नवीन राज्य किंवा संघराज्य प्रदेश बनविण्याच्या अधिकाराचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले?
86 / 999
भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
87 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) एस. के. धर आयोगाने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला होता. ब) जे. व्ही. पी. समितीने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता. पर्यायी उत्तरे :
88 / 999
जे.व्ही.पी. समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते?
89 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की, 'विनाशी घटकांचा अविनाशी संघ' असल्याने भारताने स्वतःसाठी एक ढिली संघराज्यात्मक रचना स्वीकारली आहे ब) अमेरिकन संघराज्याचे वर्णन त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाचे 'अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ' अशा शब्दांत वर्णन केले आहे. पर्यायी उत्तरे :
90 / 999
खाली नमूद केलेली राज्ये निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? अ) नागालँड ब) आंध्रप्रदेश क) हरियाणा ड) महाराष्ट्र योग्य पर्याय निवडा.
91 / 999
विधान (A) : राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. कारण (R) : जर घटनादुरुस्तीची प्रक्रिया ताठर असेल तरच राज्य घटनेने केलेले सत्ता विभाजन आणि राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व राखले जाईल. पर्यायी उत्तरे :
92 / 999
खालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्म्यापेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते? अ) राष्ट्रपतींची निवडणूक ब) घटक राज्यांचे संसदेतील प्रतिनिधीत्व क) संविधानाच्या 7 व्या परिशिष्टातील सूची ड) राज्याची विधान परिषद रद्द करणे. पर्यायी उत्तरे ः
93 / 999
प्रतिपादन (A) : केशवानंद भारती वि. केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर केले की घटनेच्या मूलभूत संरचनेत दुरुस्ती करता येणार नाही. कारण (R) : सर्वोच्च न्यायालयाने, संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यामध्ये संतुलन आणले.
94 / 999
मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या संबंधात खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य नाही/त? अ) मूलभूत हक्क न्यायविचारणीय आहेत तर मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायविचारणीय नाहीत. ब) जर या दोहोंमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते. क) राज्यघटनेच्या अनुच्छेद 31-C अन्वये काही मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य दिले आहे. पर्यायी उत्तरे :
95 / 999
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही?
96 / 999
अ) 'अल्पसंख्याक' या शब्दाची भारतीय राज्यघटनेत व्याख्या दिली नाही. ब) धार्मिक अल्पसंख्याक तसेच भाषिक अल्पसंख्याक दोघांनाही राज्यघटना अनुच्छेद 29 अन्वये संरक्षण लाभले आहे. क) भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचाही समावेश होतो. ड) भाषेचे जतन केले जाईल असे आश्वासन देणे हे लोक प्रतिनिधी कायदा, 1951 अनुसार भ्रष्ट आचरण ठरत नाही. वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत?
97 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. अ) राज्यघटनेच्या कलम 33 नुसार सशस्त्र दले, निमलष्करी दले, पोलिस दले, गुप्तचर यंत्रणा आणि तद्नुष ंगिक दलांच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लादण्याचे किंवा त्यांचा संक्षेप करण्याचा अधिकार संसदला आहे. ब) राज्यघटनेच्या कलम 33 नुसार कायदे करण्याचा अधिकार संसदे बरोबरच राज्यविधीमंडळांनाही आहे. क) राज्यघटनेच्या कलम 33 नुसार केलेला कोणताही कायदा मूलभूत हक्कांच्या विर्पयास्त आहे या कारणावरून त्यास कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत?
98 / 999
खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात?
99 / 999
खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. अ) मूलभूत हक्कांविषयी आदेश काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा संकुचित आहे. ब) बंदी प्रत्यक्षीकरण प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते. पर्यायी उत्तरे :
100 / 999
विधान अ : भारताच्या राज्यघटनेत 'अल्पसंख्याक' शब्दाची व्याख्या नाही. कारण ब : अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.
101 / 999
कोणत्याही नागरिकाला राज्याने चालविलेल्या किंवा राज्याच्या निधीतून साहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत केवळ धर्म, वंश, जात किंवा भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही'. असे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हटले आहे?
102 / 999
खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान/ने निवडा? अ) राज्यघटनेतील कलम 30 मध्ये असलेले संरक्षण केवळ अल्पसंख्याकापुरते मर्यादित आहे. ब) राज्यघटनेतील कलम 30 अन्वये अल्पसंख्यांकांना दिलेला हक्क हा केवळ बहुसंख्याकाबरोबर समानता सुनिश्चित करण्यासाठी असून त्यापेक्षा अधिक नाही.
103 / 999
अ) कलम 32 द्वारा रिट् स् म्हणजेच आदेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार हा फक्त 'मूलभूत हक्कांचे उल्लंघन' या घटका संबंधितच मर्यादित आहे . ब) रिट् स् हे भारतीय घटनेत अमेरिकन कायद्यातून घेतलेले आहे. क) बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकारपृच्छा आणि सार्वमत हे रिट् स् चे प्रकार आहेत. वरील विधानांपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
104 / 999
खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान/ने निवडा? अ) पहिल्या घटनादुरुस्ती कायद्याने कलम 31A चा समावेश करण्यात आला. ब) 24 घटनादुरुस्ती कायद्याने कलम 31C चा समावेश करण्यात आला. क) कलम 39 B व कलम 39 C या मार्गदर्शक तत्वामधील कलमांची अंमलबजावणी करण्यासाठी कलम 31C चा समावेश राज्यघटनेत करण्यात आला.
105 / 999
खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा. अ) कलम 35 अनुसार घोषित केलेला लष्करी कायदा हा कलम 352 अनुसार घोषित केलेल्या राष्ट् रीय आणीबाणी पेक्षा भिन्न आहे. ब) लष्करी कायदा घोषित केल्याने बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकार आपोआप निलंबित होत नाही.
106 / 999
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद --- मध्ये अटक व नजर कैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत.
107 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) अनुच्छेद 25 ने सदसद् विवेक बुद्धीने वागण्याचा व धर्माचे पालन, आचरण व प्रसार करण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काची हमी दिली आहे. ब) अनुच्छेद 25 मध्ये केवळ धार्मिक विश्वास (तत्त्वे) यांचाच समावेश होतो असे नाही तर धार्मिक रीती (विधी) यांचाही समावेश होतो. क) आपल्या धर्माचा प्रचार करण्याच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तिचे आपल्या धर्मात धर्मांतर करण्याच्या हक्काचा समावेश होतो. ड) धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
108 / 999
प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेविषयी खालील विधानांचा विचार करा. अ) केवळ भारतीय नागरिकांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झाल्यास कलम 22 अंतर्गत संरक्षण प्राप्त होते. ब) या कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीस सल्लागार मंडळाच्या मताशिवाय जास्तीत जास्त तीन महिने स्थानबद्धतेत ठेवता येते. पर्यायी उत्तरे:
109 / 999
खालीलपैकी अचूक विधान/ने कोणते/ती? अ) राज्यघटनेतील कलम 23 मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखे कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पात्र असेल. ब) हा अधिकार नागरिक तसेच नागरिक नसलेले अशा दोहोंना केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्रदान करतो. पर्यायी उत्तरे:
110 / 999
घटना कलम- 24 अन्वये खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/त? अ) या अन्वये 14 वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा बांधकाम अशा धोकादायक कामांवर प्रतिबंध करण्यात आले आहे. ब) या कलमानुसार 14 वर्षांखालील मुलांना कोणतेही प्रकारच्या उद्योगात व प्रक्रियात कामावर ठेवण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. क) तसेच 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगात व प्रक्रियात कामावर ठेवण्यास प्रतिबंध केला आहे.
111 / 999
खालीलपैकी कोणत्या कलमान्वये व्यक्तीचे राज्य तसेच खाजगी व्यक्तींपासूनही संरक्षण होते? अ) कलम- 17 ब) कलम- 21 क) कलम- 23 ड) कलम- 29
112 / 999
योग्य जोड्या जुळवा. कायदे वर्ष अ) NASA i) 1971 ब) TADA ii) 1980 क) POTA iii) 1985 ड) MISA iv) 2002 पर्यायी उत्तरे: अ ब क ड
113 / 999
भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत? अ) धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो. ब) धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल. क) सार्वजनिक स्वरुपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरीकांना खुले करुन देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल. ड) कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल.
114 / 999
कलम 23 मधील मानवी व्यापार या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा. अ) पुरुष, महिला व बालके यांचा वस्तूप्रमाणे क्रय- विक्रय ब) वेश्या व्यवसायासह महिला व बालके यांचा अनैतिक व्यापार क) देवदासी ड) गुलामगिरी पर्यायी उत्तरे:
115 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) पूर्णतः राज्य चालवीत असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास पूर्णपणे बंदी आहे. ब) देणगी किंवा विश्वस्त संस्थेने स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास परवानगी आहे. क) शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्वेच्छेने धार्मिक शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. वरीलपैकी कोणती विधाने अचूक नाही/ नाहीत?
116 / 999
कलम 23 मधील 'बिगारी' या संज्ञेमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो- अ) सक्तीचे श्रम ब) शारीरिक क्षमतेपलिकडे काम करण्याची सक्ती करणे क) अनैच्छिक दास्यत्व ड) विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे, बरोबर विधानांची निवड करा
117 / 999
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते.
118 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणतेही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य 'कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय' हिरावून घेतले जाणार नाही. ब) भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 (2) नुसार कोणत्याही व्यक्तिवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.. क) भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तिस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही. पर्यायी उत्तरे :
119 / 999
भारतीय राज्यघटनेतील ________ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.
120 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. अ) मूलभूत हक्कांमधील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारताची सार्वभौमता, एकात्मता आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे वाजवी निर्बंध 16 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले. ब) राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 (g) नुसार देशातील कोणतीही व्यक्ती त्याला हवा तो व्यवसाय किंवा व्यापार करू शकते. क) परंतु राज्यसंस्था कायद्याद्वारे किंवा कार्यकारी ठरावाद्वारे काही क्षेत्रांमधील व्यवसाय स्वतःसाठी राखीव ठेवू शकते. वरील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.
121 / 999
राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत मिळणारे अधिकार खालीलपैकी कोणा कोणास प्राप्त आहेत. अ) भारतीय नागरिक ब) कंपनीचे भागधारक क) कंपनी आणि निगम यांसारखे वैधानिक व्यक्ती ड) परकीय नागरिक इ) भारतात रहिवास असणारी कोणतीही व्यक्ती
122 / 999
अनुच्छेद-21 च्या विस्ताराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य हे आहे की, अनुच्छेद 21 वरील न्यायिक सक्रियतेच्या या जादूच्या छडीने घटनेच्या भाग IV मध्ये समाविष्ट असलेल्या गैरन्यायिक मार्गदर्शक तत्त्वांपैकी अनेकांना आता मूलभूत अधिकाराच्या स्वरूपात लागू करण्यायोग्य पुनर्जिवीत केले आहे. या संदर्भातील खटले आणि त्यात दिलेल्या निवाड्याबाबत जोड्या लावा. अ) सुभाष कुमार वि. बिहार (1991) i) डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्याच्या वापराचा अधिकार ब) रामशरण औत्यानुप्रासी वि. भारत सरकार (1989) ii) प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार क) हिमाचल प्रदेश वि. उमेद राम शर्मा (1986) iii) शिक्षणाचा अधिकार ड) मोहिनी जैन वि. कर्नाटक (1992) iv) अन्न, कपडा, योग्य पर्यावरणाचा अधिकार अ ब क ड
123 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. अ) घटनेतील कलम 17 अन्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली. ब) या कलमामधील अधिकार खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा उपलब्ध आहे . क) या अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरता 1976 मध्ये संसदेने अस्पृश्यता (अपराध) कायदा पारित केला. योग्य विधाने ओळखा.
124 / 999
जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या (अनुच्छेद-21) अधिकाराच्या व्याप्तीमध्ये ----- यांचा समावेश होतो. अ) चांगल्या पर्यावरणाचा अधिकार ब) कामाचा अधिकार क) खासगी - एकांततेचा अधिकार ड) लाभांशाचा (Bonus) अधिकार इ) चांगल्या आरोग्याचा अधिकार पर्यायी उत्तरे :
125 / 999
1996 सालचा बालाजी राघवन खटला राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे?
126 / 999
अ) राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अन्वये व्यक्तीला संचार स्वातंत्र्य आहे. ब) अनुच्छेद 19 अन्वये केवळ देशामध्येच संचाराचे स्वातंत्र्य आहे. क) अनुच्छेद 21 अन्वये देशाबाहेर जाण्याचे आणि बाहेरून पुन्हा देशात येण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे. वरील विधानांपैकी अचूक नसलेले विधान ओळखा.
127 / 999
राज्यघटनेच्या अनुच्छेद 20 बद्दल दिलेल्या खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा. अ) दिवाणी खटल्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येऊ शकते. ब) राज्यघटनेच्या अनुच्छेद 20 (3) अन्वये प्राप्त संरक्षण केवळ फौजदारी प्रक्रियेबाबत आहे. क) एखाद्या व्यक्तीला अंगठ्याचे ठसे, नमुना सही, रक्ताचा नमुना, शरीर तपासणी यांची सक्ती करता येते.
128 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) मूलभूत हक्क फक्त नागरिकांसाठीच असतात. ब) मूलभूत हक्क अपरिवर्तनीय असतात. क) राष्ट् रीय आणीबाणीच्या वेळी सर्व मूलभूत हक्क निलंबित होतात. चुकीचे/ची विधान / ने निवडा.
129 / 999
130 / 999
खालील विधानांचा विचार करा. अ) राज्यघटनेच्या भाग तीनमधील कलम 13 मध्ये राज्य या संज्ञेची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. ब) 'राज्य' या संज्ञेत जीवन विमा निगम, भारतीय पोलाद प्राधिकरण यांचा देखील समावेश होतो. क) राज्यघटनेनुसार राज्याच्या वतीने कार्य करणारी खासगी संस्था किंवा संघटना यांचा सुद्धा राज्य या संज्ञेत समावेश होतो.
131 / 999
खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही?
132 / 999
समानतेच्या तत्त्वातील 'कायद्यापुढे समानता' या तत्त्वामधून पुढीलपैकी कोणत्या बाबी स्पष्ट होतात ते ओळखा. अ) कोणत्याही व्यक्तीसाठी विशेष अधिकार नाहीत. ब) सर्वसाधारण न्यायालय लागू करीत असलेले सामान्य कायदे सर्व व्यक्तींना समान असतील. क) श्रीमंत किंवा गरीब उच्च किंवा निम्न अधिकारी किंवा सामान्य व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत.
133 / 999
कलम 13 मधील कायदा या संज्ञेत खालीलपैकी कोणती/त्या बाबी समाविष्ट होत नाही/त? अ) संसद किंवा राज्य विधिमंडळांनी बनविलेले कायमस्वरूपी कायदे. ब) राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी काढलेले अध्यादेश. क) रूढी किंवा परंपरा असे वैधानिक स्वरूपाचे नसलेले कायद्याचे स्रोत. ड) घटनादुरुस्ती कायदे.
134 / 999
कायद्यापुढे समानता ही ब्रिटिश परंपरेतून स्वीकारलेली संकल्पना नकारात्मक आहे तर कायद्याचे समान संरक्षण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली संकल्पना सकारात्मक आहे.
135 / 999
समतेच्या तत्त्वासंबंधी अपवादांमध्ये कोणती/त्या बाब/बाबी समाविष्ट होत नाही/त? अ) राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना कलम 361 नुसार संरक्षण देण्यात आले असल्यामुळे त्यांच्या पदाचे अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासंबंधी ते कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी नाहीत. ब) राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याविरुद्ध त्यांच्या कार्याकाळात कोणतीही फौजदारी किंवा दिवाणी प्रक्रिया सुरू ठेवता येत नाही. क) संसदेमध्ये किंवा संसद समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या मतदानासंदर्भात किंवा वक्तव्याबाबत कोणत्याही न्यायालयात संसद सदस्या विरुद्ध खटला दाखल करता येत नाही.
136 / 999
खालील विधान/ ने योग्य की अयोग्य ठरवा. अ) परदेशी सार्वभौम शासक, परदेशी नागरिक यांना फौजदारी व नागरिक खटलांपासून संरक्षण असते. ब) परदेशी वकिलांना संयुक्त राष्ट् रे व त्यांच्या संस्था प्रमाणे संरक्षण नसते.
137 / 999
राज्य विधिमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत किंवा केलेल्या मतदानाबाबत राज्य विधिमंडळाच्या सदस्यविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येत नाही हे कोणत्या कलमात स्पष्ट करण्यात आलेले आहे?
138 / 999
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) कलम 15 मधील तरतुदीनुसार केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांमुळे राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करू शकत नाही. ब) परंतु राज्य महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करू शकते. क) राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय नागरिकांसाठी किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करू शकते.
139 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. अ) कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. ब) सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळ, विश्वस्त इत्यादींचा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. क) इतर सर्व प्राधिकरणे म्हणजेच एलआयसी, ओएनजीसी, सेल ही राज्याच्या व्याख्येत समाविष्ट होतात. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने अचूक आहेत?
140 / 999
मूलभूत अधिकारांशी विसंगत किंवा भंग करणारे कायदे कोणत्या कलमांतर्गत रद्दबादल घोषित केले जातात?
141 / 999
प्रसिद्ध मंडल खटल्यामध्ये (1992) सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद असलेल्या अनुच्छेद 16 (4) च्या व्याप्तीचे सर्वंकष परीक्षण केले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत खालीलपैकी कोणते निर्णय दिले आहेत? अ) न्यायालयाने उच्च जातीच्या गरीब घटकांसाठी केलेले 10% आरक्षण रद्द केले. ब) इतर मागासवर्गीयांसाठी केलेले सत्तावीस टक्के आरक्षण घटनात्मकदृष्ट्या काही अटींसह वैध ठरवले. क) इतर मागासवर्गीयांपैकी उन्नत गटात असलेल्या प्रगत घटकांना आरक्षणाच्या लाभातून वगळले जावे. वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?
142 / 999
खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्ये आहेत?
143 / 999
योग्य कथने ओळखा. अ) अनुच्छेद 33 संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलिस दलातील सदस्यांचे मूलभूत अधिकार प्रतिबंधित किंवा रद्द करण्याचा अधिकार देते. ब) अनुच्छेद 33 चे उद्दिष्ट कर्तव्यांचे योग्य पालन सुनिश्चित करणे आणि सैन्यामध्ये शिस्त राखणे हे आहे. क) अनुच्छेद 33 अन्वये कायदे करण्याचा अधिकार राज्य विधान मंडळालाही बहाल करण्यात आला आहे.
144 / 999
मिनर्व्हा मिल्स प्रकरणाच्या परिणामी ----- असल्यास कलम 31-C द्वारे कायदा संरक्षित केला जाईल.
145 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) कलम 30 नुसार केवळ धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षण प्राप्त आहे. ब) शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 मधून मदरसे, वैदिक पाठशाळा यांना वगळण्यात आले आहे. क) कलम 30 नुसार स्थापन झालेल्या संस्थांना प्रशासन स्वमर्जीने करण्याचा अधिकार असला तरी करार कायदे, कामगार कायदे इ. साधारण कायदे लागू होतात.
146 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) न्यायिक पुर्नविलोकन हा शब्दप्रयोग भारतीय राज्यघटनेत कोठेही वापरला नाही. ब) मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे केवळ कायदेच नव्हे तर कायद्याची शक्ती प्राप्त असणाऱ्या रुढी यांना देखील न्यायालयात आव्हान देता येते. क) केशवानंद भारती खटल्यानुसार संसदेला मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येत नाही. ड) मूलभूत हक्क हे वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यामध्ये संतुलन निर्माण करतात.
147 / 999
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
148 / 999
योग्य कथने ओळखा. अ) भारतीय संविधानाचे अनुच्छेद 17 अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. ब) अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून 1955 पासून अंमलात आला. क) 1976 मध्ये अस्पृश्यता (गुन्हे) अधिनियमाचे नांव नागरी हक्क सुरक्षा कायदा असे बदलविण्यात आले.
149 / 999
खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत ? अ) राष्ट् रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने व वस्तू यांचे संरक्षण करणे. ब) भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता यांचे संरक्षण करणे. क) कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे. ड) आपल्या संमिश्र संस्कृ तीचे व समृद्ध वारसाचे मोल जाणून त्यांचे जतन करणे.
150 / 999
खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्वांचे ध्येय नाही ?
151 / 999
खालीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य नाही/त? अ) 86 वी घटनादुरुस्ती शिक्षणाशी संबंधित आहे. ब) 97 वी घटनादुरुस्ती सहकारी संस्थांच्या संदर्भात आहे.
152 / 999
खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. अ) कलम 48 हे न्यायपालिकेस कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्याबद्दल आहे. ब) कलम 51 हे आंतरराष्ट् रीय शांतता व सुरक्षा यांच्या संदर्भात आहे.
153 / 999
खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व 42 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले नाही?
154 / 999
खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा. अ) कलम 40 - ग्रामपंचायतीचे संघटन ब) कलम 44 - समान नागरी कायदा क) कलम 49 - कृषी व पशुसंवर्धन
155 / 999
मार्गदर्शक तत्त्वांमधील खालीलपैकी कोणते कलम 97 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले ?
156 / 999
खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा. अ) 39 (अ) - समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य ब) 43 (अ) - उद्योगधंदे व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग क) 38 (2) - उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणणे
157 / 999
खालीलपैकी कोणती विधान/ने अयोग्य नाहीत? अ) मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग 4(A) मध्ये समाविष्ट आहेत. ब) कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहेत.
158 / 999
खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व 42 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे ?
159 / 999
खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. अ) मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. ब) मार्गदर्शक तत्वे न्यायालयांना कायद्याची घटनात्मक तपासण्यास मदत करतात.
160 / 999
खालीलपैकी योग्य विधान/ ने ओळखा. अ) घटनाकारांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या घटनेतून घेतली आहेत. ब) आयर्लंडच्या घटनेने ही तत्त्वे स्पेनच्या घटनेतून घेतली आहेत.
161 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) 37 व्या घटनादुरुस्तीने राष्ट् रीय आणीबाणीच्या घोषणेस न्यायालयीन पुनर्विलोकन कक्षेबाहेर ठेवण्यात आले. ब) संसदेच्या एक दशांश सदस्यांनी आणीबाणी रद्द करण्याविषयी लेखी प्रस्ताव राष्ट्रपतींना दिल्यास 14 दि वसांच्या आत लाेकसभेची विशेष बैठक बोलाविण्यात येते. क) "आणीबाणीच्या तरतूदी म्हणजे घटनेचा श्वास होय" - असे वर्णन अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी केले आहे. ड) कलम 356 अंतर्गत लागू करण्यात येणाऱ्या आणीबाणीस घटनात्मक आणीबाणी असे म्हणतात. योग्य विधाने ओळखा.
162 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. अ) राष्ट्रपती राजवट किंवा आर्थिक आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांवर बंधने घातली जाऊ शकतात. ब) मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाहीच्या कल्पनेला प्रोत्साहित करतात. पर्यायी उत्तरे :
163 / 999
राष्ट्रपती राजवटीविषयी खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती ? अ) कलम 355 नुसार घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्यातील सरकार काम करीत आहे, हे सुनिश्चित करणे कें द्र सरकारचे कर्तव्य आहे. ब) कलम 356 नुसार केवळ राज्यपालाच्या अहवालानुसारच राष्ट्रपती राजवट लागू करता येते. क) घोषणेपासून दोन महिन्यांच्या आत लोकसभेने त्याला साध्या बहुमताने मान्यता दिली पाहिजे. पर्यायी उत्तरे :
164 / 999
राष्ट्रीय आणीबाणीबद्दल खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान/ने निवडा. अ) राष्ट् रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ती जारी केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत मंजूर करणे आवश्यक आहे. ब) हा ठराव दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने मंजूर करणे आवश्यक आहे. क) राष्ट् रीय आणीबाणी संसदेच्या मान्यतेने दर 6 महिन्यांनी अनिश्चित काळासाठी वाढवली जाऊ शकते.
165 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. अ) जेव्हा युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र बंड यांमुळे राष्ट् रीय आणीबाणी घोषित केली जाते तेव्हा कलम 19 आपोआप निलंबित होते. ब) कलम 359 हा कलम 20 आणि 21 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांशिवाय इतर मूलभूत अधिकारांच्या निलंबनाशी संबंधित आहे.
166 / 999
आर्थिक आणीबाणीबद्दल योग्य विधाने ओळखा. अ) राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात, जर त्यांचे समाधान झाले की अशी परिस्थिती उद्भवली आहे ज्यामुळे भारताची आर्थिक स्थिरता किंवा पत किंवा त्याच्या भूभागाचा कोणताही भाग धोक्यात आला आहे. ब) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी अशी घोषणा जारी केल्यापासून तिला दोन महिन्यांच्या आत मंजूर करणे आवश्यक आहे. क) संसदेच्या संमतीची वारंवार आवश्यकता नाही. ड) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते कमी करू शकतात.
167 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) 1950 पासून 100 पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ब) राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासाठी संसदेच्या मान्यतेची अावश्यकता नसते. वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
168 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) मूलभूत हक्क फक्त नागरिकांसाठीच असतात. ब) मूलभूत हक्क अपरिवर्तनीय असतात. क) राष्ट् रीय आणीबाणीच्या वेळी सर्व मूलभूत हक्क निलंबीत होतात. चुकीचे विधान/ने निवडा.
169 / 999
भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य वायमर राज्यघटनेतून (जर्मनी) घेतले गेले आहे?
170 / 999
खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारला बाह्य आक्रमण आणि अंतर्गत बंडांपासून कोणत्याही राज्याचे संरक्षण करण्यासाठी पूर्वाश्रमीची कारवाई करण्याचा अधिकार देतो?
171 / 999
विधान (अ): संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. कारण (ब): प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
172 / 999
भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी एकात्मिक वैशिष्ट्ये कोणती? अ) अखिल भारतीय सेवा ब) लवचिक राज्यघटना क) आणिबाणीच्या तरतुदी ड) राज्यपालाची नियुक्ती इ) ताठर राज्यघटना पर्यायी उत्तरे:
173 / 999
राज्यघटनेचे स्वरूप संघराज्य असून हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे', असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात अधोरेखित केले आहे?
174 / 999
संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ ___________ हा आहे.
175 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे. ब) भारतात संविधान सर्वश्रे ष्ठ आहे, संसद नव्हे. क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
176 / 999
भारतीय संघराज्य कॅनडाच्या संघराज्याशी पुढील घटकांबाबत साधर्म्य साधते- अ) 'संघ' या संज्ञेचा वापर ब) कें द्रीकरणाकडे कल क) स्थापनेची पद्धत ड) एकेरी नागरिकत्व
177 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) साम्यवादी राष्ट् रांनी मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्ये यांना समान महत्त्व दिले आहे. ब) कर्तव्यांचे पालन करण्यास नकार देणे अथवा त्यास अनुसरून वर्तणुक नसल्यास योग्य ती कायदेशीर शिक्षा देण्याची तरतूद संसदेने करावी, स्वर्णसिंग समितीची ही शिफारस तत्कालिन सरकारने नाकारली असली तरी काही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतूदी असल्याचे निरिक्षण वर्मा समितीने (1999) नोंदविले आहे. क) एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालय मूलभूत कर्तव्यांचा आधार घेऊ शकते. ड) जपानची राज्यघटना ही नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देणारी लोकशाही देशातील एकमेव घटना आहे.
178 / 999
भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये यांच्यातील योग्य संबंध आहे?
179 / 999
खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
180 / 999
खालील विधाने विचारात घ्या : अ) मूळच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ब) 1978 सालच्या 44 व्या घटनादुरुस्ती अन्वये 10 मलूभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. क) 2002 च्या 86 व्या घटनादुरुस्तीनुसार 11 व्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला. ड) आवाहन केल्यास लष्करी सेवा करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असल्याचे राज्यघटनेत नमूद केले आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
181 / 999
खालील दिलेलेी मूलभूत कर्तव्ये योग्य क्रमाने लावा. अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे. ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. ड) भारताच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करणे. पर्यायी उत्तरे :
182 / 999
खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. अ) केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या मूलभूत सरंचनेची व्याख्या स्पष्ट केली. ब) मूलभूत संरचना ही संकल्पना प्रथमच केशवानंद भारती खटल्या मध्ये मांडण्यात आली.
183 / 999
खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचना हे तत्त्व अंगीकारले आणि ते 24 एप्रिल 1973 नंतर केलेल्या घटनादुरुस्ती कायद्यांना लागू असेल असे म्हटले?
184 / 999
राष्ट्रपती निवडणुकीच्या निर्वाचक गणात कोणाचा समावेश होतो? अ) संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य ब) दोन्ही सभागृहांचे नामनिर्देशित सदस्य क) राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य ड) राज्यांच्या विधानसभांचे नामनिर्देशित सदस्य इ) दिल्ली, पुदुच्चेरी विधानसभा नामनिर्देशित सदस्य फ) दिल्ली, पुदुच्चेरी विधानसभा निर्वाचित सदस्य
185 / 999
भारतातील उपराष्ट्रपतीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान/ने ओळखा : अ) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे. ब) घटकराज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्र पती पदासाठी उमेदवार असू शकतात. क) उपराष्ट्र पती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात. ड) घटकराज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्र पती पदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करत नाहीत. पर्यायी उत्तरे :
186 / 999
खालील विधाने विचारात घ्या: अ) मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्र पतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. ब) 1961 च्या 12व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्र पतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. क) उपराष्ट्र पतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते. ड) निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्र पतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. पर्यायी उत्तरे :
187 / 999
खालील विधाने विचारात घ्या: अ) कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्र पतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्र पतीला राष्ट्र पती म्हणून काम करण्याची अथवा राष्ट्र पतीची कार्ये पार पाडण्याची संधी मिळते. ब) कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्र पतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्र पतीने पदभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाळ संपलेला राष्ट्र पती त्याच्या पाच वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावर राहतो. पर्यायी उत्तरे :
188 / 999
भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ) उपराष्ट्रपती पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. ब) उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून पदावर राहू शकतात. क) उपराष्ट्र पतीपदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक आहे. पर्यायी उत्तरे :
189 / 999
योग्य कालानुक्रम लावा - (भारताचे उपराष्ट्रपती) अ) आर. व्यंकटरमण ब) एम. हिदायतुल्ला क) बी. डी. जत्ती ड) जी.एस. पाठक पर्यायी उत्तरे :
190 / 999
खालील विधानांचा विचारा करा : (A आणि R) विधान (A) : उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाहीत. कारण (R) : ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्ये पार पाडीत नसतात आणि राष्ट्रपती म्हणून वेतन-लाभ घेतात. खालील पर्यायामधून तुमच्या उत्तराची निवड करा :
191 / 999
भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत पुढील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान/ने ओळखा. अ) मूळ राज्यघटनेमध्ये उपराष्ट्र पतीची निवड करण्यासाठी संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक बोलववण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली होती. ब) ज्याप्रकारे उपराष्ट्रपतीपदाच्या नामांकनासाठी 20 मतदारांनी त्याचे नाव सुचववले पाहिजे आणि 20 मतदारांनी त्याला अनुमोदन दिले पाहिजे, त्याचप्रकारे उपराष्ट्रपतीला पदच्यूत करण्याच्या ठरावावर किमान 10 राज्यसभा सभासदांनी सह्या केल्यावरच तसा ठराव विचाराधीन घेतला जातो. क) एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून कोणताही अधिकार नाही. पर्यायी उत्तरे :
192 / 999
अध्यादेश जारी करण्याच्या भारताच्या राष्ट्रपतींच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त?
193 / 999
खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत? अ) राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार हा न्यायिक अधिकार आहे. ब) राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार हा कार्यकारी अधिकार आहे. क) राष्ट्रपती हा अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरतात. ड) राष्ट्रपती हा अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरतात. पर्यायी उत्तरे :
194 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास नवीन राष्ट्रपतींची निवडणूक 6 महिन्यांच्या कालावधीत घेतली पाहिजे. ब) उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास ते पद भरण्यासाठी निवडणूक 6 महिन्यांच्या कालावधीत घेतली पाहिजे. क) राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे उपराष्ट्रपतीची निवडणूक सुद्धा गुप्त मतदान पद्धतीने केली जाते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बिनचूक आहे/त? पर्यायी उत्तरे :
195 / 999
राष्ट्रपती राजवट (कलम 356) संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. अ) राष्ट्रपती राजवट चालू करण्याचा ठराव हा संसदेच्या विशेष बहुमताने तर ती चालू ठेवण्याचा ठराव हा साध्या बहुमताने संमत केला जातो. ब) 42वी घटनादुरुस्ती, 1976 अन्वये कलम 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतींचा निर्णय हा अंतिम व निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही असे म्हटले होते. क) 44 वी घटनादुरुस्ती, 1978 अन्वये ही तरतूद रद्द केली गेली व राष्ट्र पतींचा निर्णय हा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित केले. पर्यायी उत्तरे :
196 / 999
भारताचे राष्ट्रपती व संसद याविषयी दिलेल्या विधानांचा विचार करा. अ) कलम 79 अनुसार राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहेत. ब) राष्ट्रपती संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य असतात. क) संसदेने संमत केलेल्या व राष्ट्र पतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आलेल्या विधेयकांसंबंधी राष्ट्रपती सशर्त नकाराधीकार वापरू शकतात. ड) राष्ट्र पती 12 सदस्यांना राज्यसभेत नामनिर्देशित करतात. वरीलपैकी योग्य विधान/ने निवडा.
197 / 999
अयोग्य जोडी ओळखा.
198 / 999
खालीलपैकी कोणत/ते विधेयक/के राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने लोकसभेत सादर केल/ले जाते? अ) विनियोग विधेयक ब) वित्तीय विधेयक (1) क) धन विधेयक पर्यायी उत्तरे :
199 / 999
पुढीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती करतात? अ) केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त ब) अध्यक्ष - राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग क) अध्यक्ष - राष्ट्रीय मानवी हक्क आयोग ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
200 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) अपवादात्मक परिस्थितीमध्ये पंतप्रधानांची निवड व नेमणूक करणे, हा राष्ट्रपतींचा पूर्णतः विवेकाधिकार आहे. ब) पंतप्रधानांना संसदेचा सदस्य म्हणून मिळणारे वेतन व भत्ता दिला जातो. क) सर विल्यम वरनॉर हारकोर्ट यांनी पंतप्रधानांचे वर्णन कमी तेजस्वी ताऱ्यांमधील चंद्र असे केले आहे. असत्य विधान/ने ओळखा.
201 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) संसद राज्यसभेच्या सभापतींच्या वेतनामध्ये बदल करून त्यांची गैरसोय करेल या कारणाने घटनेमध्ये त्यांचे वेतन ठरविले आहे. ब) डॉ. राधाकृष्णन यांनी सर्वात जास्त काळ उपराष्ट्रपती हे पद भूषववले आहे. क) कलम ७१ फक्त उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीशी निगडीत किंवा संबंधीत आहे. ड) काही विद्वान उपराष्ट्रपती या पदाचा उल्लेख 'अनावश्यक उच्चता' अशी करतात. अयोग्य विधाने ओळखा.
202 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) घटनेतील कलम 71 नुसार राज्यघटनेचा भंग या एकमेव कारणासाठी राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग प्रक्रिया चालविता येते. ब) राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग ठरावास संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. क) अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या महाभियोग प्रक्रियेवरून भारताने राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग प्रक्रिया स्विकारलेली असून ती एक अर्ध-न्यायिक प्रक्रिया आहे. योग्य विधान/ने निवडा.
203 / 999
खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणाला द्यावे हे भारताचे राष्ट्र पती ठरवू शकतात? अ) लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होणे. ब) राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांची एकाचवेळी अनुपस्थिती. क) लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची एकाचवेळी अनुपस्थिती. ड) राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती पद एकाच वेळी रिक्त होणे. पर्यायी उत्तरे :
204 / 999
एखाद्या व्यक्तीस खालीलपैकी कोणत्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी केवळ भारताच्या राष्ट्र पतींसमोर शपथ /प्रतिज्ञा घ्यावी लागते?
205 / 999
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
206 / 999
खालील कोणत्या तरतुदींचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत आहे? अ) अविश्वास प्रस्ताव ब) उपराष्ट्र पती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पद धारण करतील. क) आजारपणामुळे राष्ट्र पती कामे करू शकत नसताना उपराष्ट्र पती राष्ट्र पतींची कामे पार पाडतील. खालील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा:
207 / 999
पंतप्रधानाबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त? अ) पंतप्रधानांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. ब) पंतप्रधान हा संसदेच्या कोणत्याही सभागृहातील निर्वाचित सदस्यांपैकीच असावा किंवा सहा महिन्यांच्या आत निवडूनच आलेला असावा. क) पंतप्रधान हे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नेते आहेत. पर्यायी उत्तरे :
208 / 999
भारताच्या उपराष्ट्रपती पदाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
209 / 999
भारताच्या राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार खालीलपैकी कोण पद धारण करत नाही? अ) केंद्रीय मंत्रीमंडळ ब) NCT दिल्लीसाठी मंत्रीमंडळातील मंत्री क) भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक पर्यायी उत्तरे
210 / 999
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. अ) कलम 52 नुसार, भारताचा एक राष्ट्रपती असेल. ब) कलम 52 (1) नुसार, भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्र पतींकडे असतात. क) कलम 52 (2) नुसार, राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षक दलांचे सरसेनापती असतील पर्यायी उत्तरे :
211 / 999
घटनेच्या कलम 75(1A) मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली आहे?
212 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार स्वेच्छा धिन अधिकार आहे. ब) अध्यादेशाद्वारे कर कायदा सुद्धा बदलता येऊ शकतो. क) इतर कायद्यांप्रमाणे अध्यादेश पूर्वलक्ष्यी असू शकत नाही. पर्यायी उत्तरे :
213 / 999
खालीलपैकी काेणत्या प्रस्तावावर पंतप्रधान स्वतः उत्तर देतात?
214 / 999
अयोग्य विधान/ने निवडा. अ) हंगामी सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ब) सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. क) सर्वोच्च न्यायालयात निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. पर्यायी उत्तरे :
215 / 999
योग्य पर्याय निवडा. अ) मंत्रिमंडळ सामुहिकरित्या संसदेला जबाबदार असते. ब) पंतप्रधान वगळता मंत्रिमंडळाची संख्या लोकसभा सदस्यांच्या 15 टक्के हवी. क) ही तरतूद 91 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली.
216 / 999
योग्य जोड्या जुळवा. गट अ गट ब (अ) कलम 74 (i) पंतप्रधानांचे राष्ट्र पतीला कारभाराविषयी माहिती देण्याचे कर्तव्य (ब) कलम 77 (ii) राष्ट्र पतीला मदतीसाठी मंत्रिमंडळ (क) कलम 78 (iii) भारत सरकारच्या कारभाराचे कार्यचलन (अ) (ब) (क)
217 / 999
राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ) राष्ट्रपती सर्व सेनादलाचे सरसेनापती असतात. ब) राष्ट्रपती त्यांच्या सही शिक्क्यांद्वारे लोकसभा सभापतीची नियुक्ती करतात. क) सर्व करार, तह राष्ट्रपतींच्या नावे केले जातात. ड) संसद सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय देणे.
218 / 999
भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? अ) राष्ट्रपती ब) उपराष्ट्रपती क) महान्यायवादी ड) पंतप्रधान व मंत्रीमंडळ इ) नियंत्रक व महालेखापरीक्षक पर्यायी उत्तरे :
219 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दूर करता येते. ब) नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. क) महाभियोगासंबंधीची प्रक्रियेची सुरुवात कोणत्याही सभागृहातून सुरू केली जाऊ शकते. पर्यायी उत्तरे :
220 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) राष्ट्र पती लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्षाचे पद रिक्त असल्यास त्या पदावर इतर व्यक्तीची नेमणूक करतात. ब) राष्ट्र पती संसदेची संयुक्त बैठक बोलावतात व तिचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष भूषवतात. क) धनविधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्र पतींची पूर्वसंमती आवश्यक असते. ड) भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक राष्ट्र पतीच्या मर्जीने पद धारण करतात.
221 / 999
खालील पदांच्या श्रेष्ठत्वानुसार (अग्रक्रम) योग्यक्रम ओळखा. अ) माजी राष्ट्रपती ब) उपराष्ट्रपती क) पंतप्रधान ड) राज्यपाल पर्यायी उत्तरे :
222 / 999
पंतप्रधानांच्या भूमिकेविषयी वर्णन करताना 'समानांमधील पहिला' असे कोणी केले?
223 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) उपराष्ट्र पती पदाची निवडणूक लढविण्यासाठी घटनेत किमान व कमाल वयोमर्यादा ठरवलेली आहे. ब) उपराष्ट्र पतीच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करताना 20 मतदात्यांचा पाठिंबा तर 20 मतदात्यांचे अनुमोदन आवश्यक असते. क) उपराष्ट्र पतीस राष्ट्र पती तिसऱ्या अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे शपथ देतो. ड) भारतीय घटनेत उपराष्ट्र पतीचे पद अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आले आहे. पर्यायी उत्तरे :
224 / 999
विधान (अ) : घटनाकर्त्यांनी कायदेमंडळाची रचना ब्रिटिश पद्धतीवर केली आहे. कारण (र) : या पद्धतीत राष्ट्रप्रमुख हे कायदेमंडळाचे अविभाज्य भाग आहेत. पर्यायी उत्तरे :
225 / 999
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ------
226 / 999
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य पर्याय निवडा. अ) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे. ब) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या ठरविण्याचा अधिकार हा राष्ट्र पतीचा स्वेच्छा धिकार आहे. क) सर्वोच्च न्यायालयातील प्रभारी न्यायाधीशांची (Ad/hoc) नेमणूक राष्ट्र पती करतात.
227 / 999
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य पर्याय निवडा. अ) राज्यपालाने राष्ट्र पतीच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयक राष्ट्र पतीने परत पाठवले तर गृहाने सहा महिन्यांच्या कालावधीत पुनर्विचार करावा. ब) हे विधेयक संमत करून मान्यतेसाठी राष्ट्र पतीला परत सादर केले तर अशा विधेयकाला मान्यता देणे राष्ट्र पतीवर बंधनकारक नाही हे राज्य घटनेत स्पष्ट केलेले आहे.
228 / 999
खालीलपैकी कोणत्या कॅबिनेट समितीला सुपर कॅबिनेट असे संबोधतात?
229 / 999
कॅबिनेट म्हणने 'पंतप्रधान आणि कॅबिनेट दर्जा असलेले इतर मंत्री यांचे मंडळ, अशी कलम _________ ने कॅबिनेटची व्याख्या केली आहे.
230 / 999
घटनेतील भाग 17 च्या कलम 350-B बाबत योग्य विधान/ने निवडा. अ) 1956 च्या 7 व्या घटनादुरुस्ती अधिनियम द्वारे या कलमाचा समावेश केला गेला. ब) यानुसार धार्मिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी राष्ट्र पती मार्फत नेमण्याची तरतूद आहे. क) अधिकाऱ्याचे मुख्यालय अलाहाबाद (UP) येथे आहे आणि तो आपला अहवाल राष्ट्र पतींना सादर करतो. पर्यायी उत्तरे:
231 / 999
जोड्या जुळवा. (अ) जेनिंग्ज (i) संविधानाची मुख्य कोनशिला (ब) एच. एस. लास्की (ii) राज्य जहाजाचा कॅप्टन (क) रॅमसे मुइर (iii) राज्याच्या जहाजाच्या सुकाणू चाकाचा चालक (ड) मुनरो (iv) सरकारी यंत्रणेचे मुख्य कें द्र. (अ) (ब) (क) (ड)
232 / 999
राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्र पतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. अ) राष्ट्र पती विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. ब) राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात. क) राष्ट्र पतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधीमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्र पतीवर त्यास संमती देणेबंधनकारक असते. ड) पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्र पतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
233 / 999
खालील विधाने विचारात घ्या: अ) राष्ट्रपतीला कायद्या संदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्र पतींवर बंधनकारक असतो. ब) राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. पर्यायी उत्तरे :
234 / 999
भारताचे राष्ट्रपती व संसद यांविषयी दिलेल्या विधानांचा विचार करा. (अ) कलम 79 अनुसार राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहेत. (ब) राष्ट्रपती संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य असतात. (क) संसदेने संमत केलेल्या व राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आलेल्या विधेयकांसंबंधी राष्ट्रपती सशर्त नकाराधिकार वापरू शकतात. (ड) राष्ट्रपती 12 सदस्यांना राज्यसभेत नामनिर्देशित करतात. वरीलपैकी योग्य विधान/ने निवडा.
235 / 999
एखाद्या विधेयकासंबंधी संसदेच्या सभागृहांमधील मतभेद दूर करण्यासाठी राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसदेची संयुक्त बैठक बोलविण्यात येते ?
236 / 999
खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत ?
237 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. (अ) सभागृह नेता या पदाचा उल्लेख संसदेच्या दोन्ही सदनांच्या कार्यपद्धती नियमांमध्ये आढळून येतो. (ब) विरोधी पक्षनेता या पदास 1977 मध्ये संसदेचा वैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. (क) प्रतोद या पदाचा उल्लेख लोकसभा कार्यपद्धती नियमांमध्ये आढळतो. योग्य विधान/ने ओळखा.
238 / 999
(अ) केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो. (ब) कलम 53 मध्ये संघाच्या कार्यकारींच्या अधिकारी व्याप्ती दिलेली आहे. पर्यायी उत्तरे :
239 / 999
खालीलपैकी कोणत्या तरतुदीने भारतीय संसद कार्यप्रणालीमध्ये लोकसभा अध्यक्ष स्वातंत्र्य व निष्पक्षपणा सुनिश्चित होत नाही ?
240 / 999
पुढील विधाने विचारात घ्या (अ) भारताचे महान्यायवादी यांना संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार तसेच दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व संयुक्त बैठकीमध्येही भाग घेण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. (ब) त्याची नियुक्ती कलम 76 अंतर्गत केली जाते.
241 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. (अ) संसदेचा अथवा राज्यविधान मंडळाचा नामनिर्देशित सदस्य त्याच्या सदस्यत्वाच्या सुरुवातीच्या सहा महिन्याच्या कालावधीत एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व घेऊनही पक्षांतराच्या कारणावरून अपात्र ठरू शकत नाही. (ब) पक्षांतराच्या कारणावरून अपात्र ठरवण्याचा अधिकार हा संबंधित गृहाच्या अध्यक्षांचा आहे. पर्यायी उत्तरे :
242 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) लोकसभा अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपद रिक्त झाल्यास लोकसभेच्या प्रमुखांच्या गटांपैकी कोणीही एकजण अध्यक्ष होऊ शकतो. (ब) लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अनुपस्थितीत असतील तर लोकसभेच्या प्रमुखांच्या गटापैकी कोणीही एकजण गृहाच्या अध्यक्षपदी असू शकतो. वरीलपैकी कोणते विधान/ने अचूक आहेत ?
243 / 999
(अ) 84 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2001 अनुसार राज्यातील मतदारसंघाच्या क्षेत्रात 1991 च्या जनगणनेनुसार पुनर्रचना आणि सुयोग्य बदल करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलेले आहेत. (ब) 89 वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003 अनुसार मतदारसंघांचे परिसीमन 1991 ऐवजी 2001 च्या जनगणनेनुसार करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . पर्यायी उत्तरे :
244 / 999
राज्यसभेच्या निवडणुकीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? (अ) राजकीय पक्षांनी उभे केलेले उमेदवार हे विधानसभेच्या किमान 10 सदस्यांनी किंवा सभागृहातील पक्षाच्या संख्याबळाच्या 10% सदस्यांनी प्रस्तावित केले पाहिजेत. (ब) पोटनिवडणूक निवडून आलेला सदस्य मागील सदस्याच्या उर्वरित कालावधीसाठी सदस्य राहतो. (क) निवडणूक खुल्या मतदान पद्धतीने घेतली जाते. पर्यायी उत्तरे :
245 / 999
लोकसभेच्या अध्यक्षाबाबत खालीलपैकी कोणते विधान/योग्य आहेत ? (अ) लोकसभेचे अध्यक्ष राष्ट्र पतींच्या मर्जीनुसार पद धारण करतात. (ब) एखादा व्यक्ती गृहाचा सदस्य नसला तरीही सभापतीपदी नियुक्ती करता येते, पण त्याने नियुक्तीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत सदनाचे सदस्य व्हावे. पर्यायी उत्तरे :
246 / 999
चुकीचे विधाने निवडा. (अ) राज्यसभेचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य असतो. (ब) उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव फक्त राज्यसभेत मांडण्यात येऊ शकतो. (क) मंत्रिमंडळ हे राज्यसभेला जबाबदार नाही. (ड) जेव्हा राज्यसभा अध्यक्ष दीर्घ रजेवर असतात तेव्हा राज्यसभेतील सभागृहाचा नेता सभागृहाचे अध्यक्षस्थान करतो.
247 / 999
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) लोकसभेत नव्हे तर फक्त राज्यसभेत नामनिर्देशित सभासद असतात. (ब) राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. (क) किती नामनिर्देशित सभासदांना कें द्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. (ड) नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. पर्यायी उत्तरे :
248 / 999
मंत्रिमंडळ सचिवालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ? (अ) ते 1950 मध्ये स्थापन करण्यात आले. (ब) ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. (क) ते रेषा संघटन आहे. (ड) ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. पर्यायी उत्तरे
249 / 999
लोकसभेच्या अध्यक्षांच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. (अ) त्याचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारीत केले जाते. (ब) त्यास समान मत विभागणी शिवाय मत देता येत नाही. (क) त्यास सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. (ड) त्यांचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. वरील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
250 / 999
लोकसभेवरती असणारी राज्यसभेची अधिभावी शक्ती पुढीलपैकी कोणत्या विधानातून सूचित होते ?
251 / 999
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि पुद्दुचेरी कें द्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्यांचा समावेश राष्ट्र पती पदाच्या निवडणुकीसाठी करण्यात आला ?
252 / 999
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज कोण दाखल करू शकतो ?
253 / 999
खालीलपैकी कोणाचे अधिकार काढून टाकण्याचे अधिकार संसदेकडे आहेत ? (अ) CAG (ब) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (क) मुख्य निवडणूक आयुक्त (ड) अॅटर्नी जर्नल ऑफ इंडिया पर्यायी उत्तर :
254 / 999
भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत सदस्याच्या अपात्रतेचा निर्णय कोण घेतो ? (अ) राज्यसभेचे सभापती (ब) लोकसभेचे अध्यक्ष (क) भारताचे राष्ट्र पती (ड) सर्वोच्च न्यायालय
255 / 999
केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15% पेक्षा जास्त नसावी, ही तरतूद घटनेत कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?
256 / 999
लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही अनुपस्थित असल्यास सदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण असतात ?
257 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. (अ) 10 वी अनुसूची 48 व्या घटना दुरुस्तीद्वारे जोडली गेली जे कलम 102 (2) आणि 191 (2) शी संबंधित आहे (ब) 10 व्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेच्या तरतुदींचा समावेश आहे.
258 / 999
खालीलपैकी कोणाला राज्यसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात ?
259 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान निवडा.
260 / 999
खालीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये संसदेतील विशेष बहुमताने दुरुस्ती केली जाऊ शकते आणि त्यासाठी राज्याच्या निम्म्यापेक्षा जास्त विधानसभेची संमती आवश्यक आहे ?
261 / 999
खालीलपैकी कोणते भारतीय संसदेचे कामकाज नाही ?
262 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय ओळखा. (अ) घटनेच्या भाग VI मधील कलम 79 ते 122 संघटना, रचना, संसदेचा कालावधी, अधिकारी इ. संबंधीत आहे. (ब) राज्यसभा भारतीय संघराज्यातील राज्ये आणि कें द्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. लोकसभा ही संपूर्ण भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करते.
263 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) पक्षांतरामुळे उद्भवलेल्या अपात्रतेबाबतचा निर्णय सभागृहाचे पीठासीन अधिकारी घेतात. (ब) किहोतो होलोहान प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, अध्यक्षपदाचा निर्णय संसदेच्या सभागृहाचा अधिकारी न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन आहे.
264 / 999
राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या बैठकीसाठी गणसंख्या किती असते ?
265 / 999
संसदेच्या सभागृहातील व्यवहारासाठी _________ भाषा आहे / आहेत. (अ) हिंदी (ब) इंग्रजी (क) पीठासीन अधिकारी सदस्याला त्याच्या मातृभाषेत घराला संबोधित करण्याची परवानगी देऊ शकतात.
266 / 999
राज्य विधान परिषद कोण रद्द करू शकते ?
267 / 999
खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणाला द्यावे हे भारताचे राष्ट्र पती ठरवू शकतात ? (अ) लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होणे. (ब) राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांची एकाचवेळी अनुपस्थिती. (क) लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची एकाचवेळी अनुपस्थिती. (ड) राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती पद एकाच वेळी रिक्त होणे. पर्यायी उत्तरे :
268 / 999
_________ साठी लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात गतीरोध (deadlock) निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते. (अ) सामान्य विधेयक (ब) धन विधेयक (क) राष्ट्रपतींच्या अभिभार्णावर आभारप्रदर्शन (ड) भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव योग्य पर्याय निवडा.
269 / 999
भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे / आहेत ? (अ) भारतातील दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर वगळता कें द्रशासित प्रदेशांना संसदेत कोणतेही प्रतिनिधित्व नाही. (ब) राज्यसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. पर्यायी उत्तरे :
270 / 999
संसदीय शासन पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
271 / 999
खालीलपैकी कोणती भारतीय संसद प्रणालीची वैशिष्टे आहेत ? (अ) अधिकारांची विभागणी (ब) सामूहिक जबाबदारीचे तत्व (क) सभासदांची पाच वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी निवड (ड) दुहेरी सदस्यत्व पर्यायी उत्तरे :
272 / 999
राज्यसभेचे उपसभापती हे राज्यसभेस प्रत्यक्षपणे जबाबदार असतात, ते सभापतींच्या अधिनस्थ असतात.
273 / 999
अयोग्य विधान निवडा.
274 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) राज्यसभेचा कार्यकाळ घटनेत नमूद केल्याप्रमाणे सहा वर्षांचा आहे. (ब) राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था आहे आणि तिचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. पर्यायी उत्तरे :
275 / 999
26 जानेवारी 2019 रोजी, लोकसभेत _________ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि _________ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
276 / 999
पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.
277 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) जर एखादी व्यक्ती लोकसभेच्या दोन जागांवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी आपला पर्याय वापरावा, अन्यथा दोन्ही जागा रिक्त राहतील. (ब) लोकप्रतिनिधी कायदा 1953 मध्ये संसदेत दोन सदस्यत्वाशी संबंधित तरतूद आहे. पर्यायी उत्तरे :
278 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान ओळखा.
279 / 999
अयोग्य विधान ओळखा.
280 / 999
लोकसभेच्या अध्यक्षाबाबत खालील विधाने विचारात घ्या. (अ) राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ते पद धारण करतात. (ब) त्याच्या निवडीच्या वेळी त्याला सभागृहाचा सदस्य असण्याची गरज नाही. (क) ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान करतात. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत?
281 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) संसदेतील विरोधी पक्षनेते हे पद व्हीपप्रमाणेच (प्रद्योत) वैधानिक पद आहे. (ब) जर पंतप्रधान लोकसभेचे सदस्य असतील तर ते राज्यसभेचा नेता म्हणून राज्यसभेतील एका मंत्र्याची नियुक्ती करतात. पर्यायी उत्तरे :
282 / 999
राज्यसभेचे उपसभापती ठरावाद्वारे काढून टाकले जाऊ शकतात जर सदर ठरावास :
283 / 999
खालील विधाने विचारात घ्या.
284 / 999
योग्य जोड्याजुळवा. विवरण कलम (अ) वार्षिक वित्तीय विवरण (i) 116 (ब) विनियोग विधेयक (ii) 112 (क) लेखानुदान (iii) 114 (ड) अर्थविधेयकाचीव्याख्या (iv) 110 (अ) (ब) (क) (ड)
285 / 999
संसदेत विचारलेल्याजाणाऱ्याप्रश्नांबाबत योग्य पर्याय निवडा. (अ) अल्पसूचना प्रश्नांचीउत्तरे 10 दिवसांत द्यावीलागतात. (ब) संसदेत एका दिवसात 20 तारांकित प्रश्न मांडले जातात. (क) प्रश्नाचीशब्दसंख्या100 पेक्षाजास्त नसावी.
286 / 999
योग्य कारण/णे निवडा. राष्ट्रपतींनीकेलेल्याअभिभाषणासंदर्भातील आभाराचा ठराव मंजूर होणे महत्त्वाचे असते कारण -----. (अ) तसे नझाल्यास सरकार पडू शकते. (ब) तो राष्ट्रपतींचा अनादर मानला जातो.
287 / 999
शून्य प्रहर ही संकल्पना कधीसुरू झाली?
288 / 999
चुकीचे विधान/ने निवडा. (अ) सार्वजनिक विधेयक म्हणजे सरकारी पक्षातील कोणत्याही खासदाराने मांडलेले विधेयक होय. (ब) सार्वजनिक विधेयक सादर करण्याआधीसात दिवस पूर्वसूचना द्यावीलागते. (क) खासगीविधेयक सादर करण्याआधीएक महिना पूर्वसूचना द्यावीलागते.
289 / 999
संसदेत ----- विभागीय स्थायीसमित्याआहेत. प्रत्येकामध्ये----- लोकसभेतील सदस्य आणिराज्यसभेतील ----- सदस्य असतात.
290 / 999
चुकीचीविधाने ओळखा. (अ) भारत सरकार कायदा 1919 अंतर्गत लोकलेखा समितीचीस्थापना करण्यात आली. (ब) लोकलेखा समितीकेवळ लोकसभेचे प्रतिनिधित्व करते. (क) लोकलेखा समितीला अंदाज समितीचीजुळी बहीण म्हणतात. (ड) परंपरेनुसार समितीचा ध्यक्षहा विरोधीपक्षातील असतो.
291 / 999
योग्य विधान/विधाने ओळखा. (अ) तारांकित प्रश्नांचीउत्तरे सभागृहात तोंडीदेता येतात. (ब) अतारांकित प्रश्नांचीउत्तरे लेखीदिली जातात. (क) प्रश्नोत्तराच्यातासाद्वारे संसद मंत्रिमंडळ आणिप्रशासनावर नियंत्रण ठेवते.
292 / 999
खालीलपैकी लोकसभेचे विशेषअधिकार कोणते आहेत? (अ) धनविधेयक सादर करणे. (ब) अविश्वास ठराव मंजूर करणे. (क) राष्ट्र पतींवर महाभियोग चालवणे. (ड) आणीबाणीस मान्यता देणे.
293 / 999
खालीलपैकी कोणत्यासाधनांद्वारे भारताचीसंसद मंत्रीमंडळाच्याकामकाजावर आपले नियंत्रण ठेवते? (अ) स्थगनप्रस्ताव (ब) प्रश्नोत्तराचा तास (क) निंदा प्रस्ताव (ड) पुरवणीप्रश्न
294 / 999
खालीलपैकी योग्य विधानओळखा.
295 / 999
खालील विधानांमधूनचुकीचे विधान/विधाने ओळखा. (अ) राष्ट्र पतींच्याशिफारशीनुसार केवळ मंत्रीच धनविधेयक मांडू शकतात. (ब) संसदेच्यादोन्हीसभागृहात धनविधेयक मांडता येते. (क) राज्यसभा धनविधेयक असंमत करू शकत नाही मात्रदुरुस्ती सुचवू शकते.
296 / 999
खालील विधानांचा विचार करा आणियोग्य पर्याय निवडा. (अ) भारताच्यासंचित निधीतूनकेलेल्याखर्चावर संसदेने मतदानहोते. (ब) वार्षिक वित्तीय विवरण भारताच्यासंचित निधीतूनरक्कम काढण्यासाठीकायदेशीर अधिकार प्रदानकरते.
297 / 999
विनियोजनविधेयक पुढीलपैकी ------ खर्चभागविण्यासाठीमांडले जाते. (अ) लोकसभेत संमत झालेल्याअनुदानाच्यामागण्या. (ब) भारताच्यासंचित निधीवर प्रभारीत खर्च. (क) भारताचे सार्वजनिक लेखे. (ड) भारताचा आकस्मिक निधी.
298 / 999
खालील विधानांचा विचार करा. (अ) 'तात्पुरता कर संकलनकायदा 1931' नुसार वित्तविधेयक संसदेत सादर झाल्यानंतर 30 दिवसांच्याआत मंजूर होणे आवश्यक आहे. (ब) भारताच्यासार्वजनिक खात्यातूनदेयके केवळ संसदीय कायद्याद्वारेच केली जाऊ शकतात. (क) भारताच्यासंचित निधीतूनदेयके कोणत्याही संसदीय कायद्याशिवाय केली जाऊ शकतात. योग्य विधान/ ने ओळखा:
299 / 999
संसदीय मंचाबद्दल खालील विधानांचा विचार करा आणियोग्य विधाने / विधाने ओळखा. (अ) 2005 साली पहिल्यासंसदीय मंचाचीस्थापना करण्यात आली. (ब) लोकसंख्याव सार्वजनिक आरोग्य विषयक संसदीय मंच वगळता लोकसभेचे अध्यक्षहे सर्वमंचांचे पदसिद्ध अध्यक्षअसतात. (क) लोकसभेचे उपाध्यक्षहे लोकसंख्याआणिसार्वजनिक आरोग्य विषयक मंचांचे अध्यक्षअसतात.
300 / 999
कॅबिनेट समित्यांविषयीयोग्य विधान/ने ओळखा. (अ) कॅबिनेट समितीही घटनात्मक संस्थाआहे. (ब) या समित्यापंतप्रधानांद्वारा गठित केल्याजातात. (क) राजकीय व्यवहार समितीला सुपर कॅबिनेट असेही म्हणतात.
301 / 999
लक्षवेधीप्रस्तावासंदर्भातील अचूक विधाने ओळखा. (अ) तातडीच्यासार्वजनिक महत्त्वाच्याविषयाकडे सभागृहाचे लक्षवेधण्यासाठीते संसदेत मांडले जाते. (ब) याचीकिमान1 दिवस अगोदर सूचना देणे आवश्यक आहे. (क) भारतात ही 1954 पासूनअस्तित्वात आहे. (ड) कामकाज प्रक्रियेच्यानियमात शून्य प्रहराचा उल्लेख नसला तरी लक्षवेधीसूचनेचा उल्लेख आहे.
302 / 999
खालीलपैकी कोणत्याविधेयकावर चर्चाआणिमतदानकरण्यासाठीराष्ट्र पतीसंसदेच्यादोन्हीसभागृहांचीसंयुक्त बैठक बोलवू शकतात? (अ) सामान्य विधेयक (ब) वित्तविधेयक (क) अर्थविधेयक (ड) घटना दुरुस्ती विधेयक
303 / 999
खालील विधानांचा विचार करा. (अ) संसदेने बनवलेला कोणताही कायदा राज्यक्षेत्राबाहेर अमलात येऊ शकेल या कारणास्तव तो अवैध मानला जाणार नाही. (ब) संसदेला एखाद्याराज्यामध्येसमाविष्टनसलेल्याअशा भारताच्याकोणत्याही भागाकरिता कोणत्याही बाबीसंबंधीमग अशीबाब राज्यसूचीमध्येनमूद केलेली असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे.
304 / 999
सार्वजनिक उपक्रमांवरील संसदीय समितीसंदर्भात खालील विधानांचा विचार करा. (अ) जॉनमथाई समितीच्याशिफारशीवरून1964 मध्येही समितीस्थापनकरण्यात आली. (ब) या समितीत एकूण 30 सदस्य आहेत. (क) या समितीचा अध्यक्षनिर्विवादपणे सत्ताधारी पक्षाचा असतो. योग्य विधानओळखा.
305 / 999
खालीलपैकी भारतातील संख्येने सर्वात मोठीसंसदीय समितीकोणतीआहे?
306 / 999
चुकीचे विधान ओळखा.
307 / 999
खालीलपैकी कोणत्याप्रस्तावावर पंतप्रधानस्वत: उत्तर देतात?
308 / 999
योग्य विधाने ओळखा. (अ) अंदाज समित्यांमध्येएकूण 30 सदस्य असतात आणिमंत्रीया समितीचे सदस्य असू शकत नाहीत. (ब) अंदाज समितीचे मुख्यकार्यम्हणजे राष्ट्र पतींनीसंसदेला सादर केलेल्यामहालेखापरीक्षकांच्यावार्षिक लेखापरीक्षण अहवालांचीतपासणीकरणे. (क) या समितीला सतत मितव्ययता समितीअसे म्हणतात.
309 / 999
गनप्रस्तावाचीनोटीस __ यांना द्यावीलागेल.
310 / 999
संसदेच्यादोनसभागृहांमधील मतभेद दूर करण्यासाठीसंसदेचीसंयुक्त बैठक कोणत्याकलमाद्वारे बोलावली जाते?
311 / 999
खालीलपैकी कोणते विधेयक राष्ट्र पतींच्यापूर्वसंमतीने लोकसभेत मांडले जाते? (अ) विनियोग विधेयक (ब) वित्तविधेयक (1) (क) अर्थविधेयक
312 / 999
खालीलपैकी कोणते विधानलोकसभेवरील राज्यसभेच्यावर्चस्वाचे वर्णनकरते.
313 / 999
निंदा प्रस्तावाशीसंबंधित खालील विधानांचा विचार करा आणित्यापैकी योग्य विधाने शोधा. (अ) सरकारी धोरणे आणिकृतींवर टीका करण्यासाठीहा प्रस्ताव मांडला जातो. (ब) लोकसभेत मंत्र्यांना पुरवणीप्रश्न विचारले जाऊ शकतात. (क) लोकसभा नियम क्रमांक 177 मध्येनिंदा प्रस्तावाचा उल्लेख आहे.
314 / 999
योग्य जोड्याजुळवा ‘I’ ‘II’ (अ) खासगीसदस्यांना विचारले जाणारे प्रश्न (i) हरित (ब) अतारांकित प्रश्न (ii) पांढरे (क) तारांकित प्रश्न (iii) गुलाबी (ड) शॉर्ट नोटीस प्रश्न (iv) पिवळा (अ) (ब) (क) (ड)
315 / 999
खालील विधानांचा विचार करा: (अ) राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक जे लोकसभेने मंजूर केलेले नाही, ते लोकसभा बरखास्त झाल्यानंतर लोप पावते. (ब) संसदेत प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांच्यास्थगितीमुळे संपुष्टात येईल. वर दिलेली कोणते विधान/ने बरोबर आहेत?
316 / 999
भारताच्याआकस्मिकता निधीच्यातरतुदीचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
317 / 999
खालील विधानांचा विचार करा: (अ) एखाद्याविधेयकाचे स्वरूप, जर ते सभागृहाच्याअध्यक्षांनीधनविधेयक म्हणूनप्रमाणित केले असेल तर, न्यायालयात प्रश्न चिन्हउपस्थित करण्यास खुले नाही. (ब) एखाद्याविधेयकाला सभागृहाच्याअध्यक्षांनीतसे प्रमाणित केले असले तरी ते धनविधेयक म्हणूनघेण्याच्यास्वरूपावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार भारताच्याराष्ट्र पतींना आहे. वर दिलेले कोणते विधान/ने बरोबर आहेत?
318 / 999
अर्थसंकल्पाच्याअंमलबजावणीसंदर्भात दिलेल्याटप्प्यांचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता आहे?
319 / 999
जेव्हालोकसभेत अनुदानाचीमागणीमांडली जाते, तेव्हासभापतीगिलोटिनलागू करतात-
320 / 999
संसदेत साधारण विधेयक मंजूर होण्याचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता आहे?
321 / 999
खालीलपैकी कोणत्यासंसदीय समितीचा अध्यक्षहा नेहमीच सत्ताधारी पक्षाच्यासदस्यांचा असतो?
322 / 999
खालीलपैकी कोणतीकेवळ कनिष्ठ सभागृहाचीसमितीआहे?
323 / 999
खालीलपैकी कशाला लेम-डक सत्रदेखील म्हणतात?
324 / 999
खासगीविधेयक संसदेच्यासभागृहात मांडण्यासाठीकिमानकितीदिवस आधीसूचना देणे आवश्यक असते?
325 / 999
जेव्हासंसदेच्यादोन्हीसभागृहांच्यासंयुक्त बैठकीकडे सामान्य विधेयक पाठवले जाते, तेव्हाते खालीलप्रमाणे मंजूर करावे लागते:
326 / 999
खालील विधानांचा विचार करा: (अ) वार्षिक आर्थिक विवरणातील अनुदानाच्यामागण्यांवर लोकसभेत मतदानझाल्यानंतर, अशा प्रकारे केलेले अनुदानतसेच भारताच्यासंचित निधीवर आकारला जाणारा खर्चवार्षिक वित्तविधेयकात समाविष्टकेला जातो. (ब) अर्थसंकल्पातील करप्रस्तावांचा विनियोग विधेयकात समावेश केला जातो. वर दिलेली कोणतीविधान/ने बरोबर आहेत?
327 / 999
प्रतिपादन(A): भारताच्यासंचित निधीवर आकारण्यात आलेल्याखर्चाशीसंबंधित अंदाज संसदेच्यामतदानासाठीसादर केले जाणार नाहीत. कारण (R): संसदेला भारताच्यासंचित निधीवर आकारण्यात येणाऱ्याखर्चावर चर्चाकरण्याचा अधिकार नाही.
328 / 999
राष्ट्र पतींच्यामहाभियोगासाठीखालीलपैकी कोणता प्रस्ताव मांडला जातो?
329 / 999
विशेषउल्लेख या साधना संदर्भात योग्य विधान/ने ओळखा. (अ) याचा उल्लेख लोकसभा नियम 377 अंतर्गत केला गेला आहे. (ब) याचीलेखीसूचना अध्यक्षांकडे द्यावीलागते.
330 / 999
खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) वित्तीय विधेयक (I) कोणत्याही सदनात मांडता येते. (ब) ते सादर करण्यासाठीराष्ट्र पतींच्यापूर्वसंमतीचीआवश्यकता असते. (क) कलम 110 मधील कोणताही विषय यामध्येसमाविष्टनसतो.
331 / 999
खालीलपैकी कोणत्याराज्यामध्येराज्यसभेचीकेवळ एक जागा आहे? (अ) अरुणाचल प्रदेश (ब) मेघालय (क) नागालँड (ड) सिक्कीम
332 / 999
कोणत्याराज्यात अनुसूचित जमातींसाठीलोकसभेत राखीव जागा नाहीत? (अ) उत्तर प्रदेश (ब) तमिळनाडू (क) पंजाब (ड) तेलंगणा
333 / 999
योग्य जोड्याओळखा (अ) तारांकित प्रश्न – लोकसभा नियम 36 (ब) अतारांकित प्रश्न – लोकसभा नियम 54 (क) अविश्वास प्रस्ताव - लोकसभा नियम 198
334 / 999
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-124 (4) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरुन दूर करण्यासाठी ही कारणे असू शकतात. (a) घटनाभंग (b) सिद्ध झालेले गैरवर्तन (b) दिवाळखोरी (d) अकार्यक्षमता (e) भ्रष्टाचाराचे आरोप पर्यायी उत्तरे :
335 / 999
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
336 / 999
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे?
337 / 999
भारतातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये यांच्या आदेशाच्या अधिकार क्षेत्रासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
338 / 999
लोकपाल संस्थेच्या मर्यादा काय आहेत? (a) 2013 च्या कायद्याने व्हिसल ब्लोअर्सना ठोस अशी प्रतिकारशक्ती प्रदान केलेली नाही. (b) लोकपालाला कोणतेही घटनात्मक पाठबळ दिले जात नाही. (c) लोकपाल राजकीय प्रभावापासून मुक्त नाही कारण नियुक्ती समितीमध्येच राजकीय पक्षांचे सदस्य असतात. (d) प्राथमिक चौकशी दरम्यान नोंदी (रेकॉर्ड) नष्ट होऊ नयेत यासाठी निर्देश देण्याचा अधिकार लोकपालाला नाही. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
339 / 999
340 / 999
भारतामध्ये ‘जनहित याचिकांच्या' (PIL) वाढीसाठी कोणते घटक जबाबदार आहेत? (a) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये (b) न्यायालयात उभे राहण्याच्या अधिकाराची (locus standi ) उदारमतवादी व्याख्या. (c) गरीब आणि उपेक्षितांना मदत करण्यासाठी न्यायिक नवकल्पना (d) पुरेशा प्रगतीशील सामाजिक कायद्यांचा अभाव -पर्यायी उत्तरे :
341 / 999
जोड्या लावा. (अ) पहिला न्यायाधीश खटला (i) विचारविनिमय म्हणजे सहमती नव्हे (ब) दुसरा न्यायाधीश खटला (ii) राष्ट् रीय न्यायिक नियुक्ती आयोग (क) तिसरा न्यायाधीश खटला (iii) 1+4 न्यायमूर्तीचे कॉलेजियम (ड) चौथा न्यायाधीश खटला (iv) 1+2 न्यायमूर्तीचे कॉलेजियम (अ) (ब) (क) (ड)
342 / 999
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदच्युतीबाबत बरोबर विधान/ने ओळखा. (अ) लोकसभेत 30 तर राज्यसभेत 100 सदस्यीय अध्यक्ष/सभापतीपद करण्याचा प्रस्ताव सह्या करून द्यावा. (ब) सभापती/अध्यक्षांना तो प्रस्ताव स्वीकारावाच लागतो. (क) चौकशी करण्यासाठी सभापती/अध्यक्ष एकूण पाच न्यायाधीशांची समिती नेमतात. (ड) राज्यघटनेचा अवमान या एकमेव कारणास्तव न्यायाधीशांना बडतर्फ करता येते.
343 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) घटनेच्या कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाला भारताचा सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे. (ब) 1973 मध्ये एन. एन. रे यांना त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ अशा तीन न्यायमूर्तींना डावलून भारताचा सरन्यायाधीश करण्यात आले. (क) 1977 मध्ये एम. यू बेग यांना सुद्धा याच पद्धतीने सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. (ड) सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही न्यायाधीश त्यांचा पदभार सांभाळताना राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केल्या गेलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेतात. अचूक विधाने ओळखा.
344 / 999
दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापण्याची तरतूद ________ अन्वये करण्यात आली.
345 / 999
जोड्या लावा. तरतूद कलम (अ) कलम 127 (i) निवृत्त न्यायाधीश (ब) कलम 128 (ii) हंगामी न्यायाधीश (क) कलम 126 (iii) सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र (ड) कलम 131 (iv) प्रभारी सरन्यायाधीश पर्यायी उत्तरे : (अ) (ब) (क) (ड)
346 / 999
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशाबाबत अयोग्य कथन ओळखा.
347 / 999
राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय इतर ठिकाणी स्थापन करण्याचा अधिकार कोणास दिला आहे?
348 / 999
भारतीय राज्यघटनेतील न्यायिक पुनर्विलोकन _________ वर आधारित आहे.
349 / 999
सर्वोच्च न्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
350 / 999
खालीलपैकी कोणती विधाने ग्रामन्यायालयाबाबतीत योग्य आहेत? (अ) ग्राम न्यायालये अधिनियम, 2008 मुख्यत्वे कायदे आयोगाच्या शिफारसींवर आधारलेला आहे. (ब) ग्राम न्यायालय हे फिरते न्यायालय आहे आणि त्यांना दिवाणी व फौजदारी दोन्ही न्यायालयांचे अधिकार असतील. (क) या कायद्यानुसार अपील करण्याचा एकच अधिकार देण्याची तरतूद आहे व ते अपील उच्च न्यायालयाकडे करता येईल.
351 / 999
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या पात्रता सांगण्यात आल्या आहेत? (अ) ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. (ब) त्या व्यक्तीने भारताच्या राज्य क्षेत्रात किमान दहा वर्षे न्यायिक पद धारण केलेले असावे. (क) त्या व्यक्तीने एखाद्या उच्च न्यायालयात किमान 7 वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे. (ड) राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी.
352 / 999
लोकअदालतला खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे वैधानिक दर्जा देण्यात आला?
353 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) जनहित याचिका संकल्पनेचा उगम अमेरिकेमध्ये विसाव्या शतकात झाला. (ब) न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णअय्यर आणि न्यायमूर्ती पी. एन. भगवती हे जनहित याचिका संकल्पनेचे भारतामधील प्रणेते आहेत. (क) लोकस स्टँडी हा पारंपरिक नियम शिथिल केल्याने भारतात जनहित याचिका सुरू होणे सुलभ झाले. अयोग्य विधान ओळखा.
354 / 999
लोकपाल व लोकायुक्त अधिनियम-2013 च्या प्रमुख वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे?
355 / 999
356 / 999
जनहित याचिके' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (a) ती कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर आधारित आहे. (b) ती न्यायसंस्थेला जनतेप्रती असलेली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यास भाग पाडते. (c) भारतात, भारतीय राज्य घटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये जनहित याचिकेचे स्त्रोत आहेत. (d) कोणत्याही भारतीय अधिनियमात अथवा कोणत्याही कायद्यात जनहित याचिकेची व्याख्या केलेली नाही.! वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत?
357 / 999
भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन __________ सुचवते.
358 / 999
लोक न्यायालया बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
359 / 999
जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या : (अ) जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते. (ब) जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
360 / 999
खालील विधाने लक्षात घ्या : (अ) उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधिशांना सर्वोच्च किंवा इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते. (ब) महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास संसद किंवा राज्यविधिमंडळामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या वर्तणूकीबाबत चर्चा करता येते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत?
361 / 999
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणासंबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? (अ) कें द्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही संविधानाचे कलम 323-A अंतर्गत स्थापन झालेली घटनात्मक संस्था आहे. (ब) कें द्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा, 1985 अंतर्गत स्थापित एक वैधानिक संस्था आहे. (क) याचे सदस्य हे फक्त प्रशासकीय अनुभव असणारे अधिकारी यांच्यातूनच नेमले जातात. पर्यायी उत्तरे :
362 / 999
खालील विधाने लक्षात घ्या : (अ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करता येते. (ब) उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या न्यायाधिशाला निवृत्तीनंतर वकिली करणे किंवा कोणत्याही कोर्टात किंवा अधिसत्तेसोबत भारतात कार्य करण्यास परवानगी नाही. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत?
363 / 999
खालीलपैकी कोणते सर्वोच्च न्यायालयाच्या 'प्रारंभिक अधिकार' क्षेत्रात समाविष्ट आहेत? (इ) भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्ये यांच्यातील विवाद (अ) दोन किंवा अधिक राज्यांमधील विवाद (क) संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या निवडणूकीसंबंधातील विवाद (ड) आंतरराज्य पाणी विवाद पर्यायी उत्तरे :
364 / 999
खालील विधाने विचारात घ्या : (अ) राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. (ब) राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. पर्यायी उत्तरे :
365 / 999
जोड्या जुळवा. कलम विषय (अ) 219 (i) उच्च न्यायालयांची संरचना (ब) 214 (ii) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती व त्याच्याबाबतच्या शर्ती (क) 217 (iii) राज्यांसाठी उच्च न्यायालये (ड) 216 (iv) उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांकडून शपथ किंवा प्रतिज्ञा पर्यायी उत्तरे : (अ) (ब) (क) (ड)
366 / 999
सर्वोच्च न्यायालयासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने ओळखा. (अ) सरन्यायाधीश आपले पद 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. (ब) न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव लोकसभा विसर्जित झाली तरीही लोप पावत नाही. (क) संसद, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र वाढवू शकते पण कमी करू शकत नाही. पर्यायी उत्तरे :
367 / 999
प्रशासकीय न्यायाधिकरणांसंबंधी खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. (अ) मूळ घटनेतील भाग 14 अ न्यायाधिकरणे यानुसार कें द्र व राज्यांमध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात आली आहे. (ब) कें द्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) च्या अध्यक्षांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे आहे. (क) कें द्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणावरील सदस्यांची निवड मंत्रीमंडळाची नियुक्ती समितीशी (ACC) सल्लामसलत करून लोकसभेचे सभापती शिफारस करतात. (ड) कें द्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांची व उपाध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपती करतात. बिनचूक विधाने ओळखा
368 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. (अ) 22 वा विधी आयोग स्थापन करण्यास कें द्र सरकारने 19 फेब्रुवारी 2020 रोजी मंजुरी दिली. (ब) विधी आयोगाचा कालावधी हा दोन वर्षांचा असणार आहे. (क) न्यायाधीश बी. एस. चौहान यांची 22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यायी उत्तरे :
369 / 999
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदच्युती प्रक्रियेची सुरुवात कोणत्या सभागृहात होऊ शकते? (अ) राज्यसभा (ब) विधानसभा (क) लोकसभा पर्यायी उत्तरे
370 / 999
योग्य जोड्या जुळवा. कलम विष य (a) 136 (i) सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार (b) 142 (ii) काही रिट जारी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परिषद (c) 139 iii) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची आणि आदेशांची अंमलबजावणी (d) 143 (iv) सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी विशेष रजा पर्यायी उत्तरे : (अ) (ब) (क) (ड)
371 / 999
घटनेच्या कलम 141 अन्वये ___________.
372 / 999
खालीलपैकी कोणती/त्या तरतूद/दी उच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याची पुष्टी करते/तात? (अ) अवमानासाठी शिक्षा करण्याचा अधिकार (ब) भारताच्या संचित निधीवर आकारले जाणारे खर्च. (क) अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार पर्यायी उत्तरे :
373 / 999
योग्य विधाने ओळखा. (अ) राष्ट्रपतींमार्फत सरन्यायाधीशांची नेमणूक त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसोबत चर्चा करून केली जाते. (ब) सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य सर्व न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशांचा सल्ला घेणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. पर्यायी उत्तरे :
374 / 999
अयोग्य विधान/ने निवडा. (अ) हंगामी सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. (ब) सर्वोच न्यायालयात तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. (क) सर्वोच्च न्यायालयात निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. पर्यायी उत्तरे
375 / 999
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूकीबाबतच्या विवादावर सर्वोच्च न्यायालयात __________ कलमानुसार निर्णय घेतला जातो.
376 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे. (ब) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
377 / 999
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीविषयी योग्य विधान निवडा.
378 / 999
भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे कोणाशी साधर्म्य दर्शवि णारी आहे?
379 / 999
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (अ) सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय अशा दोन्ही न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन हे भारताच्या संचित निधीवर भारित असते. (ब) तसेच दोन्ही न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीवेतन हे भारताच्या संचित निधीवर भारित असते.
380 / 999
उच्च न्यायालयांचा त्यांच्या स्थापनेच्या वर्षानुसार क्रम लावा.
381 / 999
न्यायाधिकरणांविषयी चुकीचे विधान /ने ओळखा. (अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने कलम 323 A आणि कलम 323 B चा समावेश केला जे अनुक्रमे इतर बाबींसाठी न्यायाधिकरण आणि प्रशासकीय न्यायाधिकरणाशी संबंधित आहेत. (ब) कें द्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
382 / 999
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत योग्य विधाने ओळखा. (अ) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश राष्ट्रपतींच्या मते अग्रगण्य कायदेतज्ञ असावा. (ब) वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहू शकतो. (क) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भते, निवृत्तीवेतन भारताच्या संचित निधीवर भारित असतात. (ड) उच्च न्यायालयाच्या निवृत्त झालेले कायमस्वरूपी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय व इतर उच्च न्यायालये सोडून इतर न्यायालयात व्यवसाय करू शकत नाहीत.
383 / 999
खालीलपैकी उच्च न्यायालयाची अधिकार क्षेत्रे कोणती? (अ) प्रारंभिक अधिकार क्षेत्र (ब) अपिलीय अधिकारक्षेत्र (क) सल्लादायी अधिकार क्षेत्र (क) पर्यवेक्षणाचे अधिकारक्षेत्र
384 / 999
खालील विधाने विचारात घ्या. संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य ______. अ) सदस्य म्हणून पुनर्नियुक्ती करता येत नाही. ब) कें द्र किंवा राज्य सरकारच्याअंतर्गत कोणत्याही नोकरीसाठी अपात्र क) राज्यपालांसारखे घटनात्मक पद भूषविण्यासाठी अपात्र
385 / 999
भारतीय राज्यघटनेनुसार, संघ लोकसेवा आयोगाच्याकार्याचा विस्तार करण्याचे अधिकार खालीलपैकीकोणाला आहेत?
386 / 999
संघ लोकसेवा आयोगाच्यासदस्याच्यापद समाप्तीनंतर खालीलपैकीकोणते विधान अयोग्य आहे?
387 / 999
संघ लोकसेवा आयोगाच्याकार्याबाबत खालीलपैकीयोग्य विधाने ओळखा. अ) कें द्रीय सेवांमध्येभरतीसाठी परीक्षांचे आयोजन करणे. ब) विनंती केल्यास ज्यासेवांसाठी विशेष पात्रता असलेले उमेदवार आवश्यक आहेत अशा कोणत्याही सेवांसाठी संयुक्तभरतीच्यायोजना तयार करण्यास राज्यांना मदत करणे. क) नागरी सेवा व भरतीच्यापद्धतीशी संबंधित सर्वबाबींवर कें द्र आणिराज्य सरकारांना सल्लादेणे. ड) दरवर्षी राष्ट्रपतींना अहवाल सादर करणे.
388 / 999
भारताचे नियंत्रक आणिमहालेखापरीक्षक यांच्याकर्तव्याशी संबंधित कायद्यातील तरतुदी खालीलपैकीकोणत्याखर्चाचे लेखापरीक्षण करतात? अ) भारताचा संचित निधी ब) प्रत्येक राज्याचा संचित निधी क) संसदीय कायदा स्थापित झालेल्याRBI, LIC यांसारख्यासंस्थांचे लेखे ड) भारताचा सार्वजनिक निधी
389 / 999
हा लेखा परीक्षकासंबंधी अयोग्य विधान ओळखा.
390 / 999
भारताचे नियंत्रक आणिमहालेखा परीक्षक आपला अहवाल कोणाला सादर करतात? अ) राष्ट्र पती ब) राज्यपाल क) संसद लोकसभा ड) अध्यक्ष फक्त
391 / 999
भारताचे महान्यायवादी यांच्याशी संबंधित खालील विधानांपैकीसर्वात योग्य विधान निवडा.
392 / 999
राज्याच्यामहाधिवक्त्याला उपलब्ध असलेले सर्वविशेष अधिकार आणिसंरक्षण ____च्यासमक्ष आहेत.
393 / 999
पुढीलपैकीकोणते नियंत्रक व लेखा परीक्षकाचे (CAG) कामनाही?
394 / 999
राज्य लोकसेवा आयोगाच्यास्वातंत्र्याची खात्रीदेणाऱ्यातरतुदींबाबत कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त? अ) सर्वोच्च न्यायालयाच्याचौकशी अंती राज्य लोकसेवा आयोगाच्याअध्यक्षास गैरवर्तन आणिअकार्यक्षमता या कारणावरून राष्ट्र पती त्यांना पदावरून दूर करतात. ब) राज्य लोकसेवा आयोगाच्याअध्यक्षांच्यानियुक्तीनंतर त्यांना प्रतिकूल ठरतील अशा प्रकारचे बदल सेवा शर्तीमध्येकरता येत नाहीत. पर्यायी उत्तरे
395 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कलम315 अंतर्गत करण्यात आली आहे. ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी स्थापन करण्यात येणारा संयुक्तलोकसेवा आयोग हा असंवैधानिक असतो. पर्यायी उत्तरे :
396 / 999
योग्य विधान/ने ओळखा. अ) भारताचे महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्र पती करतात. ब) त्यांचा दर्जाहा सर्वोच्च न्यायालयाच्यान्यायाधीशांप्रमाणे असतो. क) राष्ट्र पती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. ड) भारताचे महान्यायवादी यांना संसद सदस्यांना मिळणारे सर्वविशेषाधिकार तसेच दोन्हीसभागृहांच्याकामकाजात व संयुक्तबैठकीमध्येही भाग घेण्याचा आणिआपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पर्यायी उत्तरे :
397 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) भारताचे महालेखापरीक्षक (CAG) यांना राष्ट्र पती शपथ देतात. ब) अग्रक्रमतालिकेमध्येत्यांचे स्थान 9 A आहे. क) कलम151 नुसार CAG कें द्राविषयीचा अहवाल राष्ट्र पतींकडे सुपूर्दकरतात. ड) भारताचे महालेखापरिक्षक हे संसदेचे प्रतिनिधी (Agent) असून संसदेच्यावतीने लेखा परीक्षण करतात. अयोग्य विधान ओळखा.
398 / 999
घटनेतील कोणत्याकलमामध्येराज्याचे महाधिवक्तायांचा उल्लेख केलेला आहे?
399 / 999
भारताच्या महान्यायवादी बाबत खालीलपैकीकोणते विधान बरोबर आहे?
400 / 999
भारताच्यामहालेखापरीक्षकाकरिता कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप टाळून स्वतंत्रपणे कामकरता यावे, यासाठी संविधानात कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत? अ) त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. ब) निवृत्तीनंतर ते इतर शासकीय पदासाठी अपात्र ठरतात. क) ते थेट राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात. ड) लेखापरीक्षणाच्या कामात मदत करण्यासाठी त्यांना हुपार आणि निष्पक्ष सनदी लेखापाल उपलब्ध करून दिले जातात. पर्यायी उत्तरे :
401 / 999
खालीलपैकीकोणता/ते पर्याय भारताच्यामहान्यायवादी संदर्भात चुकीचे आहे/त?
402 / 999
खालील विधाने विचारात घ्या: a) महालेखा परीक्षकाचे (CAG) वेतन आणिभत्तेराष्ट्र पती ठरवितात. b) महालेखा परीक्षक हे लेखा (Accounting) आणिलेखापरीक्षण (Audit) ही दोन्हीही कार्येपार पाडतात. c) महालेखा परीक्षकाचे वेतन आणिभत्तेभारताच्याआकस्मिक निधीतून दिले जाते. d) महालेखा परीक्षक हे राष्ट्र पतीची ईच्छाअसेपर्यंत पदावर राहतात. वरीलपैकीकोणते विधान/ने बरोबर आहे/त?
403 / 999
राज्य लोकसेवा आयोगाबाबत खालीलपैकीकोणते विधान चुकीचे आहे?
404 / 999
पुढील विधाने विचारात घ्या. अ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना 1-5-1960 ला झाली. ब) मुंबई लोकसेवा आयोग पूर्वीमुंबई व गुजरात राज्यांसाठी होते. क) आयोगाचे मूळ मुंबई व सिंध साठीच्याआयोगात आहे. कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
405 / 999
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्याबाबतीत अचूक उत्तरे निवडा. अ) कें द्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्याकिंवा कें द्रीय लोकसेवा आयोगाच्याअध्यक्षपदासाठी पात्र असतो. ब) कें द्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष ए. आर. किडवई यांची बिहारच्याराज्यपालपदी नियुक्ती 1979 मध्येसर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. क) अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अध्यक्ष कामे करण्यास अक्षमअसतो तेव्हाराष्ट्र पती UPSCच्याएका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्तकरू शकतो. ड) UPSC ने निवड केल्याने उमेदवाराचा त्यापदावर अधिकार निर्माण होतो. पर्यायी उत्तरे :
406 / 999
खालीलपैकीकोणते विधान चुकीचे आहे?
407 / 999
विधान (A) : राज्यघटनेच्याअनुच्छेद 76 मध्येभारताच्यामहालेखापरिक्षकाच्यानेमणुकीबाबत आणिसेवाशर्तीबाबत तरतुदी आहेत. कारण (R) : त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्यकरू शकणार नाही.
408 / 999
खालील विधानांपैकीकोणते अयोग्य आहे?
409 / 999
भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकीकोणते विधान चूकीचे आहे?
410 / 999
अयोग्य कथन ओळखा
411 / 999
अयोग्य कथन ओळखा-
412 / 999
अयोग्य कथन ओळखा.
413 / 999
भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकीकोणते विधान चुकीचे आहे?
414 / 999
राष्ट्रीय निवडणूक आयोगासंबंधी खालीलपैकीअयोग्य विधान कोणते?
415 / 999
वित्त आयोगाबाबतचे योग्य विधाने : अ) भारतीय आर्थिक संघराज्यवादाचे समतोल साध्य करण्यासाठीचे कार्यकरणारे साधन. ब) एक चेअरमन आणिइतर तीन सदस्यांचा समावेश असलेला आयोग. क) आयोगाच्यासदस्यांची पात्रता राष्ट्र पतींकडून ठरविली जाते. ड) कलम280 च्यातरतुदीनुसार निर्मिती. पर्यायी उत्तरे :
416 / 999
वित्त आयोगासंबंधी असत्यविधान ओळखा.
417 / 999
योग्य जोड्यालावा. वित्त आयोग अध्यक्ष अ) आठवा (1982-84) i) के. सी. पंत ब) दहावा (1992-94) ii) यशवंतराव चव्हाण क) बारावा (2002-04) iii) डॉ. विजय केळकर ड) तेरावा (2007-08) iv) डॉ. सी. रंगराजन पर्यायी उत्तरे: अ ब क ड
418 / 999
खालील विधाने विचारात घ्याव योग्य विधा / ने निवडा. अ) वित्त आयोगाने केलेल्याशिफारसी या केवळ सल्लास्वरूपात असतात आणित्यासरकारवर बंधनकारक नसतात. ब) 'ज्याअर्थीवित्त आयोग ही एक घटनात्मक संस्थाआहे, त्याअर्थीअत्यंत महत्त्वाच्याकारणांशिवाय भारत सरकारने त्याच्याशिफारसी नाकारू नयेत', असे मत चौथ्यावित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. राजमन्नार यांनी मांडले.. पर्यायी उत्तरे :
419 / 999
वित्त आयोगाचे सदस्य होण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक असते- अ) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा त्यापदावर नियुक्तहोण्यासाठी आवश्यक अर्हता असलेली व्यक्ती. ब) सरकारी वित्त व लेखा प्रणाली याचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती. क) वित्तीय बाबी व प्रशासन यांबाबत विस्तृत अनुभव असलेली व्यक्ती. ड) अर्थशास्त्रातील विशेष ज्ञान असलेली व्यक्ती पर्यायी उत्तरे:
420 / 999
अचूक विधाने ओळखा. अ) 65 व्याघटनादुरुस्तीद्वारे 1990 मध्येअनुसूचित जाती जमातीसाठी एक संविधानिक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची तरतूद केली गेली. ब) 89 व्याघटनादुरुस्तीने 2003 मध्येअनुसूचित जाती व जमातीसाठीच्यासंयुक्तआयोगाच्याविभाजनाची तरतूद केली. क) 86 व्याघटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला घटनात्मक दर्जादेण्यात आला. ड) वरील तिन्हीआयोगांच्यासदस्यांची व अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्र पती करतात.
421 / 999
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत (NCST) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ) ही एक घटनात्मक संस्था आहे, जी 2004 मध्ये अस्तित्वात आली आहे. ब) अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, हे आयोगाचे कार्यआहे. क) आदिवासी समाजाचा साक्षारता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो. ड) आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे, हे आयोगाचे कार्य आहे. पर्यायी उत्तरे:
422 / 999
केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे कामकोणता आयोग करतो?
423 / 999
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची कार्ये- अ) अनुसूचित जातीच्यासुरक्षेसंबंधी सर्वबाबींचा शोध घेणे. ब) अनुसूचित जातीच्याअधिकारहनन बाबतीतील विशिष्टतक्रारींची चौकशी करणे. क) अनुसूचित जातीच्यासामाजिक-आर्थिक विकासाच्यानियोजन प्रक्रियाबाबत सल्लादेणे. पर्यायी उत्तरे :
424 / 999
102 व्याघटनादुरुस्तीअधिनियमाबाबत खालीलपैकीकोणते विधान चुकीचे आहे?
425 / 999
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अ) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्याअध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राष्ट्र पती करतात. ब) हा आयोग रचनेत एक अध्यक्ष व तीन सदस्य अशी आयोगाची रचना असते. क) अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षे इतका असतो. ड) सदस्य केवळ एकदाच पुनर्नेमणुकीस पात्र असतात. वरीलपैकीअसत्यनसलेली विधाने कोणती?
426 / 999
अ) पहिला मागासवर्गीय आयोग काकासाहेब कालेलकर यांच्याअध्यक्षतेखाली 1956 मध्येनेमण्यात आला. ब) दुसरा मागासवर्गीय आयोग बी. पी. मंडल यांच्याअध्यक्षतेखाली 1979 मध्येनेमण्यात आला. क) 1992 च्याइंद्र सहानी खटल्याअंतर्गत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या वैधानिक आयोगाची स्थापना करण्यात आली.
427 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हे सामाजिक आणिशैक्षणिक दृष्ट्यामागास वर्गातील असावेत. ब) उपाध्यक्ष आणितीन सदस्यांमध्येकमीत कमी एका जागेवर महिलेची नियुक्ती करावी. क) आयोगास दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील. ड) डॉ. भगवानलाल सहानी हे आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत वरीलपैकीअसत्यविधान ओळखा. पर्यायी उत्तरे :
428 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्याअध्यक्षांना कें द्रीय कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जाअसतो. ब) हा आयोग संसदेला वार्षिक अहवाल सादर करतो. क) आयोगाची रचना एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष व तीन सदस्य अशी असते. वरीलपैकीसत्यविधाने ओळखा. पर्यायी उत्तरे :
429 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) सध्याराष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष हर्षचव्हाण हे आहेत. ब) सध्याराष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला हे आहेत.
430 / 999
अचूक जोडी ओळखा. (कलम: व्याख्या)
431 / 999
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अ) आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्यासेवाशर्तीव कार्यकाल ठरविण्याचा अधिकार संसदेला असतो. ब) हा आयोग राष्ट्र पतीला वार्षिक अहवाल सादर करतो. क) आयोगाच्याज्याशिफारशी स्वीकारण्यात आल्यानसतील त्यांची कारणे देणे आवश्यक असते. वरीलपैकीसत्यविधान कोणते?
432 / 999
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे कार्यकोणते? अ) पेसा कायदा, 1996 मधील तरतुदींची पूर्णअंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे. ब) आदिवासी लोक जमिनीपासून वंचित झाल्यास त्यांचे पुनर्वसन करणे. क) आदिवासींमधील स्थलांतरित शेती पद्धती कमी करून अखेर बंद करण्यासाठी उपाययोजना करणे. पर्यायी उत्तरे :
433 / 999
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग कधी स्थापन झाला?
434 / 999
खालील विधाने विचारात घ्या अ) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 1982 मध्ये पारित कायद्याअंतर्गत झाली. ब) केंद्र सरकारने केवळ मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध आणि पारशी समूहांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले आहे. क) न्यायमूर्ती एम आर ए अन्सारी हे वैधानिक अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
435 / 999
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ) सच्चर आयोग हा सर्व अल्पसंख्यांकांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमला होता. ब) राष्ट्रीय मुक्त शाळा संस्थेशी मदरशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे. क) मदरशांमधून प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता ही अलीगड मुस्लिम विद्यापीठ प्रवेशा करता ग्राह्य धरली जाते.
436 / 999
खालील विधाने विचारात घ्या: अ) न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती 2005 मध्ये नेमण्यात आली होती. ब) सच्चर समितीच्या अहवालानुसार भारतीय प्रशासनातील मुस्लिमांचे प्रमाण 2.5% इतके आहे. क) भारताच्या एकूण लोकसंख्येत सुमारे 18 टक्के मुस्लिम आहेत. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
437 / 999
राष्ट्रीय महिला आयोगासंबंधी दिलेल्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? अ) या आयोगाची स्थापना 1992 साली करण्यात आली. ब) ही संविधानिक यंत्रणा आहे. क) या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असून त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात. ड) राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रमहिला नावाची वृत्तपत्रिका प्रसिद्ध करतो.
438 / 999
राष्ट्रीय अल्पसंख्ययांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत किती समुदायांना अल्पसंख्ययांक समुदाय म्हणून सुचित केले होते?
439 / 999
राष्ट्रीय महिला आयोगाची खालीलपैकी कोणती कार्य आहेत? अ) भारतीय संविधानाअंतर्गत महिलांशी संबंधित असलेल्या तरतुदींचा आढावा घेणे. ब) महिलांसाठी वैधानिक उपायोजना सुचविणे. क) महिलांच्या तुरुंगां ना भेटी देऊन पाहणी करणे. ड) महिलांची संबंधित क्षेत्ररांमध्ये शैक्षणिक आणि उत्कर्षकारक संशोधन हाती घेणे.
440 / 999
भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षषांची स्थापना केली आहे पुढीलपैकी कोणते कक्ष आयोगाने स्थापन केलेले आहेत? अ) अनिवासी भारतीय कक्ष ब) ईशान्य भारत कक्ष क) पश्चिम भारत कक्ष ड) महिला सुरक्षा कक्ष इ) महिला कल्याण कक्ष
441 / 999
राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
442 / 999
खालील विधाने विचारात घ्या: अ) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. ब) राष्ट्रीय अल्पसंख्ययांक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती, आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग व राष्ट्रीय महिला आयोग यांचे अध्यक्ष हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
443 / 999
मानव अधिकार संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?
444 / 999
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्ययांची नेमणूक करताना त्ययांची नावे सुचविणाऱ्याया समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
445 / 999
महाराष्टट्र मानवी हक्क आयोगा बाबत खालील विधाने विचारात घ्या. अ) सध्या आयोगात अध्यक्षा सहित 3 सदस्य आहेत. ब) आयोगाचे अध्यक्ष के. के तातेड हे आहे.
446 / 999
भारत सरकारचा सचिव दर्जाचे अधिकारी हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे ______असतात.
447 / 999
मानवी हक्कासंबंधी असलेल्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ) सामाजिक आणि सांस्कृति क हक्क फक्त देशाच्या नागरिकांनाच उपलब्ध असतात. ब) राजकीय हक्ककांच्या स्वरूपात असलेले मानवी हक्क देशाच्या नागरिकांना तसेच परदेशी व्यक्ततींना सुद्धा उपलब्ध असतात. क) गुन्हेगार सुद्धा मानवी हक्क उपभोगू शकतात. ड) प्रदूषण मुक्त परिसर असण्याचा हक्क हा सुद्धा मानवी हक्कच आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे:
448 / 999
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कामाबाबत खालील विधानांचा विचार करा: अ) राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही तुरुंगाला किंवा संस्थेला पूर्वसूचना देऊन भेटी देणे. ब) इलाज सुधारणा आणि संरक्षणासाठी डांबून किंवा तात्पुरत्या काळासाठी डांबून ठेवलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची पाहणी करणे. क) सहवासीयांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे. ड) मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत?
449 / 999
भारताच्या राष्ट् रीय मानवी हक्क आयोगाला अ दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्याया जगभरातील राष्ट् रीय मानवी हक्क संस्थथांची संघटना ______मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला तिला राष्ट् रीय मानवी हक्क संस्थथांची आंतरराष्ट् रीय समन्वय समिती असे संबोधले जात होते.
450 / 999
1993 च्या मानवी हक्क संरक्षण कायदा मध्ये 2006 सालच्या सुधारणा कायद्याद्वारे झालेल्या दुरुस्त्यांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
451 / 999
खालील विधाने विचारात घ्या अ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्य सूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो. ब) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्ययांची नेमणूक आणि पदमुक्ती राज्यपाल करतो.
452 / 999
खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे?
453 / 999
बालकांच्या हक्ककांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
454 / 999
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
455 / 999
अ) राष्ट्रीय दक्षता आयोग ही बहुसदस्यीय संस्था आहे. ब) आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि कमीत कमी दोन सदस्य असतात. क) अध्यक्ष व सदस्ययांची नेमणूक राष्टट्रपतीमार्फत केली जाते. वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
456 / 999
अ) दक्षता आयोगाच्या अध्यक्ष वसदस्ययांचा कार्यकाल 5 वर्षे किंवा 65 वर्षे वय यांपैकी जे अगोदर- येईल तोपर्यंत असतो. ब) यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ते पुनर्नेमणूकीस पात्र नसतात. योग्य विधान/ने ओळखा.
457 / 999
अ) केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्ष व सदस्ययांना पदच्युत करण्याची पद्धत ही निवडणूक आयोगाच्या अध्यक्षषांप्रमाणेच आहे. ब) केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्ष व सदस्ययांचे पगार, भत्ते व पदाच्या शर्ती या संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्ययांप्रमाणेच आहेत. वरीलपैकी असत्य विधान/ने कोणती ?
458 / 999
केंद्रीय दक्षता आयोगाबद्दल पुढील विधाने पहा. अ) आयोगाला फौजदारी तसेच दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे. ब) दक्षता आयोग गृहमंत्रालयांतर्गत काम करतो. क) आयोग आपला वार्षिक अहवाल गृहमंत्रालयास सादर करतो. ड) दक्षता आयोगाने केंद्र सरकारला दिलेला सल्ला सरकारवर बंधनकारक नसतो. अयोग्य विधाने निवडा.
459 / 999
अ) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकाची नियुक्ती राष्टट्रपतीमार्फत त्रिसदस्यीय समितीच्या शिफारसीवरून केली जाते. ब) या त्रिसदस्यीय समितीमध्ये पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधीपक्षाचा नेता यांचा समावेश असतो. योग्य विधान/ने ओळखा.
460 / 999
अ) केंद्रीय अन्वेषण विभागाचा संचालक हा दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेचा महानिरीक्षक असतो. ब) दिल्ली विशेष पोलिस आस्थापनेचे पर्यवेक्षण दक्षता आयोग करते तर त्याचे नियंत्रण केंद्र सरकारमार्फत केले जाते. क) केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 अनुसार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकाला दोन वर्षाच्या कार्यकाळाची हमी देण्यात आली आहे. वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
461 / 999
खालीलपैकी कोणते विभाग केंद्रीय अन्वेषण विभागांतर्गत येत नाहीत? अ) आर्थिक गुन्हे विभाग ब) धोरण आणि आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य विभाग क) प्रशासकीय विभाग ड) केंद्रीय न्याय सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा इ) भ्रष्टाचार विरोधी विभाग
462 / 999
अ) केंद्रीय अन्वेषण विभाग ही केंद्र सरकारची मुख्य तपास यंत्रणा आहे. ब) केंद्रीय अन्वेषण विभाग गृहमंत्रालयांतर्गत काम करतो. क) हा विभाग केंद्रीय दक्षता आयोगाला आणि लोकपाल यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कामामध्ये सहाय्य करतो. वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
463 / 999
अ) केंद्रीय अन्वेषण विभाग प्रबोधिनी ही हैदराबाद येथे सन १९९६ पासून कार्यरत आहे. ब) या व्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आहेत. क) प्राबेधिनीमध्ये सेवांतर्गत अल्पकालीन अभ्यासक्रम आणि दीर्घ मुदतीचे पायाभूत अभ्यासक्रम असे दोन प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. वरीलपैकी चुकीची विधाने ओळखा.
464 / 999
अ) ‘उद्यमशीलता (Industry) निष्पक्षपातीपणा (Impartiality) आणि सत्यनिष्ठा (Integrity) हे केंद्रीय अन्वेषण विभागाचे ध्येय (motto) आहे. ब) श्री. डी. पी कोहली हे केंद्रीय अन्वेषण विभागाचे पहिले संचालक होते. क) सध्या श्री. सुबोध कुमार जैसवाल हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. वरीलपैकी योग्य विधान ओळखा.
465 / 999
पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा. अ) केंद्रीय माहिती आयोग हा एक वैधानिक आयोग आहे. ब) माहिती अधिकार अधिनियम 2005 अनुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली. क) आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त व जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. ड) स्थापनेच्या वेळी आयोगात मुख्य आयुक्ताला धरून एकूण 5 आयुक्त होते.
466 / 999
केंद्रीय माहिती आयोगातील मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक करताना पुढीलपैकी कोणत्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अ) विज्ञान व तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक सेवा, प्रसारमाध्यमे, प्रशासन व राज्यकारभार यातील विस्तृत ज्ञान असणारा असावा. ब) लाभाचे पद धारण करणारा नसावा. क) कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा. ड) कोणताही उद्योग व व्यवसाय करणारा नसावा. पर्याय
467 / 999
पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) माहिती आयुक्त हा मुख्य माहिती आयुक्त पदासाठी पात्र असतो. ब) पण त्याचा माहिती आयुक्त पदावरील कार्यकाल धरून एकूण कार्यकाल 10 वर्षषांपेक्षा जास्त असू शकत नाही.
468 / 999
पुढीलपैकी कोण सध्या केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष आहेत?
469 / 999
पुढीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. अ) महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची स्थापना 2 मार्च 2006 रोजी झाली. ब) या आयोगाची स्थापना माहिती अधिकार कायदा, 2005 च्या कलम 15 अंतर्गत करण्यात आली. क) सध्या श्री. सुमित मलिक हे राज्य माहिती आयुक्त आहेत.
470 / 999
खालील विधाने विचारात घ्या अ) जानेवारी 2015 मध्ये भारताच्या नियोजन आयोगाची जागा निती आयोगाने घेतली ब) प्रमाणक नियोजन हे निती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. पर्यायी उत्तरे :
471 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) निती आयोगाची स्थापना जानेवारी 2015 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली. ब) भारतातील सहकारी संघराज्य बळकट करणे हे निती आयोगाच्या संस्थापक तत्त्वांपैकी एक आहे. पर्यायी उत्तरे :
472 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) पंतप्रधान हे निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत ब) निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सर्व राज्ययांचे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असतो. क) निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलद्वारे उपाध्यक्षाची नियुक्ती केली जाते. पर्यायी उत्तरे :
473 / 999
खालील विधाने विचारात घ्या अ) नियोजन आयोगाची स्थापना सन 1950 मध्ये के सी नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली 1946 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सल्लागार मंडळाच्या शिफारशीवरून करण्यात आली. ब) नियोजन आयोगाचे मुख्य कार्य देशाच्या संसाधनांचा सर्वात प्रभावी आणि संतुलित वापर करण्यासाठी योजना तयार करणे हे होते. पर्यायी उत्तरे :
474 / 999
योग्य विधान/ने ओळखा. अ) राजीव कुमार हे निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. ब) गुलझारीलाल नंदा हे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. पर्यायी उत्तरे :
475 / 999
निती आयोगासंबधी चुकीची जोडी ओळखा.
476 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) निती आयोगाची प्रादेशिक परिषद तिच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या ठरावाने स्थापन केली जाते. ब) अशा प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष हे निती आयोगाचे अध्यक्ष किंवा यांचे नामनिर्देशि त व्यक्ती असतात पर्यायी उत्तरे :
477 / 999
पुढीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष हे प्रधानमंत्री नसतात ? अ) निती आयोग ब) राष्ट्रीय विकास परिषद क) नियोजन आयोग पर्याय उत्तरे
478 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) नियोजन आयोगाने तयार केलेल्या सामाजिक आणि आर्थिक विकास योजनांच्या मसुद्यास राष्ट्रीय विकास परिषद मान्यता देते. ब) राष्ट्रीय विकास परिषद ही नियोजन आयोगाची सल्लागार संस्था आहे. पर्यायी उत्तरे :
479 / 999
खालीलपैकी कोणाचा राष्ट् रीय विकास परिषदमध्ये समावेश होतो ? अ) पंतप्रधान ब) सर्व राज्ययांचे मुख्यमंत्री क) केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री/प्रशासक पर्यायी उत्तरे
480 / 999
खालीलपैकी कोणाचा नियोजन आयोगामध्ये समावेश होतो ? अ) पंतप्रधान ब) सर्व राज्ययांचे मुख्यमंत्री क) केन्द्रिय मंत्री पर्यायी उत्तरे
481 / 999
खालील संस्था ओळखा. - प्रशासकीय सुधारणा आयोगाने त्याचे वर्णन 'समांतर मंत्रिमंडळ' असे आहे. - त्याची कार्ये वित्त आयोगाशी समरूप आहेत. पर्यायी उत्तरे :
482 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 2017 असा होता. ब) राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 20 रोजी बाराव्या पंचवार्षिक योजनेला मंजुरी दिली पर्यायी उत्तरे :
483 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) नियोजन आयोगाचे कार्य अधिक एकात्मक संस्थेचे होते. ब) निती आयोगाचे कार्य अधिक समावेशक आहे. पर्यायी उत्तरे :
484 / 999
राज्य विधिमंडळाच्या विशेषाधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
485 / 999
विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्यासाठी केलेला कायदा हा घटनादुरुस्ती कायदा आहे, असे मानले जाणार नाही, हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करून सांगितले आहे?
486 / 999
विधान परिषदेबद्दल खालील विधाने विचारात घ्या. (अ) विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे. (ब) त्यांचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. (क) विधान परिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्षपणे निवडले जातात. (ड) महाराष्ट्रातून सहा प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून सहा सदस्य निवडले जातात. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
487 / 999
शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
488 / 999
महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
489 / 999
महाराष्ट्र विधान परिषदेला ____________ मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली.
490 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) राज्यघटनेच्या भाग V मधील प्रकरण II हे राज्य विधिमंडळासंबंधित आहे. (ब) मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा सदस्यांची संख्या 60 पेक्षा कमी आहे. (क) विधानपरिषदेची प्रत्यक्ष सदस्यसंख्या ठरविण्याचा अधिकार राज्यघटनेने संसदेला दिला आहे. (ड) विधानपरिषदेची कमाल सदस्यसंख्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश तर किमान सदस्यसंख्या 40 इतकी निश्चित केली आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
491 / 999
महाराष्ट्रातील विधान परिषदेसंबंधी अयोग्य विधान पुढील विधानांतून शोधून काढा : (अ) 1935 च्या कायद्यानुसार दोन वैधानिक सभागृहे महाराष्ट्रात म्हणजे त्या वेळच्या मुंबई प्रांतात तयार करण्यात आली. (ब) या सभागृहाचे पहिले अधिवेशन पुण्यात 'कौन्सिल हॉल' येथे 1935 रोजी भरले. (क) विधान परिषदेच्या निर्मितीच्या वेळी त्याची सदस्यसंख्या 29 होती ती वाढत जाऊन 1957 मधे 40 झाली आणि सध्या ती 78 आहे. पर्यायी उत्तरे :
492 / 999
जोड्या लावा. कलमे तरतुद (अ) कलम 210 (i) विधिमंडळातील चर्चेवर निर्बंध (ब) कलम 211 (ii) विधिमंडळातील वापरण्याची भाषा (क) कलम 212 (iii) न्यायालयांनी विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे (ड) कलम 208 (iv) कार्यपद्धतीचे नियम पर्यायी उत्तरे:
493 / 999
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाबाबत खालील विधाने विचारात घ्या : (अ) जर तो विधान सभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते. (ब) सभागृहातील कामकाज चालविण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासंबंधातील त्याच्या वर्तनाबाबत केवळ उच्च न्यायालयातच आव्हान देता येते. (क) तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो. (ड) तो राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
494 / 999
विधानसभेच्या अध्यक्षाविरुद्धच्या अविश्वासाबाबत खालील विधाने विचारात घ्या: (अ) असा ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल एक महिन्याची नोटीस देणे आवश्यक असते. (ब) अध्यक्षास आपल्या पदावरुन दूर करण्यासंबंधिचा ठराव विचारार्थ असतांना ते बैठकीचे अध्यक्षस्थान स्विकारू शकत नाही. (क) अशा प्रकारच्या ठरावाच्या प्रसंगी अध्यक्ष पहिल्याच फेरीत मतदान करू शकतात मात्र समसमान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाहीत. पर्यायी उत्तरे :
495 / 999
12. 'विधानसभा' बाबत खालील विधाने विचारात घ्या. (अ) महाराष्ट् रात अनुसूचित जमातीसाठी 29 जागा या राखीव आहेत. (ब) अरुणाचल प्रदेशात 60 पैकी 59 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. (क) नागालँडमध्ये सर्व जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. (ड) उत्तर प्रदेशात अनुसूचित जमातीसाठी एकही जागा राखीव नाही. पर्यायी उत्तरे
496 / 999
खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? (अ) विधानपरिषद सामान्य विधेयक जास्तीत जास्त 4 महिने रोखू शकते. (ब) विधानपरिषद अनुदानाच्या मागण्यांवर मतदान करू शकत नाही. (क) ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्डस् सामान्य विधेयकास 1 वर्ष आणि अर्थविधेयकास 1 महिना रोखू शकते.
497 / 999
महाराष्ट्रात विधान परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. (अ) 26 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. (ब) 26 सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात. (क) 30 सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात. (ड) 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात.. पर्यायी उत्तरे:
498 / 999
खालील उदाहरणे लक्षात घ्या. भारतीय घटक राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना एकत्रितपणे 15000 वैध मते मिळाली. एकाच मतदारसंघातून निवडणुक लढविणाऱ्या एखाद्या उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी कमीत कमी किती मते मिळाली पाहिजेत, (अ) 2500 (ब) 2501 (क) 1500 (ड) उमेदवार निवडून आल्यास 2400 पेक्षा कमी मते मिळाली तरी त्याची अनामत रक्कम त्याला परत मिळते. पर्यायी उत्तरे :
499 / 999
राज्य विधानमंडळाबाबत जोड्या लावा. अनुच्छेद तरतूद (अ) 203 (i) लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने (ब) 204 (ii) पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने (क) 205 (iii) विनियोजन विधेयक (ड) 206 (iv) अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती पर्यायी उत्तरे:
500 / 999
खालीलपैकी कोणते विधान राज्य अंदाजपत्रकातील भारीत खर्चाबाबत चुकीचे आहे?
501 / 999
महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरू करण्यासाठी गृहात _____________
502 / 999
खालील विधाने विचारात घा. (अ) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. (ब) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. पर्यायी उत्तरे :
503 / 999
खालीलपैकी कोणती कर्तव्ये मुख्यमंत्र्यांची आहेत ? (अ) मंत्र्यांची नियुक्ती आणि खातेवाटप (ब) मंत्रीमंडळांच्या बैठकींचे अध्यक्ष (क) मंत्र्यांमधील मतभेद मिटवणे (ड) मंत्री राज्यपालांशी विचार विनिमय
504 / 999
खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये राज्याचा मुख्यमंत्री सदस्यत्व धारण करतो. (अ) आंतर- राज्य परिषद (ब) विभागीय परिषद (क) राष्ट्रीय एकात्मता परिषद (ड) राज्य वित्त आयोग
505 / 999
खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट नाही? (अ) मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद (ब) राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी (क) राज्यमंत्र्यांचे राजीनामे (ड) उपमुख्यमंत्री कार्यालय
506 / 999
राज्यपालांच्या मान्यतेनेच राज्यातील मंत्र्यांवर कारवाई होऊ शकते, कारण राज्य मंत्री परिषद ?
507 / 999
राज्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते खालीलपैकी कोण ठरवते ?
508 / 999
भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यपाल आणि घटनात्मक परिच्छेदां चे विश्लेषण करण्यासाठी प्रासंगिक आहे ?
509 / 999
विधान (अ): -एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याच्या मंत्रीमंडळाचा प्रमुख असतो. कारण (र) :- मुख्यमंत्री हे राज्य विधानसभेला जबाबदार असतात आणि त्यांना सभागृहात बहुमताचा पाठिंबा असतो.
510 / 999
योग्य विधाने ओळखा. (अ) राज्यसभा ही परीक्षक सभागृह म्हणून भूमिका बजावते. (ब) याउलट विधान परिषद ही वेळकाढू सभागृह आहे.
511 / 999
512 / 999
खालीलपैकी कोणती तरतूद कलम 163 (3) मध्ये आहे?
513 / 999
योग्य विधाने ओळखा. (अ) मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्री नियुक्त करतात. (ब) राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मंत्रीमंडळाचे कर्तव्य असेल.
514 / 999
(अ) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. (ब) मुख्यमंत्र्यासहित राज्याच्या मंत्रीमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. योग्य विधाने ओळखा.
515 / 999
एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणत्या प्रकारे हटवता येऊ शकते? (अ) विधान परिषदेच्या दोन तृतीयांश सदस्यांनी तसा ठराव केला. (ब) राष्ट्रपतींच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे. (क) विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला.
516 / 999
अनुच्छेद 177 खालील बाबतीत भाष्य करते.
517 / 999
मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांचेकडून केली जाते?
518 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) भारताच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्याअगोदर त्या व्यक्तीने विधान सभेमध्ये आपले बहुमत सिद्ध केले पाहिजे. (ब) राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते. (क) मंत्रिमंडळाच्या शक्तीचे निर्धारण हा कोणत्याही व्यक्तीच्या खासगी मताचा विषय नाही मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो. (ड) मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालाद्वारे निश्चित केले जातात. पर्यायी उत्तरे :
519 / 999
राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? (अ) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात. (ब) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करू शकतात. (क) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकारआहे. (ड) एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही. पर्यायी उत्तरे :
520 / 999
अध्यादेश जारी करण्याच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (अ) हा अधिकार अनुच्छेद 213 मध्ये नमूद केले आहेत. (ब) हा विवेकाधिन अधिकार आहे. (क) त्यांना हा अध्यादेश सहा आठवड्यांच्या आत मागे घेता येत नाही. (ड) राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर सहा आठवड्यांचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. (इ) हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारासारखाच आहे. पर्यायी उत्तरे :
521 / 999
खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही?
522 / 999
सध्या, राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात? (अ) ते विधान परिषदेवर एक-बारांश सभासद नामनिर्देशि त करू शकतात. (ब) ते अँग्लो-इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधान सभेवर नामनिर्देशि त करू शकतात. (क) ते राज्याच्या अथवा कें द्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देवू शकतात. (ड) ते अर्थविधेयक राज्य विधीमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात. पर्यायी उत्तरे
523 / 999
524 / 999
जोड्या लावा. विषय कलम (अ) राज्यपाल पदाच्या अटी (i) 161 (ब) राज्यपालाचे विशेष अभिभाषण (ii) 158 (क) माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार (iii) 166 (ड) राज्याच्या शासनाचे कामकाज चालविणे (iv) 176 पर्यायी उत्तरे
525 / 999
घटनेनुसार, एखाद्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यासाठी ____________. (अ) ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. (ब) त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. (क) ती व्यक्ती ज्या राज्याची होणार आहे त्या राज्याच्या बाहेरील असावी. (ड) राज्यपालाची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा.
526 / 999
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? (अ) राज्यपालांना हटवण्याची कोणतीही प्रक्रिया भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेली नाही. (ब) विधानमंडळ असलेल्या कें द्रशासित प्रदेशात, विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर उपराज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते. (क) एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती त्या राज्यपाल करतात. (ड) राज्यपालांना एखाद्या विषयावर विवेकबुद्धीने कार्य करणे आवश्यक आहे की नाही असा कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना आहेत. पर्यायी उत्तरे :
527 / 999
राज्याच्या राज्यपालांबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त? (अ) राज्यपाल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या अनुपस्थितीत संबंधित उच्च न्यायालयातील कोणत्याही वरिष्ठ न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ घेतील. (ब) राज्यपालाचे पद रिक्त असताना राज्यपालाचे कार्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा संबंधित उच्च न्यायालयातील कोणत्याही वरिष्ठ न्यायाधीशांद्वारे केले जाईल. पर्यायी उत्तरे :
528 / 999
राज्यपालाविषयी योग्य विधाने ओळखा. (अ) राज्यपालाचा कार्यकाल पाच वर्षांचा असावा असे घटनेत नमूद केले आहे. (ब) कलम 153 मध्ये राज्यपालाविषयी माहिती देण्यात आली आहे. (क) कार्यकाल संपल्यानंतर राज्यपालाला त्याच राज्यात किंवा दुसऱ्या राज्यात नियुक्त करता येते. पर्यायी उत्तरे :
529 / 999
राज्यपालांसदर्भात अचूक विधाने ओळखा. (अ) राज्यघटनेच्या कलम 153 मध्ये राज्यपालपदाची तरतूद आहे. (ब) पदग्रहण करताना राज्यपालास राष्ट्रपती शपथ देतात. (क) 7व्या घटनादुरुस्तीने दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकाच राज्यपालाची तरतूद केली. (ड) राज्यपाल फाशीची शिक्षा माफ करू शकतो. पर्यायी उत्तरे :
530 / 999
राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? (अ) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. (ब) राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. (क) राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते. (ड) दुसरी व्यक्ती पद स्विकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. पर्यायी उत्तरे :
531 / 999
राज्यपाल पदाबाबतच्या तरतुदींची कलमे/घटना दुरुस्त्यांशी जुळणी करा. अ ब (अ) घटक राज्याकरिता राज्यपालपदाची तरतूद (i) कलम 156 (1) (ब) राष्ट्रपतीकडून नेमणूक (ii) 7वी घटनादुरुस्ती, 1956 (क) एका व्यक्तीची दोन किंवा अधिक घटक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते (iii) कलम 155 (ड) भारताच्या राष्ट्रपतीकडून पदमुक्तता (iv) कलम 153
532 / 999
राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे.
533 / 999
अग्रक्रम तालिकानुसार खालील पदाधिकाऱ्यांचा योग्य क्रम निवडा. (अ) राज्यपाल (संबंधित राज्याच्या बाहेर) (ब) मुख्यमंत्री (त्याच्या संबंधित राज्यात) (क) नायब राज्यपाल (संबंधित कें द्रशासित प्रदेशात) (ड) कें द्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री (त्याच्या कें द्रशासित प्रदेशात) पर्यायी उत्तरे :
534 / 999
आरक्षणावर 50% ची मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे?
535 / 999
ए. के. क्रायपाक विरुद्ध केंद्र (AIR 1970 S.C 150) च्या खटल्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?
536 / 999
सूची अ व सूची ब मधील जोड्या जुळवा. सूची अ (राज्य) सूची ब (विशेष तरतुदी) अ) मिझोराम i) कलम 371 ब) अरुणाचल प्रदेश ii) कलम 371G क) महाराष्ट्र iii) कलम 371 I ड) गोवा iv) कलम 371 H
537 / 999
"माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील," असे कोणी म्हटले होते?
538 / 999
राज्यपालांच्या विशेष जबाबदाऱ्यांबाबत जोड्या लावा. राज्य जबाबदारी अ) आसाम i) स्वतंत्र विकास मंडळे स्थापण्याबाबत ब) मणिपूर ii) जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत क) नागालँड iii) राज्यातील डोंगरी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत ड) महाराष्ट्र iv) राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत
539 / 999
भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 3712) खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांशी संबंधित आहे?
540 / 999
_____ समितीच्या शिफारसीवरून अनुच्छेद 371(2) अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
541 / 999
भारतीय संविधानातील अनुच्छेद 371 काय सांगतो?
542 / 999
चुकीची जोडी ओळखा.
543 / 999
मूळ राज्यघटनेच्या कलम 164 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात आदिवासी विकास/कल्याण मंत्र्याची तरतूद होती. (94 व्या घटनादुरुस्ती पूर्व)
544 / 999
11. -------- तर संसद राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करू शकते. अ) आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली असेल. ब) एक किंवा अधिक राज्यांनी राज्य सूचीतील विषयासंबंधी संबंधी कायदा करावा अशी संसदेला विनंती केली. क) राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाबाबत राज्यसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर केली. वरीलपैकी कोणती विधान/ने योग्य आहेत?
545 / 999
सरकारिया आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे?
546 / 999
कें द्र-राज्य संबंधाबाबतच्या शिफारसीसंबंधी योग्य जोडी ओळखा. आयोग/समिती शिफारस
547 / 999
जर संसदेला राज्यसूचीतील बाबींवर कें द्राचा कायदा करावयाचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे?
548 / 999
राज्य सूचीतील विषयसंबंधी कें द्र सरकार केव्हा विधिनियम करू शकते?
549 / 999
समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा कें द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो.
550 / 999
भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते?
551 / 999
खालील विधाने विचारात घ्या. अ) केंद्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्य-घटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद 245 ते 255 मध्ये सांगितले आहेत. ब) केंद्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितले आहेत. क) केंद्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितले आहेत. पर्यायी उत्तरे
552 / 999
खालीलपैकी कोणत्या जोड्या बिनचूक आहेत? अ) कलम 248 - कायदा करण्याचा शेषाधिकार ब) कलम 268 - कें द्राने लागू केलेले मात्र राज्यांनी गोळा आणि विनियोजन केलेले शुल्क. क) कलम 256 - ठराविक प्रकरणांमध्ये संघाचे राज्यांवरील नियंत्रण. ड) कलम 258 - कें द्र आणि राज्य यांच्यामध्ये लागू होणारे आणि वितरीत केले जाणारे कर. पर्यायी उत्तरे :
553 / 999
केंद्र-राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? अ) स्वातंत्र्यापासून कें द्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्ये कें द्रावर पूर्णपणे विसंबून राहतात. ब) केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत. पर्यायी उत्तरे
554 / 999
जोड्या लावा. कलम तरतूद अ) 249 i) दोन किंवा अधिक राज्यांच्या सहमतीने कायदे करण्याचा संसदेचा अधिकार ब) 250 ii) आणीबाणी लागू असताना राज्य सूचीत कोणत्याही वि षयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार क) 252 iii) राष्ट्र हिताच्या दृष्टीने राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे संसदेचे अधिकार ड) 253 iv) आंतरराष्ट्रीय करार अमलात आणण्यासाठी करावयाचे कायदे
555 / 999
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ) आपले संविधान कें द्र आणि राज्यांमध्ये फक्त कायदेशीर अधिकारांचीच नाही तर कार्यकारी अधिकारांचीही विभागणी करते. ब) राष्ट्र पती कोणत्याही वैधानिक मंजुरीशिवाय, कोणतेही कार्यकारी कार्य राज्याकडे सोपवू शकतात. क) भारत सरकारच्या संमतीने, राज्याचे राज्यपाल राज्याचे कार्य कें द्र सरकार किंवा त्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपवू शकतात. पर्यायी उत्तरे
556 / 999
पुढील विधानांपैकी कोणते विधान/ने योग्य आहे? अ) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते अधिनियमाने स्वीकारावे/अंगीकारावे लागतात. ब) भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांशी ताळमेळ ठेवतात परंतु जेंव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कायद्यात मतभेद दिसतो तेंव्हा आंतरराष्ट्रीय कायदा मानला जातो. पर्यायी उत्तरे :
557 / 999
राज्यांशी संबंधित कर ______ आणि ______ हे आहेत. अ) जमीन महसूल ब) मुद्रांक शुल्क क) उत्पन्नावरील कर ड) कॉर्पोरेशन कर पर्यायी उत्तरे :
558 / 999
केंद्र सरकारच्या राज्यांना निर्देश देण्याच्या अधिकारात ______ या गोष्टींचा समावेश होतो. अ) लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या दळणवळणाच्या साधनांचे बांधकाम आणि दुरुस्ती. ब) राज्यातील काही लोक वापरत असलेल्या भाषेला मान्यता. क) राज्यामधील रेल्वे मार्गाचे संरक्षण ड) मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी इ) राज्य सूचीतील विषयावर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
559 / 999
खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा अ) कोणत्या जातीं किंवा जमातींना अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती म्हणावे, हे घटनेत विनिर्दिष्ट केलेले आहे. ब) कोणत्या जाती किंवा जमातींना अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती ठरवावे, हे राष्ट्र पतीवर सोडण्यात आले आहे. पर्यायी उत्तरे:
560 / 999
केंद्र आणि राज्यांमधील संबंधांचे वर्णन मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या ______ भागात करण्यात आले आहे.
561 / 999
अनुसूचित जातीचा विकास व लोककल्याणावर अधिक लक्ष कें द्रित करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाची निर्मिती ______ मध्ये करण्यात आली.
562 / 999
तरतुदी आणि कलमे यांची जुळणी करा. अ) घटक राज्य, आपली कार्यकारी सत्ता संसदेच्या कायद्यांची 1) कलम 257 सुसंगतपणे वापरील. ब) राज्य आपली कार्यकारी सत्ता कें द्राच्या कार्यकारी सत्तेच्या 2) कलम 263 आड येणार नाही किंवा नुकसानकारक होणार नाही अशा रीतीने वापरील. क) राष्ट्र पती घटक राज्य सरकारच्या संमतीने, कें द्राच्या कार्यकारी 3) कलम 256 सत्तेच्या कार्यवाहीसाठी अटींसह किंवा विनाअट त्या शासनाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे कामे सुपूर्द करतील. ड) राज्य राज्यांमध्ये समन्वयासाठी राष्ट्र पती आंतरराज्य परिषद 4) कलम 258 नियुक्त करू शकतील.
563 / 999
भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टांमधील कें द्र सूची मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे? अ) प्रत्यार्पण ब) दीपगृहे क) बँकिंग ड) वजने आणि मापे यांची मानके प्रस्थापित करणे
564 / 999
खालील विधाने विचारात घ्या: अ) विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. ब) पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असतात. क) प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. ड) दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कें द्रीय गृहमंत्री भूषवितो.
565 / 999
सरकारिया आयोग —----------- यासाठी अनुकूल होते .
566 / 999
उत्तर-पूर्व परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
567 / 999
खालील दिलेल्या विधानांचा विचार करा: अ) आंतरराज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड होतात. ब) परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमताने सोडविले जातात
568 / 999
नदीच्या पाण्याची निगडित आंतरराज्य तंट्याचा निवडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संविधानिक अधिकार कोणास आहे?
569 / 999
राज्यपाल यांच्यासंबंधी पंछी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे?
570 / 999
केंद्र व घटक राज्य यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी 1983 साली भारत सरकारने कोणत्या आयोगाची नेमणूक केली होती?
571 / 999
समित्यांच्या स्थापनेचा योग्य कालक्रमानुसार पर्याय निवडा.
572 / 999
39. खालीलपैकी कोणत्या समिती किंवा आयोगाने कें द्र राज्य संबंधांबाबत शिफारशी केलेल्या आहेत? अ) राजमन्नार समिती ब) सरकारिया आयोग क) तारकुंडे समिती
573 / 999
खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही
574 / 999
खालील विधाने विचारात घ्या: अ) सरकारिया आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली. ब) सरकारिया आयोगाच्या अहवालामध्ये 247 शिफारसी होत्या. वरीलपैकी कोणते/ती विधान/नेबरोबर आहे/ त?
575 / 999
भारतीय राज्यघटनेत 52 वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली? अ) पक्षांतराला आळा घालणे ब) मतदाराची वयोमर्यादा ठरविणे क) निर्वाचन प्रक्रियेत बदल करणे ड) निवडणूक आयोग बहुसदस्यीय करणे वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
576 / 999
संसद सदस्यांच्या राजकीय पक्षाच्या इतर राजकीय पक्षाशी विलीनीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? अ) सदर संसद सदस्याचे ज्या पक्षांमध्ये विलीनीकरण झाले आहे तो पक्षाचा सदस्य बनतो. ब) जर विलीनीकरण मान्य नसेल तर सदर सदस्य अपात्र ठरतो. क) निवडणूक आयोग संसदीय पक्षाची मान्यता रद्द करतो ड) संसदीय पक्षाच्या दोन तृतीयांश सदस्यांनी जर विलीनीकरण मान्य केले तरच ते घडते.
577 / 999
1985 च्या पक्षांतरबंदी कायद्याने- अ) संपूर्ण पक्षांतर बंदी झाली. ब) किरकोळ पक्षांतरास आळा घातला गेला क) ठोक पक्षांतरास मुभा मिळाली ड) सभागृहातील एक तृतीयांश पक्ष सदस्यांच्या पक्षांतरास मुभा.
578 / 999
पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी चुकीचे विधान ओळखा:
579 / 999
भारतीय संविधानाच्या भाग _____ आणि कलम _____मध्ये अनुसूचित व आदिवासी क्षेत्राची तरतूद करण्यात आली आहे.
580 / 999
खालीलपैकी योग्य विधानांचा विचार करा: अ) अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी अनुसूचित क्षेत्र असलेल्या प्रत्येक राज्याने आदिवासी सल्लागार परिषद स्थापन करावी. ब) या परिषदेत 20 सदस्य असतील. त्यापैकी 75% राज्य विधानसभेतील अनुसूचित जमातींचे प्रतिनिधी असतील.
581 / 999
अनुसुचित क्षेत्र व अनुसूचित जमाती साठी खालीलपैकी कोणकोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? अ) यू. एन. ढेबर ब) दिलीपसिंग भुरिया क) सरकारिया आयोग
582 / 999
आंतरराज्य परिषदेची स्थापना भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली?
583 / 999
खालीलपैकी सरकारीया आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे?
584 / 999
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये अनुसूचित जाती व जमातींसाठी एक संयुक्त राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला?
- सुरुवातीला घटनेत 338 अंतर्गत SC आणि ST यांच्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती, त्याला SC आणि ST आयुक्त म्हणत. -1978 ला सरकारने एक अवैधानिक बहुसदस्यीय अयोग SC आणि ST साठी स्थापन केला होता. - 1987 ला नामकरण SC - ST साठी राष्ट्रीय आयोग असे केले गेले. - 1990 ला 65 व्या घटनादुरुस्तीने या आयोगाला घटनात्मक दर्जा दिला व त्यानुसार अनुसूचित जाती व जमातींसाठी एक संयुक्त राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला. - 2003 मध्ये 89 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार या आयोगाचे विभाजन करून अनुसूचित जातींसाठीचा राष्ट्रीय आयोग (कलम 338) व अनुसूचित जमातींसाठीचा राष्ट्रीय आयोग (कलम 338-A) स्थापन केला गेला.
585 / 999
अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी व विकासासाठी ------ मध्ये आदिवासी कामकाज मंत्रालय सुरू करण्यात आले.
586 / 999
राज्यघटनेतील भाग 17 मधील 350-बी या कलमाविषयी अचूक विधान/ने निवडा. (अ)1956 च्या सातव्या घटनादुरुस्तीअन्वये या कलमाचा समावेश केला गेला. (ब) यानुसार धार्मिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी राष्ट्रपतींमार्फत नेमला जातो. (क) या अधिकार्याचे मुख्यालय अलाहाबाद येथे असून हा अधिकारी आपला अहवाल राष्ट्रपतीला सादर करतो. पर्यायी उत्तरे :
- सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयातून स्वतंत्र जनजातीय कार्य मंत्रालय/आदिवासी कामकाज मंत्रालय (Ministry of tribal affairs) Oct. 1999 मध्ये सुरू करण्यात आले. - अनुसूचित जातींपेक्षा अनुसूचित जमातींच्या समस्या वेगळ्या आहेत. त्या समजून योग्य ते उपाय सुचविणे हे या मंत्रालयाचे कार्य आहे. - विविध प्रकारच्या योजनांद्वारे या जमातींमध्ये सुरक्षितता निर्माण करणे याला प्राधान्य दिले जाते.
587 / 999
महालेखापरिक्षकाची कर्तव्ये व अधिकार ठरविण्याचे अधिकार राज्यघटनेने कलम 149 अन्वये ---- दिले आहेत.
CAG म्हणजेच comptroller and auditor general of India - 148 नुुसार राष्ट्रपतींकडून नेमणूक केली जाते. - त्याची कर्तव्ये व अधिकार ठरवण्याचा संसदेला अधिकार असून त्यानुसार संसदेने CAG कायदा 1971 संमत केला. - 1976 ला त्यात दुरुस्ती करून लेखा विभाग हा लेखापरीक्षण विभागापासून वेगळा केला. - हा अधिकारी केंद्रासह राज्याचेही लेखापरीक्षण करतो. - ‘महालेखापाल’ हा भारताच्या राज्यघटनेतील सर्वांत महत्त्वाचा अधिकारी आहे, असे डॉ. आंबेडकर यांनी म्हटले आहे. - CAG - 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत पदावर असतो. - तो कधीही राष्ट्रपतीस राजीनामा सादर करून पद सोडू शकतो. - सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या कारणांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने संमत झालेल्या ठरावाच्या आधारे राष्ट्रपती त्याला काढू शकतात. - 148 भारताचा महालेखापरीक्षक - 149 महालेखापरीक्षकाची कर्तव्ये व अधिकार
588 / 999
खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. ः (अ) केंद्रीय दक्षता आयोग घटनात्मक संस्था नाही वा वैधानिक संस्थाही नाही. (ब) केंद्रीय अन्वेषण विभाग ही एक वैधानिक संस्था आहे. पर्यायी उत्तरे :
केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना संथानम समितीच्या शिफारसीवरून 1964 मध्ये करण्यात आली -(CVC) - एका कार्यकारी ठरावाने या आयोगाची स्थापना करण्यात आली. - 2003 मध्ये मात्र केंद्रीय दक्षता आयोग अधिनियम 2003 संमत करण्यात आला. त्यानुसार CVC ला वैधानिक दर्जा देण्यात आला. - म्हणजेच CVC ही वैधानिक संस्था आहे. - मात्र केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) गृह मंत्रालयाच्या ठरावावरून 1963 मध्ये स्थापन करण्यात आला. - नंतर या विभागाला दिल्ली विशेष पोलिस अस्थापना कायदा, 1946 अन्वये अधिकार प्राप्त झाले.
589 / 999
- माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये केंद्रीय तसेच राज्य माहिती आयोग स्थापन करण्याच्या तरतुदी दिल्या आहेत. - त्यानुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त व जास्तीत जास्त दहा माहिती आयुक्त अशी रचना आहे. - कार्यकाळ - 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो. कार्ये : - कोणत्याही व्यक्तीकडून तक्रार स्वीकारणे व चौकशी करणे. - योग्य कारण वाटल्यास आयोग स्वतः चौकशी करू शकतो. - चौकशीसंबंधी आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. - सार्वजनिक प्राधिकार्यास आपल्या निर्णयानुसार काम करावयास सांगण्याचा आयोगाला अधिकार आहे.
590 / 999
विधान परिषदेसंदर्भात पुढील वाक्यांचा विचार करा. (अ) राज्यघटनेतील कलम 368 अंतर्गत संसदेने विधानपरिषदसंदर्भात केलेला कायदा घटनादुरुस्ती समजली जाणार नाही. (ब) विधानसभा व संसदेच्या विशेष बहुमताने विधानपरिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केला जाईल. (क) विधानपरिषदेतील किमान सदस्यसंख्या 40 ते कमाल सदस्यसंख्या विधानसभेच्या एक तृतीयांश असेल. अयोग्य विधान/ने ओळखा.
- राज्याच्या विधानसभेने ठराव संमत केला, तर संसद अस्तित्वात असलेली विधानपरिषद रद्द करू शकते किंवा नवीन विधानपरिषद स्थापन करू शकते. असा विशिष्ट ठराव राज्य विधानसभेने विशेष बहुमताने तर संसदेच्या साध्या बहुमताने संमत केला पाहिजे.
591 / 999
मानवी हक्क कायदा 2006 मध्ये कोणत्या सुधारणा करण्यात आल्या?
मानवी हक्क संरक्षण कायदा 1993- या नुसार NHRC ची स्थापना. - या कायद्यात 2006 मध्ये सुधारणा - त्यानुसार मानवी हक्क आयोगाची तपासयंत्रणा बळकट केली गेली. - सरकारला न कळवता तुरुगांला भेटीचा अधिकार - राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रारी हस्तांतरित करण्याची सुविधा - अध्यक्ष (NHRC) - आपला राजीनामा राष्ट्रपतीला तर - अध्यक्ष (SHRC) - आपला राजीनामा राज्यपालाला पत्र लिहून सादर करू शकतो.
592 / 999
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या रचनेबाबत अचूक विधाने निवडा. (a) अध्यक्ष हा भारताचा निवृत्त सरन्यायाधीश असतो. (b) चार पदसिद्ध सदस्यांमध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग, अनुसूचित जमातींचा राष्ट्रीय आयोग व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अध्यक्षांचा समावेश होतो. (c) ही एक घटनात्मक संस्था आहे. र्प्यायी उत्तरे :
- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार 1993 मध्ये NHRC ची स्थापना झाली म्हणजेच ही एक वैधानिक संस्था आहे. मानवी हक्कांचे मुद्दे पूर्णतः आणि विशेषत्वाने हाताळणे व अत्याचारांच्या आरोपांची चौकशी करणे ही या आयोगाची उद्दिष्टे आहेत. एक अध्यक्ष व चार निर्वाचित तर चार पदसिद्ध सदस्य असतात. निर्वाचित सदस्यांत सर्वोच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा एक विद्यमान किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश आणि दोन तज्ञ व्यक्ती असतात. नेमणूक : राष्ट्रपतींद्वारे शिफारसीसाठीची तरतूद समिती : पंतप्रधान (अध्यक्ष) सदस्य : लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा, उपसभापती, दोन्ही गृहांचे विरोधी पक्षनेते, केंद्रीय गृहमंत्री.
593 / 999
केंद्रीय माहिती आयोग कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करतो?
- केंद्रीय माहिती आयोग : - 2005 च्या माहिती अधिकारान्वये स्थापना करण्यात आली. - तक्रारींकडे लक्ष देणे व अपिलावर निर्णय देणे ही कार्ये. - यात एक अध्यक्ष तर जास्तीत जास्त दहा सदस्य असतात. - कार्यकाळ 5 वर्षे किंवा 65 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल ते पदावर असतात. - हा आयोग केंद्र सरकारला वार्षिक अहवाल सादर करतो. - केंद्र सरकार हा अहवाल संसदेच्या दोन्ही गृहांसमोर मांडते.
594 / 999
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी योग्य विधान/ने निवडा. अ) यामध्ये एक अध्यक्ष व पाच सदस्य यांचा समावेश होतो. ब) सरकारी कर्मचार्यांना कौटुंबिक, निवृत्तीवेतन, अपघात/इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला सल्ला देतो. क) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 316 अंतर्गत त्याची स्थापना झाली आहे. पर्यायी उत्तरे :
- राज्यलोकसेवा आयोगाच्या सदस्यांबाबत कोणतीही तरतूद नाही. मात्र ही संख्या राज्यपालांच्या विवेकाधिकारावर आहे. - एकूण सदस्यांपैकी निम्मे सदस्य केंद्र/राज्य सेवेत दहा वर्षे काम केलेले असावे. - या प्रश्नात (अ) विधानात 5 सदस्यसंख्या आहे व पर्यायावरून (अ) विधान बरोबर आहे असे गृहित धरणे अपेक्षित आहे. - परीक्षेतदेखील या प्रकारचे प्रश्न याआधी आलेले आहेत. - कलम 315 अंतर्गत या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
595 / 999
नीती आयोगाचे विस्तारित नाव खालीलपैकी कोणते?
- सन 1946 मध्ये के. सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सल्लागार नियोजन मंडळाच्या शिफारसीनुसार मार्च 1950 मध्ये कार्यकारी ठरावानुसार नियोजन आयोग स्थापन केला होता. - 13 ऑगस्ट 2014 रोजी सरकारने नियोजन आयोग ही 65 वर्षे जुनी संस्था रद्द केली. - 1 जाने 2015 रोजी नॅशनल इंन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोग स्थापन (एका ठरावाद्वारे) करण्यात आला. - अध्यक्ष - पंतप्रधान - उपाध्यक्ष - याची नियुक्ती पंतप्रधान करतील आणि त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. - संघटनेची पूर्ण वेळ संरचना - पूर्ण वेळ सदस्य = यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा - अंशवेळ सदस्य ः कमाल 2 सदस्य व ते अग्रगण्य विद्यापीठे, संशोधन संस्था किंवा इतर संस्थांमधील पदसिद्ध तत्त्वावर सदस्य असतात. - पदसिद्ध सदस्य - पंतप्रधानांनी नियुक्त केलेले केंद्रीय मंत्रीमंडळातील कमाल 4 सदस्य - मुख्य कार्यकारी अधिकारी - केंद्रीय स्तरावर सचिव दर्जाचा अधिकारी - नियुक्ती पंतप्रधान करतात.
596 / 999
पंतप्रधानाचे आकस्मिकरीत्या मृत्यू झाल्यास राष्ट्रपतींना स्वविवेकाधिकार वापरून पंतप्रधानांची नेणूक करायची असते. त्याबद्दल अयोग्य असलेले विधान निवडा
लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर गुलजारीलाल नंदाच प्रभारी पंतप्रधान होते.
597 / 999
अ) संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसलेली व्यक्ती भारतात सहा महिन्यांसाठी पंतप्रधानपदी नियुक्त करता येते. ब) पंतप्रधान हा नेहमी कनिष्ठ गृहाचा सदस्य ब्रिटनमध्ये असतो. क) भारतातील राज्यघटनेत कोणत्या सभागृहाचा पंतप्रधान असावा असे कोठेच नमूद केलेले नाही. अयोग्य विधाने ओळखा.
संसदेचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्ती झाली तर 6 महिन्यांच्या आत त्याला लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले पाहिजे अन्यथा तो पंतप्रधानपदी राहू शकत नाही.
598 / 999
अ) पंतप्रधानपदाचा निश्चित कार्यकाल नाही आणि तो राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहू शकतो. ब) राष्ट्रपती त्याला कधीपण पदच्युत करू शकतो. क) जोपर्यंत लोकसभेत बहुताचे समर्थन आहे तोपर्यंत राष्ट्रपती पंतप्रधानाला पदच्युत करू शकत नाही. योग्य विधाने ओळखा.
राष्ट्रपती त्याला कधीही पदच्युत करू शकत नाही. जोपर्यंत लोकसभेत त्याला बहुत आहे, तोपर्यंत तो त्याला पदावरून दूर करू शकत नाही.
599 / 999
संसदेसंबंधी पंतप्रधानांच्या अधिकारांविषयी अयोग्य विधान ओळखा.
मंत्रीमंडळाचा प्रमुख या नात्याने तो असे आदेश/सल्ले राष्ट्रपतीला संसदेतील कामकाजाबद्दल देतो.
600 / 999
पंतप्रधान खालील पैकी कोणत्या परिषदांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अ) निति अयोग ब) राष्ट्रीय विकास परिषद क) राष्ट्रीय एकात्मता परिषद ड) आंतरराज्यीय परिषद इ) राष्ट्रीय जलसंसाधन परिषद
-
601 / 999
योग्य जोड्या जुळवा. i) लॉर्ड मोर्ले अ) मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारभूत शिळा ii) हर्बर्ट मॉरिसन ब) ग्रह ज्याच्याभोवती फिरतात असा हा सूर्य iii) विल्यम हारकोर्ट क) सरकारचा प्रमुख या नात्याने समाजातील प्रथम iv) जेनिंग ड) कमी तेजस्वी तार्यामधील चंद्र i ii iii iv
602 / 999
पंतप्रधान बनलेले मुख्यमंत्री कोण कोण आहेत? अ) मोरारजी देसाई ब) चरणसिंग क) व्ही. पी. सिंग ड) पी. व्ही. नरसिंहराव इ) नरेंद्र मोदी फ) एच्. देवेगौडा
i) मोरारजी देसाई -1977 काँग्रेसेतर पहिले पंतप्रधान- मुंबई राज्याचे मुख्यमंत्री ii) चरणसिंग-1967 । 1970 - उत्तरप्रदेश मुख्यमंत्री 1989-1990 पंतप्रधान iii) पी. व्ही. नरसिंहराव-1971-73 - आंध्रप्रदेश iv) व्ही. पी. सिंग - 1989-1990-राष्ट्रीय आघाडीचे पंतप्रधान होते. v) एच्. डी. देवेगौडा - कर्नाटक मुख्यमंत्री व 1996 मध्ये पंतप्रधान vi) नरेंद्र मोदी 2001 ते 2004 पर्यंत चारवेळा मुख्यमंत्री व 2014 साली पंतप्रधान.
603 / 999
पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळातील सदस्याची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. ही तरतूद एक्याण्णवावी घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आली.
91 वी घटना दुरुस्ती 2003 नुसार i) केंद्रीय मंत्रीमंडळातील सदस्य संख्या पूर्ण लोकसभेच्या 15% जास्त असणार नाही. (पंतप्रधानासहित) ii) राज्य विधानसभेतील सदस्य राज्यविधानसभेतील सदस्य संख्येच्या मंत्रीमंडळातील 15% जास्त असणार नाही व कमीत कमी 12 सदस्य मंत्रीमंडळात असावेत. (मुख्यमंत्र्यांसहित) iii) पक्षांतर बंदीने पात्र ठरलेल्या उमेदवाराला मंत्रिपदी नियुक्तीसाठी अपात्र असतो.
604 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) मंत्र्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच असतो. ब) मंत्रीमंडळ संयुक्तरीत्या लोकसभेला उत्तरदायी असते. क) मंत्री वैयक्तिकरीत्या राष्ट्रपतीला उत्तरदायी असतात. ड) संसद सदस्याचे वेतन व भत्ते घटनेत नमूद केल्यानुसार दिले जातात.
संसद सदस्याचे वेतन व भत्ते अनुसूची 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे
605 / 999
अ) प्रत्येक मंत्र्यास कोणत्याही सभागृहात जाऊन अथवा ज्या समितीचा सदस्य आहे अशा कोणत्याही समितीत बोलण्याचा अधिकार आहे. ब) जो मंत्री ज्या सभागृहाचा सदस्य आहे फक्त त्याच सभागृहात बोलू शकतो. क) मंत्र्यास फक्त ज्या ग्रहाचा सदस्य आहे फक्त त्या ठिकाणी मतदान करण्याचा हक्क आहे. अयोग्य विधान/विधाने ओळखा.
कलम 88 नुसार प्रत्येक मंत्र्यास कोणत्याही ग्रहात बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा हक्क आहे. (संयुक्त सभेतसुद्धा) मात्र त्यास मत देण्याच्या अधिकार नाही.
606 / 999
अ) लोकसभा विसर्जित झाल्यावर सुद्धा मंत्रीमंडळपदावरून दूर जात नाही. ब) कलम 74 हे अनिवार्य आहे आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राष्ट्रपती कार्यकारी अधिकार वापरू शकत नाही. योग्य पर्याय निवडा.
कलम 74 मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राष्ट्रपती काम करू शकत नाहीत. म्हणून लोकसभा विसर्जित झाल्यावरसुद्धा मंत्रिमंडळ पदावरून जात नाही. जोपर्यंत नवीन स्थापन होत नाही.
607 / 999
अ) सार्वजनिक कृतीसाठी राजाच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्याची प्रती स्वाक्षरी ब्रिटनमध्ये असते. ब) सार्वजनिक कृतीसाठी राष्ट्रपतीच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्याची प्रती स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे असे लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सांगितले आहे. क) मंत्र्याने राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्याबाबत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती करून घेण्याची तरतूद आहे. अयोग्य विधाने ओळखा.
सार्वजनिक कृतीसाठी राष्ट्रपतीच्या आदेशावर फक्त राष्ट्रपतीची सही असते. राष्ट्रपतीची मान्यता घेतल्याशिवाय म्हणजेच सहीशिवाय कोणताही कायदा अंलात येत नाही.
608 / 999
कॅबिनेटविषयी अयोग्य पर्याय ओळखा. अ) राजकीय-प्रशासनिक पद्धतीत निर्णय घेणारा सर्वोच्च अधिकार असलेला विभाग आहे. ब) हा केंद्र सरकारचे धोरण आखणारा मुख्य विभाग आहे. क) कॅबिनेट परराष्ट्रीय सर्व धोरणे आणि व्यवहार हाताळणारा विभाग आहे. ड) कॅबिनेट विषयी एकाही कलमात स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
राज्यघटनेत फक्त कलम 352 मध्ये कॅबिनेट असा उल्लेख आहे. आधी तो नव्हता पण 44 वी घटनादुरुस्ती 1978 नुसार हे टाकण्यात आले.
609 / 999
कॅबिनेटबद्दल अनेक घटना तज्ज्ञांनी भाष्य केले आहे. त्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.
i) कॅबिनेट ही राजकीय कमालीचा आधारभूत शिला होय- हे लॉवेल यांनी केलेले विधान होय.
610 / 999
किचन कॅबिनेटमुळे खालील फायदे होतात. त्यासंबंधित अयोग्य विधान ओळखा.
हे कोणतेही घटनात्मक पदसंख्या नव्हे. हे सरकारमधील विशिष्ट लोक महत्त्वाचे धोरण ठरवण्यासंबंधी बनवलेले असते.
611 / 999
अ) लोकसभा संपूर्ण भारताच्या जनतेचे प्रतिनिधित्व करते. ब) राज्यसभा फक्त भारतीय संघराज्यातील राज्यांचे प्रतिनिधित्व करते. क) ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी हिंदी नावे 1954 मध्ये स्वीकारली. योग्य विधाने ओळखा.
राज्यसभा भारतीय संघराज्य व राज्यांचे प्रतिनिधित्व करते. (29 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश) ii) 1954 पर्यंतराज्याची परिषद व लोकांचे ग्रह अशी नावे होती. 1954 ला राज्यसभा व लोकसभा अशी नावे ठेवण्यात आली.
612 / 999
अ) राज्यसभेत प्रत्येक संघराज्य प्रदेशाचे प्रतिनिधी अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. ब) सात संघराज्यांपैकी फक्त दिल्ली व पुदुच्चेरी या दोनच संघराज्य प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधित्व आहे. क) कमी लोकसंख्येच्या कारणामुळे बाकी संघराज्यांना राज्यसभेत प्रतिनिधत्व दिले गेले नाही. योग्य विधान ओळखा.
राज्यसभेत प्रत्येक संघराज्य प्रदेशात तसेच राज्याचे सदस्य एकलसंक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व द्वारे निवडले जातात. इतर संघराज्य प्रदेशात लोकसंख्या कमी असल्या कारणामुळे फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोनच संघराज्य प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधीत्व आहेत.
613 / 999
लोकसभेत व राज्यसभेत राज्याची कमाल सदस्य संख्या किती असते.
राज्यसभेत एकूण 250 सदस्य व लोकसभेत एकूण 552 सदस्य आहेत. त्यातील सध्या राज्यसभेत फक्त 238 हे निर्वाचित असतात. त्यातील 2 संघराज्यातील त्यामुळे 236 राज्याचे सदस्य.
614 / 999
योग्य पर्याय निवडा. अ) 61 वी घटना दुरुस्ती 1988 नुसार मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले. ब) अँग्लो इंडियन समुदायाला लोकसभेत प्रतिनिधित्वासाठी 95 वी घटनादुरुस्ती 2009 करण्यात आली. क) 87 वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये आरक्षित जागांची पुनर्रचना 1991 च्या जनगणने ऐवजी 2001 च्या जनगणनेनुसार करण्याची तरतूद होती. अयोग्य विधान ओळखा.
615 / 999
योग्य जोडी ओळखा. अ) कलम 87 - राष्ट्रपतीचे अभिभाषण. ब) कलम 89 - राज्यसभेचे अध्यक्ष क) कलम 93 - लोकसभेचे सभापती ड) कलम 97 - अध्यक्ष व सभापतीचे वेतन व भत्ते
616 / 999
योग्य जोड्या जुळवा. i) 114 अ) विधेयकांना संती ii) 110 ब) वार्षिक वित्तीय पत्रक iii) 111 क) विनियोग विधेयक iv) 112 ड) अर्थ विधेयकाची व्याख्या i ii iii iv
617 / 999
कोणत्या परिस्थितीमध्ये संसद सदस्य पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरतो. त्याबद्दल योग्य विधाने ओळखा. अ) ज्या पक्षातर्फे निवडून आला आहे त्या पक्षाने त्यांच्या इच्छेविरोधात त्याला पक्षातून काढून टाकले असल्यास ब) जेव्हा एखादा नामनिर्देशित सदस्य सहा महिन्यांनंतर राजकीय पक्षात जातो. क) जेव्हा एखादा अपक्ष उमेदवार राजकीय पक्षात प्रवेश करतो. ड) या बाबतीत अध्यक्ष व सभापतींनी दिलेल्या निर्णयास कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही.
जर स्वत:हून त्याने पक्ष सोडल्यास तो पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरतो. याबाबत अध्यक्ष किंवा सभापतीने निर्णय दिल्यास कोणालाही न्यायालयात जाता येत नव्हते पण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराचा संकोच होतो असे किहोतो होलोहान खटल्यामध्ये निर्णय देताना 1993 ही तरतूद घटनाबाह्य ठरविली.
618 / 999
लोकसभेचा सभापती व उपसभापती बद्दल योग्य विधाने ओळखा. अ) दोघांना पदावरून काढण्यासाठी 14 दिवसांची पूर्व नोटिस द्यावी लागते. ब) जर मते मतदानाच्या दुसर्या टप्प्यात समान झाली तर दोघेही निर्णायक मत देऊ शकतात. क) सभापती व उपसभापती ही पदे भारतात 1921 मध्ये अस्तित्वात आले. ड) सच्चिदानंद सिन्हा हे पहिले भारतीय सभापती बनले.
फ्रेडरिक राईट हे पहिले सभापती असून सच्चिदानंद सिन्हा हे पहिले उपसभापती होते व पहिले भारतीय सभापती विठ्ठलभाई पटेल- 1925 साली.
619 / 999
जर सभापती व उपसभापती दोघेही गैरहजर असतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
620 / 999
अ) लोकसभेच्या नियमानुसार गृहाचा नेता हा नेहमी लोकसभेतील असतो. ब) पंतप्रधान ज्या गृहाचे सदस्य असतात त्या गृहाचे नेते असतात. क) गृहाचा नेता हा गृहाच्या उपनेत्याची नियुक्ती करतो. ड) जर पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य असतील तर लोकसभेतील गृहाच्या नेत्याची नेणूक लोकसभेचे सभापती करतात. योग्य विधान/विधाने ओळखा.
संसदेच्या संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावतो. लोकसभेचा सभापती तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो पण त्याच्या अनुपस्थितीत उपसभापती जर दोघेही हजर नसतील तर राज्यसभेचा उपाध्यक्ष त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात.
621 / 999
अ) गृह तहकुबीमुळे संसदेसमोर प्रलंबित असलेल्या विधेयकावर किंवा इतर कामकाजावर काहीही परिणाम होत नाही. ब) सत्रावसानामुळे संसदेसमोर प्रलंबित असलेल्या विधेयकावर इतर कामकाजावर काहीही परिणाम होत नाही. परंतु विधेयक मांडण्याच्या सूचना सोडून इतर सर्व सूचना लोप पावतात. योग्य विधान ओळखा.
प्रत्येक ग्रहाचा नेता हा त्याच गृहातील सदस्य असतो. पंतप्रधान गृहाचा नेता असतो. तो कोणत्याही गृहाचा सदस्य असेल तर व तो दुसर्या ग्रहाचा नेता म्हणून सदस्याची नेणूक करतो.
622 / 999
लोकसभा विसर्जित झाल्यानंतर कोणती विधेयके लोप पावतात? अ) लोकसभेतील प्रलंबित विधेयके लोप पावतात. ब) लोकसभेतील संत केलेले पण राज्यसभेत प्रलंबित असलेले. क) लोकसभा विसर्जित होण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची सूचना जारी केली असेल तर. ड) राज्यसभेने प्रलंबित ठेवलेले व लोकसभेत संत न केलेले विधेयक.
लोकसभेचा विसर्जित होण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलावल्यास विधेयक लोप पावत नाही. राज्यसभेने प्रलंबित ठेवलेले लोकसभेचे समंत न केलेले विधेयक लोप पावत नाही.
623 / 999
योग्य जोड्या जुळवा. i) तारांकित प्रश्न अ) हिरवा ii) अतारांकित प्रश्न ब) पांढरा iii) अल्पसूचनेचे प्रश्न क) पिवळा
अल्पसुचनेचे प्रश्न - फिक्कट गुलाबी रंग खासगी सदस्याचे प्रश्न- पिवळा रंग
624 / 999
चौदाव्या अखिलभारतीय प्रतोद परिषदेच्या शिफारसीवरून युवा संसद ही संकल्पना सुरू करण्यात आली. त्याबद्दल योग्य विधाने ओळखा. अ) तरुण पिढीला संसदेच्या पद्धती आणि प्रक्रिया यांची माहिती व्हावी. ब) युवकांच्या मनोवृत्तीमध्ये शिस्त आणि सहिष्णुता बाणवणे. क) विद्यार्थ्यांध्ये लोकशाहीची प्राथमिक मूल्ये जोपासणे व लोकशाही संस्थांच्या कामकाजाबाबत योग्य दृष्टिकोन तयार करणे. ड) तरुण पिढीत राष्ट्रीयभावना वाढविणे व राष्ट्राच्या उभारणीत हातभार लावणे.
625 / 999
लोकसभा सरकारवर विश्वास नसल्याचे प्रकार कोणकोणत्या घटनेवरून सिद्ध करू शकते. अ) राष्ट्रपतीच्या उद्घाटनाच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव असंत करून. ब) अर्थ विधेयक असंत करून. क) कपात प्रस्ताव संत करून. ड) स्थगन प्रस्ताव संत करून.
लोकसभा सरकारवर वेगवेगळ्या पद्धतीने अविश्वास दाखवू शकते. वरील सर्व प्रकारे.
626 / 999
लोकलेखा समितीबद्दल अयोग्य विधान ओळखा.
लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. लोकसभेतील 15 व राज्यसभेतील 7
627 / 999
अंदाज समिती बद्दल योग्य विधाने ओळखा. अ) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या अंदाज समितीची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली. ब) या समितीत सुरुवातीला 25 सदस्य होते पण सदस्यसंख्या वाढवून 30 करण्यात आली. क) या समितीतील सर्व सदस्य हे लोकसभेतील असतात.
i) लोक अंदाज समितीमध्ये मंत्री हा अध्यक्ष असू शकत नाही. याची स्थापना स्थायी वित्त समितीमध्ये सापडते ते 1921 साली स्थापन केले होते. ii) समितीत असलेला संसद सदस्य किंवा इतर याचा अध्यक्ष होऊ शकतो. iii) लोकसभेचा सभापती अध्यक्षांची नेणूक करतो.
628 / 999
न्यायाधीशाच्या नियुक्तीबाबत योग्य पर्याय निवडा. अ) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची निवड करतात. ब) पंतप्रधानांच्या व मुख्य न्यायमूर्तीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती इतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेणूक करतात. क) मुख्य न्यायमूर्ती वगळता इतर सर्व न्यायाधीशांची नेणूक करताना मुख्य न्यायामूर्तीबरोबर विचारविनिमय करणे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही.
राष्ट्रपती फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेणूक करताना मुख्य न्यायाधीश व ज्येष्ठतम न्यायाधीशांशी विचारविनिमय करतात.
629 / 999
भारताच्या मुख्य न्यायमूर्तीचे एकट्याचे मत म्हणजे विचारविनिमय प्रक्रिया नव्हे, जर मुख्य न्यायमूर्तीने इतर न्यायाधीशांचे (चार सर्वाधिक जेष्ठ) मत घेतले नसेल तर अशा प्रकारच्या कोणत्याही प्रक्रियांची अंलबजावणी सरकारवर बंधनकारक राहणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांच्या तिसर्या खटल्यामध्ये (1998 मध्ये) दिले आहे. या विधानाबाबत योग्य पर्याय ओळखा.
मुख्य न्यायमूर्तीने विचारविमिनय करताना इतर 4 ज्येष्ठ न्यायाधिशाशी विचार विनिमय करावा. त्याचा एकट्याचा निर्णय हा सरकारवर बंधनकारक असत नाही.
630 / 999
नव्याण्णवावी घटनादुरुस्ती अधिनियम 2014 बद्दल योग्य विधान ओळखा. अ) यालाच राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती अयोग अधिनियम 2014 असे म्हणतात. ब) यानुसार कॉलेजियम पद्धती बंद करून त्या जागी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग या नव्या संस्थेची रचना केली गेली. क) 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 99 वी घटनादुरुस्ती व राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग दोन्ही घटनाबाह्य आहे म्हणून रद्ध केले.
राष्ट्रीय व न्यायिक नियुक्ती आयोग हा वेगळा आहे व 99 वी घटना दुरुस्ती 2014 वेगळी आहे.
631 / 999
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पात्रतेचे निकष कोणते? अ) तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ब) तो उच्च न्यायालयात किंवा सलगतेने उच्च न्यायालयात दहा वर्षे न्यायाधीश असावा. क) तो उच्च न्यायालयात किंवा सलगतेने उच्च न्यायालयात 5 वर्षे वकिली करत असावा. ड) त्याचे वय 30 वर्षे असावे.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे पात्रतेच्या निकषात त्याच्यावर वयाचे बंधन नाही पण तो वयाची 65 वर्षे पर्यंत काम करू शकतो.
632 / 999
1) फक्त मोजकेच सल्ले सर्वोच्च न्यायालयानी दिलेले बंधनकारक असतात जसे की. केंद्रीय लोकसेवा किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्याची चौकशी संबंधी दिलेला सल्ला. 2) कलम 137 नुसार सर्वोच्च न्यायालयास आपलाच निर्णय/ आदेश याचे पुनर्विलोकनाचा अधिकार आहे.
633 / 999
योग्य विधाने ओळखा. अ) ‘कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेनुसार’ अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते. ब) ‘कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार’ भारतातील सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते.
‘कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेनुसार’ भारतातील न्यायव्यवस्था काम करते तर ‘कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार’ अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालय काम करते.
634 / 999
भारतीय सर्वोच्च न्यायालयाची न्यायीक पुनर्विलोकनाची व्याप्ती विस्तृत आहे तर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक पुनर्विलोकनाची व्याप्ती मर्यादित आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक पुनर्विलोकनाची व्याप्ती मर्यादित आहे तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची व्याप्ती विस्तृत आहे.
635 / 999
योग्य जोड्या जुळवा. i) कलम 126 अ) सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे. ii) कलम 128 ब) प्रभारी सरन्यायाधीशांची नियुक्ती iii) कलम 127 क) निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती iv) कलम 129 ड) हंगामी न्यायाधीशांची नियुक्ती. i ii iii iv
636 / 999
राज्यघटनेतील कलम 143 मध्ये कोणती तरतूद केली आहे?
कलम 143 नुसार राष्ट्रपती विविध प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मते मागवून घेतात. काही बंधनकारक तर काही नुसती सल्ला स्वरूपात असतात.
637 / 999
भारतातील राज्य व्यवहाराच्या संकेतानुसार अग्रताक्रम वरिष्ठांपासून लावा. अ) राज्यपाल ब) माजी राष्ट्रपती क) भारताचे सरन्यायाधीश ड) भारतरत्न प्राप्त व्यक्ती इ) भारताचा महालेखापरीक्षक
1) राज्यपाल - 4 2) माजी राष्ट्रपती - 5 3) भारताचे सरन्यायाधीश - 6 4) भारतरत्न प्राप्तव्यक्ती - 7 अ 5) भारताचा महालेखापरीक्षक - 9 अ
638 / 999
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासंबंधित विधाने तपासा. अ) स्वतंत्र भारतातील एकूण 45 व्यक्तींची आत्तापर्यंत निवड करण्यात आले. ब) वाय्. व्ही. चंद्रचूड यांनी मुख्य न्यायाधीशपदी सर्वांत जास्त काळ होते. क) पी. एन्. भगवती हे भारताचे 17 वे सरन्यायाधीश होते. ड) सर्व विधाने योग्य आहेत.
आतापर्यंत एकूण 45 व्यक्तींनी सरन्यायाधीश पदी काम केले आहे. - वाय्. व्ही. चंद्रचूड यांनी 1978-1985 असा 7 वर्षांचा कालावधी मुख्य न्यायाधीश पदी घालवला तो आतापर्यंत सर्वात जास्त आहे. - पी. एन्. भगवती हे भारताचे 17 वे सरन्यायाधीश आहेत. त्यांचे 2017 साली निधन झाले. त्यांना जनहीत याचिकेचे जनक म्हणतात.
639 / 999
‘यतो धर्मस्ततो जयः’ हे घोषवाक्य कोणाचे आहे?
640 / 999
अ) परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण आहे. ब) परंतु परिशिष्ट 9 मधील कायदा जर कलम 21 तसेच कलम 14 व कलम 19 मधील मूलभूत हक्कांचा भंग करत असेल तर न्यायिक पुनर्विलोकनाचा वापर करता येतो. वरील विधाने लक्षपूर्वक वाचून योग्य विधान निवडा.
परिशिष्ट नऊ हे पहिली घटनादुरुस्ती 1951 नुसार समाविष्ट करण्यात आले आहे. ते जमीन सुधारणा आणि त्यातील इतर कायद्यांचे न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासंबंधी आहे. परंतु जानेवारी 2007 मध्ये दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार परिशिष्ट नऊमधील सर्वच कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून दूर ठेवता येत नाही कलम 14, 15, 19, 21 मधील मूलभूत हक्कांना व घटनेच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन होत असेल तर 24 एप्रिल 1973 नंतर परिशिष्ट 9 मध्ये समावेश केलेल्या कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येईल.
641 / 999
भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक सक्रियतेुळे जनहित याचिकांचा उगम झाला. याची सुरुवात 1990 च्या दशकात झाली. तर या जनहित याचिकेचे प्रणेते कोण आहेत.
1) जनहित याचिकेची भारतातील सुरुवात पी. एन्. भगवती आणि व्ही. आर्. कृष्ण अय्यर यांनी केली. 2) जनहित याचिकेलाच, सामाजिक कृती याचिका; सामाजिक हित याचिका, आणि वर्ग कृती याचिका असे म्हणतात. 3) या संकल्पनेची सुरुवात अमेरिकेत विसाव्या शतकाच्या सातव्या दशकात झाली.
642 / 999
योग्य जोड्या जुळवा. i) कलम 120 अ) संसदेत वापरावयाची भाषा. ii) कलम 121 ब) संसदेतील चर्चेवरील निर्बंध iii) कलम 122 क) संसदेतील कामकाजाबाबत न्यायालयांना निर्बंध iv) कलम 123 ड) राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार i ii iii iv
643 / 999
निवडणूक आयोगाबाबत योग्य विधाने ओळखा. अ) कलम 324 अनुसार मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासाठी घटनेने ‘निवडणूक आयोग’ ही कायमस्वरूपी व स्वतंत्र संस्था स्थापन केली. ब) या आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवील इतके इतर निवडणूक आयुक्त असतील. क) ही एक प्रकारे अखिल भारतीय संस्था आहे. ड) राज्यातील पंचायती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांशी हा आयोग संबंधित असतो.
राज्यातील पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांशी हा आयोग संबंधित नसतो. यासाठी राज्यघटने मध्ये स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे.
644 / 999
16 ऑक्टोबर 1989 रोजी कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये निवडणूक आयोग हा तीन निवडणूक आयुक्तांची बहुसदस्यीय संस्था म्हणून काम करू लागला?
मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत खाली आल्याने वाढलेले काम हाताळण्यासाठी निवडणूक आयोग बहुसदस्यीय संस्था म्हणून काम करू लागले.
645 / 999
निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. ज्यावेळी इतर निवडणूक आयुक्त नियुक्त केले असतील त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगाचा अध्यक्ष असेल.
646 / 999
निवडणूक आयुक्तांबद्दल अचूक विधाने ओळखा. अ) निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाइतका दर्जा आहे. ब) त्यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो. क) मुख्य निवडणूक आयुक्त व दोन निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार नाहीत. ड) निवडणूक आयुक्त आणि विभागीय निवडणूक आयुक्त यांच्या सेवाशर्ती आणि कार्यकाल राष्ट्रपती ठरवतील.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत.
647 / 999
अ) मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस असल्याशिवाय अन्य निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक आयुक्तास पदावरून दूर केले जाणार नाही. ब) घटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांसाठी कायदेविषयक, शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे तसेच पदावधी निश्चित केलेले आहे. क) घटनेने निवृत्त झालेल्या निवडणूक आयोगाच्या सदस्यांना निवृत्तीनंतरच्या सरकारी नेणुकीपासून प्रतिबंधित केलेले नाही. ड) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुताने ठराव पारित केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करता येते. वरील विधानापैकी चुकीची विधाने ओळखा.
राज्यघटनेध्ये निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता निकष (कायदेशीर, शैक्षणिक प्रशासकीय किंवा न्यायिक) सांगितलेले नाहीत. राज्यघटनेत निवडणूक आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल सांगितलेला नाही.
648 / 999
भारतीय निवडणूक आयोगाची खालीलपैकी उद्दिष्टे कोणती? अ) स्वातंत्र्य सचोटी आणि स्वायत्तता अबाधित राखणे. ब) सर्वांसाठी उपलब्ध, समावेशकता आणि हितसंबंधीयांचा निती आधारित सहभाग याची शाश्वती क) मुक्त, न्याय आणि पारदर्शक निवडणुका होणे. ड) व्यावसायिकतेची उच्चतम गुणवत्ता अंगीकारणे. योग्य विधान/विधाने ओळखा.
649 / 999
निवडणूक आयोगाची कार्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहेत? अ) प्रशासकीय ब) सल्लागारी क) अर्धन्यायिक ड) यापैकी नाही योग्य विधान/विधाने ओळखा.
संसद, विधिमंडळे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्ये तीन प्रकारची आहेत. 1) प्रशासकीय 2) सल्लागारी 3 ) अर्धन्यायिक
650 / 999
वित्त आयोगाबद्दल खालीलपैकी अचूक विधाने निवडा. अ) कलम 280 नुसार ही अर्ध-न्यायिक संस्था आहे. ब) राष्ट्रपती आवश्यक वाटेल तेव्हा वित्त आयोगाची स्थापना करतो. क) यामध्ये एक अध्यक्ष व चार सदस्य असतात. ड) अध्यक्ष आणि सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. योग्य विधान/विधाने ओळखा.
राष्ट्रपती दर पाच वर्षांनी किंवा त्याला आवश्यक वाटेल तेव्हा वित्त आयोगाची स्थापना करतो. राष्ट्रपती अध्यक्ष व सदस्याची नियुक्ती करतात, त्यांचा कार्यकाल राष्ट्रपतीने काढलेल्या आदेशानुसार असतो. ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात.
651 / 999
संसदेत ठरवल्यानुसार वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांच्या अर्हता निश्चित कोणत्या/ते योग्य प्रकारे ओळखा? अ) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किंवा त्या पदावर नियुक्त होण्यासाठी आवश्यक अर्हता असलेली व्यक्ती अध्यक्षासाठी पात्र. ब) सरकारी वित्त व लेखा प्रणाली याचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती सदस्यत्वासाठी पात्र क) वित्तीय बाबी व प्रशासन याबाबत विस्तृत अनुभव असलेली व्यक्ती सदस्यत्वासाठी पात्र ड) अर्थशास्त्रातील विशेष ज्ञान असलेली व्यक्ती सदस्यत्वासाठी पात्र. योग्य विधान/विधाने ओळखा.
उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा त्या पदावर नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली व्यक्ती सदस्यासाठी पात्र असते. अध्यक्षाला सार्वजनिक व्यवहारातील अनुभव असावा.
652 / 999
वित्त आयोग भारताच्या राष्ट्रपतीला खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर शिफारसी करतो ते अचूक ओळखा? अ) भारताच्या संचित निधीतून दिल्या जाणार्या अनुदानाबाबतची तत्त्वे. ब) राज्याचा संचित निधी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना क) निव्वळ कर संकलनाची केंद्र व राज्य यांच्यात विभागणी. ड) योग्य वित्त प्रणालीच्या दृष्टीने राष्ट्रपतींनी सांगितलेले इतर कोणतेही मुद्दे.
केंद्राने राज्यांना द्यावयाच्या (भारताच्या संचित निधीतून) अनुदानाबाबतची तत्त्वे. राज्य वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार पंचायत आणि नगरपालिका यांच्या संसाधनांना पूरक होण्यासाठी राज्याचा संचित निधी वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना. वरील मुद्द्यावर राष्ट्रपतीला वित्त आयोग शिफारसी करतो.
653 / 999
‘‘ज्या अर्थी घटनात्मक संस्था असलेल्या वित्त आयोग अर्धन्यायिक संस्था असणे अपेक्षित आहे, त्याअर्थी अत्यंत महत्त्वाच्या कारणांशिवाय भारत सरकारने त्यांच्या शिफारसी नाकारू नयेत’’ असे विधान कोणी केले?
654 / 999
खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. अ) वित्त आयोगाने केलेल्या शिफारसी या सरकारवर बंधनकारक आहे. ब) बिगर घटनात्मक आणि बिगर वैधानिक असलेल्या नियोजन आयोगाच्या स्थापनेुळे केंद्र-राज्य वित्तीय संबंधांबाबत वित्त आयोगाच्या भूमिकेवर विपरित परिणाम झाला आहे.
वित्त आयोगाने केलेल्या शिफारसी या केवळ सल्ला स्वरूपाच्या असतात व त्या सरकारवर बंधनकारक नसतात.
655 / 999
वित्त आयोग व अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या लावा. वित्त आयोग अध्यक्ष अ) पहिला वित्त आयोग i) ए. एम. खुस्रो ब) पाचवा वित्त आयोग ii) के. सी. नियोगी क) अकरावा वित्त आयोग iii) डॉ. वाय्. व्ही. रेड्डी ड) चौदावा वित्त आयोग iv) महावीर त्यागी v) डॉ. सी. रंगराजन अ ब क ड
656 / 999
राज्य वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्याच्या संचित निधी वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना शिफारसी राष्ट्रपतींना देण्याचे वित्त आयोगाचे कार्य कोणत्या घटनादुरुस्तीनुसार प्राप्त झाले.
1992 च्या 73 आणि 74 व्या (पंचायत आणि नगरपालिका) घटनादुरुस्ती अधिनियमान्वये राज्याच्या संचित निधी वाढविण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारसी देण्याचे कार्य वित्त आयोगाला प्राप्त झाले.
657 / 999
वित्त आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस संसदेच्या दोन्ही गृहांपुढे सादर करण्यास खालीलपैकी कोण सांगू शकते?
वित्त आयोग आपला अहवाल राष्ट्रपतीला सादर करतो राष्ट्रपती हा अहवाल व त्याबरोबर शिफारसीबाबत घेतलेल्या कृतींचे स्पष्टीकरण देणारे निवेदन संसदेच्या दोन्ही गृहांसमोर मांडतो. अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग
658 / 999
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती/जमातीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची तरतूद केली?
सन 1978 मध्ये सरकारने अनुसूचित जाती व अनुसूचित जम ातींसाठी एका अवैधानिक बहुसदस्यीय आयोगाची स्थापना केली. सन 1990 च्या 65 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी एक विशेष अधिकार्याच्या जागी उच्चस्तरीय व बहुसदस्यीय असा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची तरतूद केली.
659 / 999
अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग याबद्दल खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ) यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर तीन सदस्य असतात. ब) राष्ट्रपती या आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची निवड करतो तसेच सेवाशर्ती आणि कार्यकाल ठरवितो. क) या आयोगाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य यांचा कार्यकाळ तीन वर्षे असतो. ड) आयोगांना खटला चालविताना दिवाणी न्यायालयास असलेले सर्व अधिकार आहेत.
अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग ही स्वतंत्र संस्था सन 2004 मध्ये अस्तित्वात आली. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर तीन सदस्य असतात.
660 / 999
खालीलपैकी अनुसूचित जातीसाठी आयोगाची कार्ये अचूक ओळखा. अ) अनुसूचित जातीसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना व अधिकार यापासून वंचित ठेवण्याविषयीच्या तक्रारींची चौकशी करणे. ब) अनुसूचित जातीच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना प्रक्रियेत सहभागी होऊन आणि केंद्र राज्यात विकासाच्या वाटचालीचे मूल्यमापन करणे. क) अनुसूचित जातीच्या संरक्षणाबाबत, कल्याणाबाबत व उन्नतीबाबत राष्ट्रपती सांगतील ती कार्ये करणे. ड) सुरक्षा उपाययोजनांच्या कामकाजाबाबत राष्ट्रपतीला आवश्यक वाटेल त्यावेळी अहवाल सादर करणे.
अनुसूचित जातींसाठी असलेल्या घटनात्मक व इतर कायदेशीर सुरक्षा उपाययोजनांसंबंधी सर्व बाबींची चौकशी करणे व त्यावर देखरेख करणे. त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे. सुरक्षा उपाययोजनांच्या कामकाजाबाबत राष्ट्रपतीला वार्षिक किंवा आवश्यक वाटेल त्यावेळी अहवाल सादर करणे. ही अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्य आहेत.
661 / 999
अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाचे अधिकार खालीलपैकी कोणते बिनचूक ओळखा. अ) भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीला उपस्थित राहण्याचे आदेश काढणे व त्याची अंलबजावणी करणे आणि शपथेवर त्याची तपासणी करणे. ब) कोणतेही कागदपत्र शोधून काढण्याचा व सादर करण्याचा आदेश देणे. क) प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेणे. ड) कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून सार्वजनिक नोंदीची कागदपत्रे मागविणे.
साक्षीदार आणि कागदपत्रांच्या परीक्षणासाठी उपस्थित राहण्याचा आदेश देणे. राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे इतर कोणताही मुद्दा. वरील अधिकार सुद्धा आयोगाला आहेत.
662 / 999
अ) ज्या पद्धतीने आयोग अनुसूचित जातीसंबंधित कार्य करतो तीच कार्ये आयोगाने इतर मागासवर्गीय व अँग्लोइंडियन समुदायासाठी केली पाहिजे. ब) कलम 340 (1) अंतर्गत नियुक्त केलेल्या आयोगाचा अहवाल मिळाल्यावर राष्ट्रपतीने आदेशाद्वारे उल्लेखित केलेल्या अशा अन्य मागासवर्गीयांचा आणि अँग्लोइंडियन समाजाचाही अंतर्भाव अनुसूचित जाती या संज्ञेत होईल.
इतर मागासवर्गीय व अँग्लो इंडियन समुदायासाठीच्या घटनात्मक आणि इतर कायदेशीर सुरक्षा उपाययोजनांसंबंधित सर्व बाबींची चौकशी अनुसूचित जाती आयोगाला करावी लागते व त्यांच्या कामकाजासंबंधी राष्ट्रपतीला अहवाल सादर करावा लागतो.
663 / 999
अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग व त्याच्या अध्यक्षांचा योग्य जोड्या लावा. आयोग अध्यक्ष अ) पहिला आयोग i) बूटा सिंग (2004-2006) ब) दुसरा आयोग ii) सूरज भान (2007-2010) क) चौथा आयोग iii) पी. एल्. पुनिया (2013 पासून) iv) दिलीपसिंग भुरिया अ ब क
अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र आयोग 2004 मध्ये स्थापन करण्यात आला. पी. एल्. पुनिया हे 2010 पासून कार्यरत असून 2013 पासून त्यांचा दुसरा कार्यकाल आहे.
664 / 999
अनुसूचित जमातीसाठीचा आयोग खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला?
सन 2003 च्या 89 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या एकत्रित राष्ट्रीय आयोगातून अनुसूचित जमातीसाठी वेगळा राष्ट्रीय आयोग स्थापण्यासाठी कलम 338 मध्ये दुरुस्ती करण्यात आली व राज्यघटनेत 338-ए हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आले.
665 / 999
कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार अनुसूचित जमातीसाठीचा राष्ट्रीय आयोग अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी असलेल्या एकत्रित राष्ट्रीय आयोगातून वेगळा स्थापन करण्यात आला?
666 / 999
खालीलपैकी कोणत्या कारणामुळे अनुसूचित जमातीसाठी वेगळा राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला ते अचूक ओळखा. अ) भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनुसूचित जमाती या अनुसूचित जातीपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्यांचे प्रश्नसुद्धा अनुसूचित जातीपेक्षा वेगळे आहेत. ब) सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी व विकासासाठी काम करणे प्रशासकीयदृष्ट्या शक्य होणार नव्हते.
अनुसूचित जमातीसंबंधी सर्व कामकाजाबाबत आदिवासी कामकाज मंत्रालय समन्वय साधेल, या भावनेतून अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी व विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी 1999 मध्ये आदिवासी कामकाज मंत्रालय हे नवे मंत्रालय सुरू करण्यात आले, कारण सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाला हे काम प्रशासकीयदृष्ट्या शक्य होणार नव्हते.
667 / 999
अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाची राष्ट्रपतीने सोपवलेली कार्ये खालीलपैकी असून त्यातील योग्य ती निवडा. अ) वनक्षेत्रात राहणार्या अनु. जमातींना दुय्यम वन उत्पादनांचे मालकी अधिकार देण्याच्या उपाययोजना करणे. ब) जल व खनिज साधनांवर आदिवासी समुदायांचे अधिकार सुरक्षित करणे. क) आदिवासींना अधिक चांगली शाश्वत स्वरूपाची उपजीविका मिळवून देणे. ड) विकास प्रकल्पामुळे विस्थापित आदिवासींना सहाय्य व पुनर्वसन करणे. इ) वन संरक्षण आणि सामाजिक वनीकरण करण्याची आदिवासी समुदायाचे सर्वाधिक सहकार्य व सहभाग मिळविणे.
अनुसूचित जमातीच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या योजना प्रक्रियेत सहभागी होणे व सल्ला देणे, सुरक्षा उपयोजनापासून वंचित असल्याच्या तक्रारी. सुरक्षा उपाययोजनाचा वार्षिक अहवाल राष्ट्रपतीला सादर करणे ही सुद्धा अनुसूचित जमाती आयोगाची कार्ये आहेत.
668 / 999
अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनाबाबत आणि राज्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणाबाबत अहवाल देण्यासाठी याबद्दल खालीलपैकी चूक नसलेली विधाने ओळखा. अ) राष्ट्रपतीने वरील आयोग स्थापन करणे व तो ते कधीही करू शकतो. ब) पण घटना लागू झाल्यानंतर 10 वर्षांनी वरील आयोग स्थापन करणे बंधनकारक आहे. क) 1960 मध्ये वरील आयोगाची स्थापना करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष यू. एन्. ढेबर होते. ड) 2002 मध्ये दिलीपसिंग भुरिया यांच्या अध्यक्षतेखाली वरील दुसरा आयोग स्थापन करण्यात आला.
कलम 339 अंतर्गत अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनावरील केंद्राचे नियंत्रण आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणाचे हक्क देण्यात आले आहेत.
669 / 999
कलमे आणि त्यांचे विषय यांच्या जोड्या लावा. कलमे विषय अ) 330 i) सत्तर वर्षानंतर जागांचे आरक्षण व विशेष प्रतिनिधित्व बंद ब) 334 ii) मागासवर्गीयांच्या स्थितीबाबत चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्ती क) 340 iii) अनुसूचित जमाती ड) 342 iv) अनुसूचित जाती v) लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण अ ब क ड
कलम 330 ते 342 पर्यंत घटनेत काही वर्गसंबंधीच्या विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
670 / 999
भारताच्या राज्यघटनेत महालेखापरीक्षक हा सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे, असे कोणी म्हटले आहे?
671 / 999
अ) केवळ खर्चाची वैधता तपासणे हे महालेखापरीक्षकाचे काम नसून त्याची उचितता व योग्यता तपासणे हे सुद्धा त्याचे काम आहे. ब) आर्थिक प्रशासनाच्या बाबतीत त्याने राज्यघटना आणि संसदेचे कायदे यानुसार काम केले पाहिजे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
भारताची राज्यघटना व वित्तीय प्रशासनासंबंधित संसदेच्या कायद्याप्रमाणे कार्य करणे हे महालेखापरीक्षकाचे काम आहे.
672 / 999
खाली दिलेली शपथ कोणत्या पदासाठी घेतली जाते? अ) भारताच्या राज्यघटनेशी पूर्ण श्रद्धा व निष्ठा राखणे. ब) भारताचे सार्वभौत्व व एकात्मता जपणे. क) पदाची कामे निष्ठेने आणि क्षमता, ज्ञान व विवेक यांचा सद्भावना किंवा द्वेषभावना न बाळगता करणे. ड) राज्यघटना आणि कायदे यांच्यानुसार व्यवहार सुनिश्चित करणे.
भारताचा महालेखापरीक्षकपदी नियुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या किंवा त्याने नेलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीत शपथग्रहण करतो.
673 / 999
महालेखा परीक्षक राष्ट्रपतीला कोणते लेखापरीक्षण अहवाल सादर करतो? अ) विनियोजनाचा लेखापरीक्षण अहवाल ब) वित्तीय लेखापरीक्षण अहवाल क) सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल ड) निर्णयांचे लेखापरीक्षण
ड) काही निगमांचे लेखापरीक्षण हे पूर्वत: खासगी लेखापरीक्षकांकडून केले जाते. महालेखापरीक्षकाचा त्यांच्याशी काहीही संबंध नसतो. ते वार्षिक अहवाल व लेखापत्र थेट संसदेला सादर करतात. उदा. ङखउ, ठइख, डइख भारतीय खाद्य निगम व इतर.
674 / 999
अ) महालेखापरीक्षकाच्या लेखापरीक्षण अहवालातून वित्तीय प्रशासनासंबंधित मंत्रिमंडळाचे संसदेप्रति असलेले उत्तरदायित्व सुनिश्चित होते. ब) महालेखापरीक्षक हा संसदेचा प्रतिनिधी असून तो संसदेच्यावतीने खर्चाचे लेखापरीक्षण करतो, त्यामुळे तो संसदेला उत्तरदायी असतो. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे.
भारताची राज्यघटना व वित्तीय प्रशासनासंबंधित संसदेच्या कायद्याप्रमाणे कार्य करणे हे महालेखापरीक्षकाचं काम आहे. भारताचा महान्यायवादी
675 / 999
अ) खर्चाच्या लेखापरीक्षणात महालेखापरीक्षकाला प्राप्तीभांडार व रोखे यांच्या लेखापरीक्षणाच्या तुलनेत जास्त मुभा असते. ब) खर्चाच्या लेखापरीक्षणाबाबतीत तो लेखापरीक्षणाची व्याप्ती, नियम व संहिता ठरवू शकतो. पण इतर लेखापरीक्षण नियमांसाठी त्याला कार्यकारी सरकारची मंजुरी घेऊनच काम करावे लागते. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
676 / 999
भारताचा महान्यायवादीबद्दल खालीलपैकी चुकीची विधाने ओळखा. अ) राज्यघटनेच्या भाग v मध्ये कलम 76 मध्ये या पदाची तरतूद आहे. ब) हा देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. क) राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात.
केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताच्या महान्यायवादीचा (AGI) सुद्धा समावेश होतो. कलम 76 हे महान्यायवादी पदासंदर्भात असलेले घटनेतील एकमेव कलम आहे. राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात व राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात.
677 / 999
भारताच्या महान्यायवादी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्हता खालीलपैकी कोणत्या ते निवडा. अ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी पात्र ब) तो भारताचा नागरिक असावा. क) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पाच वर्षे काम केले असणे. ड) कोणत्याही उच्च न्यायालयात दहा वर्षे वकिली केलेली असावी. इ) राष्ट्रपतींच्या मते, नामांकित कायदेपंडित असला पाहिजे.
महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. कॅबिनेटमध्ये सरकारी कायदेविषयक बाबींसाठी स्वतंत्र ‘कायदामंत्री’ असतो.
678 / 999
खालीलपैकी भारताच्या महान्यायवादीबद्दल चुकीची विधाने ओळखा. अ) राष्ट्रपती त्याला केव्हाही काढू शकतात. ब) राज्यघटनेध्ये महान्यायवादीचा कार्यकाल नमूद केलेला आहे. क) महान्यायवादीला पदच्युत करण्याविषयी कारणे व प्रक्रिया राज्यघटनेत दिलेली आहे.
राज्यघटनेत महान्यायवादी पदाचा कार्यकाल नमूद केलेला नाही. महान्यायवादीला पदच्युत करण्याविषयीची कारणे व प्रक्रिया राज्यघटनेत दिलेली नाही.
679 / 999
खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ) महान्यायवाद्याचे वेतन घटनेने ठरविलेले आहे. ब) राष्ट्रपती ठरवेल त्याप्रमाणे महान्यायवादीला वेतन मिळते.
घटनेने महान्यायवादी यांचा पगार व भत्तेसुद्धा निश्चित केलेले नाही. त्यांना राष्ट्रपती निर्धारित करतील असे पारिश्रमिक प्राप्त होतात.
680 / 999
26 जानेवारी 1950 च्या अधिसूचनेद्वारे राष्ट्रपतींनी महान्यायवादींना कार्ये नेून दिलेली आहेत. खालीलपैकी योग्य ती कार्ये ओळखा. अ) सर्वोच्च न्यायालयात ज्या दाव्यांध्ये भारत सरकार संबंधित आहे, त्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणे. ब) कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या संदर्भाबाबत भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. क) कोणत्याही उच्च न्यायालयात कोणत्याही दाव्यात भारत सरकार संबंधित असेल तर भारत सरकारच्या वतीने हजर राहणे.
681 / 999
संघ लोकसेवा आयोगाबद्दल खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. अ) आयोगाचे अध्यक्ष व सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. ब) घटनेनुसार आयोगामध्ये अध्यक्षांसह 9 ते 11 सदस्य असतात. क) आयोगातील निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारांच्या सेवेत किमान दहा वर्षे काम केलेले असावेत असे घटनेत सांगितलेले आहे. ड) आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो.
राज्यघटनेत आयोगाची सदस्यसंख्या सांगितलेली नाही. ती बाब राष्ट्रपतीच्या विवेधीकारावर सोडली आहे. आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो.
682 / 999
अ) राष्ट्रपती लोकसेवा आयोग अध्यक्ष किंवा सदस्याला गैरवर्तनाच्या कारणावरून पदच्युत करू शकतात. ब) सर्वोच्च न्यायालयाला गैरवर्तनाची कारणे योग्य आढळली तर राष्ट्रपती अध्यक्ष व सदस्याला पदच्युत करू शकतात, हा सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. क) गैरवर्तन या संज्ञेचा अर्थ राज्यघटनेनुसार भारत सरकार किंवा राज्यसरकारच्या कोणत्याही कंत्राटाशी किंवा कराराशी संबंधित असणे, असा असू शकतो. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो.
683 / 999
अ) संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य यांचे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन संसदेच्या संतीने दिले जातात. ब) पद सोडल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य संघ लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षासाठी पात्र असतो. क) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतो. अयोग्य विधाने ओळखा.
अ) संसदेच्या संतीची गरज नसते. ब) पुर्ननियुक्तीसाठी पात्र नसतो.
684 / 999
भारत सरकारच्या नागरी पदांवर काम करणार्या व्यक्तीबाबत शिस्तभंगाची कारवाई यामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचा समावेश होतो? अ) पदोन्नती देणे ब) सक्तीची निवृत्ती क) सेवेतून हटविणे ड) भविष्यात सरकारी सेवेसाठी अपात्र ठरविणे. ई) पदोन्नती रोखणे
दोषारोप, वार्षिक वाढ रोखणे, पदोन्नती रोखणे, सेवेतून हटविणे (भविष्यात सरकारी सेवेसाठी अपात्र ठरत नाही.), सेवेतून काढून टाकणे (भविष्यात सरकारी सेवेसाठी अपात्र ठरणे), सक्तीची निवृत्ती, पदावनती (खालच्या पदावर टाकणे) आर्थिक नुकसानीची भरपाई करणे. वरील सर्व मुद्द्यांचा समावेश भारताच्या नागरी पदांवर काम करणार्या व्यक्तीबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यामध्ये होतो.
685 / 999
कार्मिक व्यवस्थापनासंबंधित आयोगाशी खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर विचारविनिमय केला जातो? अ) नागरी सेवकांना खटल्यांध्ये स्वसंरक्षण करण्यासाठी आलेल्या कायदेशीर खर्चाची भरपाई करण्याबाबत ब) भारत सरकारची सेवा बजावताना व्यक्तीस इजा झाल्यास निवृत्ती वेतन देण्याच्या मागणीवर निर्णय देण्याबाबत क) हंगामी नेणुका आणि नियुक्त्या नियमित करण्याबाबत
विशिष्ट सेवेत कालमर्यादा वाढविणे, विशिष्ट निवृत्त नागरी सेवकांच्या पुनर्नियुक्ती संबंधीच्या बाबी ही सुद्धा कार्मिक व्यवस्थापनासंबंधित मुद्दे आहे. ज्याच्याबद्दल आयोगाशी विचारविनिमय केला जातो.
686 / 999
अ) भारत सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय न करता दिलेल्या निर्णयाबद्दल नागरी सेवक न्यायालयात जाऊ शकतो. ब) भारत सरकारने संघ लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय न करता दिलेला निर्णय अवैध ठरतो. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) भारत सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय न करता दिलेल्या निर्णयाबद्दल नागरी सेवक न्यायालयात जाऊ शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
687 / 999
अ) संघ लोकसेवेच्या कार्यक्षेत्रातून सेवा पदे आयोगाशी विचारविनिमय न करता वगळण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ब) विधान ‘अ’ नुसार केलेले नियम संसदेच्या दोन्ही गृहांपुढे किमान 14 दिवस तरी ठेवणे अगत्याचे आहे. यापैकी योग्य विधाने ओळखा.
688 / 999
संघ लोकसेवा आयोगाबद्दल खालीलपैकी बिनचूक विधाने ओळखा. अ) गुणवत्ता पद्धतीचा संरक्षणकर्ता असावा. ब) क्षेत्रांचे वर्गीकरण, वेतन व सेवाशर्ती, सवर्ग व्यवस्थापन, प्रशिक्षण ही कामे लोकसेवा आयोग करतो. क) ही केंद्रातील भरती करणारी संस्था आहे.
ब) क्षेत्राचे वर्गीकरण, वेतन व सेवाशर्ती, संवर्ग व्यवस्थापन प्रशिक्षण यांच्याशी लोकसेवा आयोगाचा संबंध नाही, या बाबी कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन मंत्रायलयातील तीन विभागांपैकी कार्मिक व प्रशिक्षण विभाग हाताळतो.
689 / 999
अ) नागरी सेवकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करताना सरकार केंद्रीय दक्षता आयोग या संस्थेशी विचारविनिमय करते. ब) केंद्रीय दक्षता आयोगापेक्षा संघ लोकसेवा आयोग वरचढ आहे. वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
690 / 999
संघ लोकसेवा आयोगाची कलमे व त्यांचे विषय यांच्या योग्य जोड्या जुळवा. कलम विषय अ) 316 i) आयोग सदस्याला निलंबित करणे. ब) 320 ii) आयोगाचा अहवाल क) 317 iii) आयोगाची कार्ये ड) 323 iv) सदस्यांची नियुक्ती व कार्यभार अ ब क ड
691 / 999
संघ लोकसेवा आयोगाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार कोण करते?
692 / 999
राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य व अध्यक्ष यांचा कार्यकाल किती असतो?
693 / 999
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य यांची वयोर्यादा किती असते?
आयोगाचा अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो म्हणजेच वयोर्यादा 62 वर्षे आहे.
694 / 999
राज्य लोकसेवा आयोगाबद्दल योग्य विधाने ओळखा. अ) आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या सेवाशर्ती ठरविण्याचे अधिकार राष्ट्रपतीस आहेत. ब) आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती राज्यपाल करतात. क) आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना राज्यपाल पदावरून हटवू शकतात.
अ) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या सेवाशर्ती ठरविण्याचे अधिकार राज्यपालास आहेत. क) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात.
695 / 999
अ) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे व सदस्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतन यासाठी राज्य विधिमंडळाच्या संतीची आवश्यकता नसते. ब) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतन राज्यांच्या संचित निधीतून दिले जाते.
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे व सदस्याचे वेतन भत्ते व निवृत्तीवेतन यासाठी राज्य विधिमंडळाच्या संतीची आवश्यकता नसते कारण ते राज्यांच्या संचित निधीतून दिले जाते.
696 / 999
अ) राज्यपाल हा राज्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो व तो केंद्रसरकारचा प्रतिनिधी म्हणूनही काम पाहातो. ब) सामान्यतः प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो; पण बेचाळीसावी घटनादुरुस्ती अधिनियम, 1976 अन्वये दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करणे शक्य झाले आहे.
ब) सातवी घटना दुरुस्ती, 1956 नुसार हे शक्य झाले आहे.
697 / 999
राज्यघटनेत नमूद केलेल्या राज्यपालांच्या नियुक्तीसाठीच्या पात्रता निकषांसंदर्भात अयोग्य विधाने ओळखा. अ) तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ब) त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केली असली पाहिजेत. क) स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहण्यासाठीही राज्यपाल हा बाहेरचा असतो म्हणजेच ज्या राज्यात नियुक्ती होते त्या राज्याबाहेरचा असतो. ड) राज्यपालांची नियुक्ती करताना राष्ट्रपतींनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करावा.
ब) 35 वर्षे पूर्ण असावे. क) व ड) हे निकष राज्यघटनेत नमूद केलेले नसून ते संकेत (Convention) विकसित झालेले आहेत. कलम 157 मध्ये राज्यपालांच्या पात्रतेच्या अटी नमूद केलेल्या आहेत.
698 / 999
राज्यपालपदाच्या अटीं संदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. ब) जर अशा व्यक्तीची राज्यपालपदी नियुक्ती झाली तर नियुक्तीच्या दिवसापासून त्या व्यक्तीने गृहाचे सदस्यत्व सोडले आहे, असे मानले जाईल. वरीलपैकी अयोग्य नसलेले विधान/विधाने ओळखा.
699 / 999
अ) ज्यावेळी एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाते, त्यावेळी संसद ठरवील त्याप्रमाणे त्यास द्यावयाचे वेतन व भत्ते यांची राज्यांत विभागणी केली जाते. ब) राज्यपालांना त्यांच्या अधिकृत कामासंदर्भात कायदेशीर दायित्वापासून वैयक्तिक संरक्षण आहे. क) तो पदावर असताना त्याला वैयक्तिक कृतीसाठीसुद्धा दिवाणी प्रक्रियेपासून संरक्षण आहे. ड) परंतु वैयक्तिक कृतींसाठी, तो पदावर असताना दोन महिन्यांची सूचना देऊन त्याच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया सुरू करता येते. वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
कलम 158 राज्यपालपदाच्या अटी अ) वेतन व भत्ते यांची विभागणी राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे होते. क) वैयक्तिक वृत्तीसाठी फौजदारी प्रक्रियेपासून संरक्षण आहे. ड) दोन महिन्यांची सूचना देऊन त्याच्याविरुद्ध दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते.
700 / 999
अ) एका राज्यात नियुक्त केलेल्या राज्यपालाचा कार्यकाल संपेपर्यंत दुसर्या, राज्यात बदली होऊ शकत नाही. ब) कार्यकाल संपलेल्या राज्यपालाची त्याच राज्यात पुनर्नियुक्ती होऊ शकत नाही.
अ) एका राज्यात नियुक्त केलेल्या राज्यपालाची आलेल्या कालावधीसाठी राष्ट्रपती दुसर्या राज्यामध्ये बदली करू शकतो. ब) कार्यकाल संपलेल्या राज्यपालाची त्याच किंवा दुसर्या राज्यात पुनर्नियुक्ती होऊ शकते.
701 / 999
राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांसंदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) राज्य सरकारच्या सर्व कार्यकारी कृती औपचारिकरीत्या त्याच्या नावाने केल्या जातात. ब) छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश व ओदीशा या राज्यांमध्ये त्याने अदिवासी कल्याणासाठी मंत्री नियुक्त केला पाहिजे. क) तो राज्याचा महाधिवक्ता नियुक्त करतो. ड) राज्यपाल, संबंधित राज्यातील विद्यापीठांचा, कुलगुरू असतो. वरीलपैकी योग्य विधान ओळखा.
ब) छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश व ओदीशा या राज्यांत अदिवासी कल्याणासाठी मंत्री नियुक्त करावा. ड) राज्यपाल संबंधित राज्यातील विद्यापीठांचा कुलवती असतो.
702 / 999
अ) कलम 205 अंतर्गत, जेव्हा राज्यविधिमंडळाचे अधिवेशन चालू नसते तेव्हा राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. ब) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यावर 6 आठवड्यांच्या आत अशा अध्यादेशाला मान्यता मिळणे अगत्याचे असते. क) राज्यपालांनी काढलेला अध्यादेश ते राज्यविधिमंडळाचे अधिवेशन चालू झाल्यावर मागे घेऊ शकत नाहीत. योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) कलम 213 अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालांचा अधिकार. क) राज्यपालांनी काढलेला अध्यादेश ते केव्हाही मागे घेऊ शकतात.
703 / 999
राज्यपालांच्या आर्थिक अधिकारांसंदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) त्याच्या पूर्व परवानगीनेच अर्थविधेयक राज्य विधिमंडळात मांडता येते. ब) त्याच्या शिफारसीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. क) राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दर पाच वर्षांनी राज्यपाल वित्तीय आयोगाची स्थापना करतो. योग्य विधान/विधाने ओळखा.
क) पंचायती आणि नगरपालिका यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दर पाच वर्षांनी राज्यपाल वित्तीय आयोगाची स्थापना करतो. (State Finance Commission)
704 / 999
राज्यपालांच्या क्षमापनाच्या अधिकारांविषयी खालील विधानांचा विचार करा. अ) राज्यपाल कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाची शिक्षा व दंड कमी करू शकतो, स्वरूप बदलू शकतो, स्थगित करू शकतो किंवा पूर्ण माफी देऊ शकतो. ब) तो देहदंडाच्या शिक्षेला माफी देऊ शकत नाही अथवा स्थगित किंवा प्रलंबित ठेवू शकत नाही. क) राज्यपालांचे क्षमापनाचे अधिकार सैनिकी न्यायपालाच्या निर्णयांना लागू होत नाहीत. वरीलपैकी अयोग्य नसलेले विधान/विधाने ओळखा.
अ) कोणत्याही कायद्याविरुद्ध देऊ शकत नाही. फक्त राज्य कायद्यांविरुद्ध देऊ शकतो. ब) देहदंडाच्या शिक्षेला माफी देऊ शकत नाही पण स्थगित किंवा प्रलंबित ठेऊ शकतो. कलम 161- माफी संबंधित राज्यपालांचे अधिकार.
705 / 999
अ) कलम 213 नुसार राज्यपाल राज्य विधिमंडळातील विधेयकांना मान्यता देतात. ब) या कलमानुसार राज्यपाल राज्य विधिमंडळाने पाठविलेले कोणत्याही विधेयकाला मान्यता देऊ शकतात, मान्यता देणे राखून ठेवू शकतात. विधेयक पुनर्विचारासाठी सभागृहाकडे पाठवू शकता. किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. क) राष्ट्रपतीसाठी विचारार्थ विधेयक राखून ठेवल्यानंतर विधेयकाचा कायदा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यपालांची कोणतीही भूमिका रहात नाही. ड) राज्यपालांच्या पूर्व परवानगीनेच अर्थ विधेयक राज्य विधिमंडळात सादर केले जाऊ शकते. योग्य विधान/ने ओळखा.
अ) कलम 200 नुसार कलम 213 - अध्यादेश काढण्याचा अधिकार. ब) अर्थ विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही.
706 / 999
अ) घटनेतील कलम 164 नुसार राज्यपालाने राज्य विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले पाहिजे. ब) मुख्यमंत्रीपदी नियुक्त होण्यापूर्वी त्याने विधानसभेत बहुमत सिद्ध केले पाहिजे. योग्य विधान/ने ओळखा.
अ) राज्यपाल मुख्यमंत्रींची नियुक्ती करतील येवढेच कलम 164 मध्ये म्हणले आहे. संसदीय शासन प्रणालीच्या संकेताप्रमाणे (Convention) राज्यपालने बहुत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री नियुक्त करावे ब) राज्यपाल अगोदर नियुक्ती करून योग्य काळात विधानसभेत बहुत सिद्ध करण्यास सांगू शकतो.
707 / 999
पदाच्या शपथेमध्ये मुख्यमंत्री खालील शपथ घेतो. अ) तो पदाची कामे प्रामाणिकपणे व सदसद्विवेकबुध्दीने पार पाडेल. ब) तो राज्यघटना व कायदे यांचे जतन व संरक्षण करेल. क) तो राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी व सेवेसाठी समर्पित कार्य करील. ड) भारताचे सार्वभौमत्व व अखंडता यांचे रक्षण करेन. योग्य विधान/विधाने ओळखा.
ब) व क) हे राज्यपालांच्या शपथेतील आहेत.
708 / 999
मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांविषयी योग्य पर्याय निवडा. अ) तो मंत्रिमंडळाच्या बैठकांच्या अध्यक्षस्थानी असतो आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रभाव टाकतो. ब) इतर मंत्र्यांची नियुक्ती करून त्यांच्यात खाते वाटप करतो व फेरबदल करतो. क) मतभेद झाल्यास तो मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतो किंवा त्याला काढून टाकू शकतो. ड) त्याच्या राजीनाम्याने किंवा निधनाने मंत्रीमंडळ आपोआप विसर्जित होते.
ब) राज्यपाल मंत्र्यांची नियुक्ती करतात. मुख्यमंत्रीच्या सल्ल्यानुसार. क) तो मंत्र्यास राजीनामा देण्यास सांगू शकतो किंवा त्याला काढून टाकावे अशी राज्यपालाला शिफारस देऊ शकतो.
709 / 999
खालीलपैकी कोणती मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये राज्यघटनेच्या कलम 167 मध्ये दिलेली आहेत? अ) राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधित मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि कायद्याचे प्रस्ताव राज्यपालाला कळविणे. ब) राज्य विधिमंडळात बजेट मांडण्यापूर्वी राज्यपालांची पूर्व संमत्ती मिळविणे. क) राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधित आणि कायद्याचे प्रस्ताव यासंबंधी राज्यपाल मागतील ती माहिती त्यांना देणे.
ब) कलम 167 मध्ये नाही.
710 / 999
अ) मुख्यमंत्र्याचा कार्यकाल निश्चिआत नसतो व राज्यपालाची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहतो. ब) राज्यपाल मुख्यमंत्र्याला कधीही पदच्युत करू शकतो.
ब) जोपर्यंत मुख्यमंत्र्याला विधानसभेत बहुताचे समर्थन आहे तो पर्यंत राज्यपाल त्याला पदावरून दूर करू शकत नाही. (एस्.आर. बोग्मर्ह वि. भारतीय संघराज्य (1994) मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे)
711 / 999
राज्यघटनेतील कलम 164 नुसार कोणत्या राज्यांना आदिवासी कल्याणासाठी एक मंत्री असणे अगत्याचे आहे?
712 / 999
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. राज्यघटना कलम विषय
अ) 163 i) राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ ब) 164 i) राज्याचा महाअधिवक्ता क) 165 iii) मंत्र्यांसंदर्भात इतर तरतुदी ड) 166 iv) राज्यसरकारचे कामकाज चालविणे. इ) 167 v) राज्यपालाला माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये इ. अ ब क ड इ अ ब क ड इ
713 / 999
अ) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. ब) मुख्यमंत्री सोडून मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. क) याला अपवाद दिल्ली विधानसभा आहे ज्यात मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या 10 निश्चिजत करण्यात आली आहे. अयोग्य विधान/ने ओळखा.
ब) मुख्यमंत्री धरून 12 पेक्षा कमी असू नये. क) दिल्ली 7 सदस्य
714 / 999
खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत राज्यात मंत्रीमंडळाच्या संयुक्त जबाबदारीचे तत्त्व सांगितले आहे?
715 / 999
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही?
सात राज्यांध्ये विधान परिषद आहे- ग । घ, महाराष्ट्र, ण.झ, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक.
716 / 999
अ) जर संबंधित राज्याच्या विधानसभेने ठराव संमत केला, तर संसद अस्तित्वात असलेली विधान परिषद रद्द करू शकते अथवा नवीन विधानपरिषद स्थापन करू शकते. ब) असा विशिष्ट ठराव राज्य विधानसभेने विशेष बहुमताने संमत केला पाहिजे. क) संसदेने या संदर्भात केलेला कायदा हा कलम 368 अन्वये घटनादुरुस्ती समजली जाते. ड) हा कायदा संसदेला विशेष बहुमताने संमत करावा लागतो. अयोग्य विधान/ने ओळखा.
कलम 368 अन्वये घटना दुरूस्ती समजली जात नाही. साध्या बहुताने संत करावा लागतो.
717 / 999
अ) राज्य विधानसभेची कमाल सदस्य संख्या 500 असते. ब) राज्य विधानसभेची किमान सदस्य संख्या 40 आहे. क) मिझोराम आणि नागालँडमध्येही सदस्यसंख्या अनुक्रमे 40 व 60 आहे. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
ब) किमान सदस्य संख्या 60 आहे. (काही अपवाद आहेत.)
718 / 999
अ) जर विधानसभेत अँग्लो-इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजातील दोन व्यक्तीस विधानसभेत नामनिर्देशित करू शकतो. ब) सिक्कीम व नागालँड विधानसभांमध्ये काही सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येतात.
अ) एक व्यक्तीस नामनिर्देशित करू शकतात.
719 / 999
अ) विधानपरिषदेतील सदस्यांची कमाल संख्या विधानसभेतील सदस्यरसंख्येच्या दोन तृतीयांश असते. ब) विधानपरिषदेची सदस्यसंख्या किमान 50 असते. क) जम्मू काश्मीर विधानपरिषदेची सदस्यसंख्या 46 आहे. योग्य विधान/ने ओळखा.
अ) कमाल- एक तृतीयांश ब) किमान- 40 क) J & K - 36
720 / 999
अ) सामान्यत: विधानसभेचा कार्यकाल सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालापासून पाच वर्षांचा असतो. ब) जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या कार्यकाल सहा वर्षाचा असतो. क) याशिवाय राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेच्या कार्यकाल संसदेच्या कायद्याने एक वर्ष याप्रमाणे कितीही कालावधीपर्यंत वाढवता येतो. ड) आणीबाणी उठविल्यानंतर एक वर्षाच्या काळाच्या आत विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. वरीलपैकी अयोग्य नसलेली विधान/ने ओळखा.
अ) निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून पाच वर्षे ब) आणीबाणी उठविल्यानंतर सहा महिन्यात निवडणूक घ्यावी लागते.
721 / 999
राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वाचा पात्रता अटी राज्यघटनेतील कलम 173 मध्ये नमूद केलेल्या आहेत. या कलमाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या अट/अटी येतात. अ) तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ब) विधानसभेसाठी तो 25 वर्ष वयापेक्षा कमी वयाचा नसावा. क) विधान परिषदेसाठी तो 30 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. ड) विधानसभेत निवडून येणारी व्यक्ती संबंधित राज्यातील विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत असावा.
ड) ही अट लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये आहे.
722 / 999
राज्यघटनेच्या कलम 191 मध्ये दिलेल्या राज्यविधिमंडळाच्या अपात्रतेच्या (Disqualification) संदर्भात विधानांचा विचार करा. अ) जर ती व्यक्ती केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये लाभाच्या पदावर असेल. ब) जर ती व्यक्ती कफल्लक (insolvent) असेल. क) जर ती व्यक्ती दोन किंवा अधिक वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊन अशा गुन्ह्यात गुन्हेगार म्हणून सिद्ध झाली असेल. ड) जर ती व्यक्ती असंतुलित मनाची असेल व न्यायालयाने त्याला तसे घोषित केले असेल. योग्य विधाने/ते ओळखा.
ही अट लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये आहे.
723 / 999
अ) राज्यघटनेच्या परिशिष्ट 9 मधील तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणासाठी अपात्र ठरल्यास संबंधित व्यक्ती राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहाची सदस्य होण्यास अपात्र ठरतो. ब) याबाबतचा निर्णय राज्यपाल घेतात. क) या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही. वरीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.
अ) परिशिष्ट 10 ब) विधानसभेत अध्यक्ष आणि विधानपरिषदेत सभापती निर्णय घेतात. क) निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र असतो. (कोहोता होलोहान हि. आचिल्ड (1992) च्या निकालाप्रमाणे)
724 / 999
अ) जोपर्यंत राज्य विधिमंडळातील सदस्य राज्यपालासमोर किंवा त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेत नाही तो पर्यंत तो गृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाही आणि मतदान करू शकत नाही. ब) परवानगी न घेता जर सदस्य 60 दिवस सर्व बैठकांना अनुपस्थित राहिला तर राज्य विधिमंडळाचे गृह त्याचे पद रिक्त घोषित करू शकते. योग्य पर्याय ओळखा.
725 / 999
विधानसभेच्या सभापतींच्या अधिकार व कार्ये यासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) कामकाज चालविण्याचे आणि त्याच्या प्रक्रियेचे नियम, भारताची राज्यघटना आणि विधिमंडळातील परंपरा यांच्या तरतुदींचा अर्थ लावणारा तो विधानसभेतील अंतिम अधिकारी असतो. ब) तो गृहात मतदान करू शकत नाही. क) तो विधानसभेचा सर्व समित्यांचा अध्यक्षांची नियुक्ती करतो. ड) तो स्वत: कामकाज सल्लागार समिती, नियम समिती आणि सर्वसाधारण उद्देश समिती यांचे अध्यक्षस्थान भूषवितो. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
ब) तो पहिल्यांदा मत देत नाही, पण मते समसमान झाल्यास निर्णायक मत (casting vote) देऊ शकतो.
726 / 999
अ) राज्यपाल वेळोवेळी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांची अधिवेशने बोलवितो. ब) राज्य विधिमंडळाच्या दोन अधिवेशनांमधील कमाल कालावधी चार महिने असतो. क) राज्यपाल विधिमंडळाचे काम संस्थागित किंवा अनिश्चिधत काळासाठी स्थगित करू शकतात. वरीलपैकी अयोग्य नसलेली विधान/ने ओळखा.
ब) सहा महिने कालावधी असतो. क) संस्थगिती (Adjournment) आणि अनिश्चित काळापर्यंत स्थगिती (Adjournment Sine die) हे दोन्ही अधिकार गृहाच्या पीठासीन अधिकार्यास असतात.
727 / 999
विधानसभा विसर्जित झाल्याने विधेयक लोप पावयाची स्थिती लक्षात घ्या. अ) विधानसभेत मांडलेले किंवा विधानपरिषदेकडून आलेले पण विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोप पावते. ब) विधानसभेने संमत केलेले पण विधानपरिषदेत प्रलंबित असलेले विधेयक लोप पावते. क) विधानपरिषदेत प्रलंबित असलेले पण विधानसभेत संमत न केलेले विधेयक लोक पावते. ड) विधिमंडळाने संमत केेलेले पण राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी प्रलंबित असलेले विधेयक लोप पावत नाही. योग्य विधान/ने ओळखा.
क) लोप पावत नाही.
728 / 999
अ) प्रत्येक मंत्र्याला आणि राज्याच्या महाअधिवक्त्याला कोणत्याही गृहाच्या किंवा तो सदस्य नसलेल्या समितीच्या कामकाजात सहभागी होता येते. ब) तो आपले म्हणणे मांडू शकतो पण मतदान करू शकत नाही. क) दोन्ही गृहांचा सदस्य नसलेला मंत्री दोन्ही गृहांच्या कामकाजात सहभागी होऊ शकतो. योग्य विधान/ने ओळखा.
अ) तो सदस्य असलेल्या समितीच्या कामकाजात सहभागी होता येते. कलम- 177
729 / 999
अ) राज्यपालाने पुनर्विचारासाठी पाठविलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने दुरुस्ती करून किंवा न करता ते राज्यपालांला सादर केले तर राज्यपालाने विधेयकाला मान्यता दिलीच पाहिजे. ब) राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी पाठविलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्याच्या कालावधीत पुनर्विचार केला पाहिजे. क) पुनर्विचारासाठी पाठविलेले विधेयक राज्य विधिमंडळाने दुरुस्तीसह किंवा दुरुस्ती न करता राष्ट्रपतींला परत सादर केले तर राष्ट्रपतींना अशा विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक आहे. वरील विधानांपैकी अयोग्य नसलेली विधान/ने ओळखा.
ब) सहा महिन्याच्या कालावधीत पुनर्विचार केला पाहिजे. क) अशा विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे किंवा नाही, हे राज्यघटनेत स्पष्ट केलेले नाही.
730 / 999
सामान्य विधेयक राज्यपालांना किती दिवसांमध्ये राज्य विधिमंडळात पुनर्विचारासाठी पाठवता येते?
731 / 999
राज्य विधिमंडळातील अर्थविधेयकासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) अर्थविधेयक विधानपरिषदेत मांडता येत नाही परंतु आणीबाणीच्या काळात विधानसभेची बैठक चालू नसेल तर अर्थ विधेयक विधानपरिषदेत मांडले जाऊ शकते. ब) विधानपरिषदेला अर्थ विधेयकाला असंमत करण्याचा अधिकार नाही पण अर्थ विधेयकात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. क) विधानपरिषदेने 30 दिवसाच्या आत अर्थविधेयक परत पाठविणे गरजेचे आहे. वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ) अर्थ विधेयक विधानपरिषदेत मांडताच येत नाही. ब) विधानपरिषद अर्थ विधेयकात दुरुस्ती करू शकत नाही किंवा असंत करू शकत नाही. फक्त शिफारशी करू शकते. क) 14 दिवसांच्या आत परत वाढवावे लागते. 37) 1 ब- 7 वी घटनादुरुस्ती विधेयक, 1956 नुसार मिळाला आहे.
732 / 999
उच्च न्यायालयासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) दोन किंवा अधिक राज्यांसाठी आणि क्रेंदशासित प्रदेशासाठी संयुक्त न्यायालय स्थापत करण्याचा अधिकार संसदेस आहे. ब) हा अधिकार संसदेला बेचाळिसावी घटनादुरुस्ती अधिनियम 1976 मधून मिळाला आहे. योग्य विधान/ने ओळखा.
ब- 7 वी घटनादुरुस्ती विधेयक, 1956 नुसार मिळाला आहे.
733 / 999
अ) सध्या भारतात 24 उच्च न्यायालय आहेत. ब) दिल्ली व पुदुच्चेरी या दोन केंद्रशासित प्रदेशांना स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. क) उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र राज्याच्या क्षेत्राप्रमाणे असते. अयोग्य विधान/ने ओळखा.
ब - फक्त दिल्ली या उच्च न्यायालय आहे. पदुच्चेरी मद्रास उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येते.
734 / 999
अ) राज्यघटनेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चिरत केलेली नाही. ब) प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपतींना वेळोवेळी आवश्यक वाटतील तितके इतर न्यायाधीश यांचा समावेश होतो. योग्य पर्याय ओळखा.
735 / 999
उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात संघराज्य प्रदेश समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार कोणाला आहे?
736 / 999
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती विषयी खालील विधानांचा विचार करा. अ) भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचार विनिमय करून राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ब) इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना उच्च न्यायाधीशांशीही विचारविनिमय केला जातो. क) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत मत देताना सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांशी विचारविनिमय केला पाहिजे. वरीलपैकी अयोग्य विधाने/ने ओळखा.
अ) भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याच्या राज्यपालांचा सल्ला घेतला जातो. ब) दोन ज्येष्ठ न्यायाधीशांशी विचार विनिमय केला पाहिजे. (न्यायाधीशांच्या तिसर्या खटल्यात (1998) दिलेल्या निर्णयाप्रमाणे)
737 / 999
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पात्रता निकष खालीलपैकी कोणते? अ) ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. ब) ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात दहा वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. क) तिने एका किंवा अधिक उच्च न्यायालयात मिळून किमान पंधरा वर्षे सलग वकिली केली असली पाहिजे. योग्य विधाने ओळखा.
क) एका किंवा अधिक उच्च न्यायालयात मिळून किमान दहा वर्षे सलग वकिली केली असावी.
738 / 999
न्यायाधीश चौकशी कायदा (1968) महाभियोगाच्या प्रक्रियेने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदच्युती करण्याच्या प्रणालीचे नियमन करतो. त्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) पदच्युतीचा प्रस्ताव लोकसभेच्या बाबतीत 50 सदस्यांची आणि राज्यसभेच्या बाबतीत 25 सदस्यांची स्वाक्षरी घेऊन सभापती किंवा अध्यक्ष यांना सादर केला पाहिजे. ब) सभापती किंवा अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतील किंवा स्वीकारणारही नाहीत. क) जर प्रस्ताव स्वीकारला तर चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली जाते. ज्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश व लोकसभेचा विरोधी पक्ष नेता यांचा समावेश असतो. ड) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने प्रस्ताव संमत केल्यास न्यायाधीशाच्या पदच्युतीसाठी राष्ट्रपतीला निवेदन सादर केले जाते. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ) लोकसभेच्या बाबतीत - 100 सदस्य, राज्यसभेच्या बाबतीत - 50 सदस्य. क) तीन सदस्यीय समितीत - सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सन्माननीय कायदेपंडित (Distinguished Jurist).
739 / 999
अ) भारताचे सरन्यायाधीश हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसर्याभ उच्च न्यायालयात बदली करू शकतात. ब) असे करताना सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांशी व दोन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी (जेथून बदली होणार व जेथे जाणार त्या ठिकाणचे) विचारविनिमय करणे आवश्यक आहे. योग्य पर्याय निवडा.
अ) बदली राष्ट्रपती, सरन्यायाधीशांच्या विचारविनिमय घेऊन, करतात. ब) सरन्यायाधीश चार सर्वांत वरिष्ठ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी व त्या दोन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी विचारविनिमय करतात.
740 / 999
अ) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतन राज्याच्या संचित निधीतून केले जातात. ब) कर्मचार्यांतचे वेतन व भत्ते आणि निवृत्तीवेतन तसेच उच्च न्यायालयाचे सर्व प्रशासनिक खर्च राज्याच्या संचित निधीवर भारित असतात. योग्य पर्याय ओळखा.
अ) न्यायाधीशांचे निवृत्तीवेतन हे भारताच्या संचित निधीवर भारीत असते.
741 / 999
उच्च न्यायालयाच्या रिट-आदेशाच्या कार्यक्षेत्राबद्दल खालील विधानांचा विचार करा. अ) उच्च न्यायालयाचा रिट-आदेशाचे कार्यक्षेत्र (कलम 226) हे विशेष (exclusive) नसून ते सर्वोच्च न्यायालयाच्या रिट- आदेशाच्या कार्यक्षेत्राशी (कलम 32) समर्वत आहे. ब) रिट-आदेश देण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा व्यापक (wide) आहे. क) कलम 32 व कलम 226 हे राज्यघटनेच्या मूलभूत चौकशीचा भाग आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मिनरवा मिल खटला, 1980 मध्ये दिला. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
क) हा निर्णय चंद्र कुमार खटला (1997) मध्ये दिला गेला.
742 / 999
अ) कोलकाता, मुंबई आणि मद्रास उच्च न्यायालयात त्याच न्यायालयांतर्गत अपीलाची किंवा पुनर्विचाराची तरतूद आहे. ब) न्यायाधिकरणे उच्च न्यायालयाच्या रिट-आदेशाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत. योग्य पर्याय ओळखा.
ब) न्यायाधिकरणे उच्च न्यायालयाच्या रिट-आदेशाच्या अधिकारक्षेत्रात येतात- 1997 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे.
743 / 999
अ) अंदमान व निकोबार बेट हे मद्रास उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते. ब) गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आसाम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा यांचा समावेश होतो. योग्य पर्याय ओळखा.
अ) कोलकाता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते. ब) गुवाहाटी उच्च न्यायालय- आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरासाठी 2013 मध्ये वेगळी उच्च न्यायालये स्थापना करण्यात आली.
744 / 999
जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ब) ती व्यक्ती केंद्रसरकार किंवा राज्य सरकारच्या सेवेत नसावी. क) त्या व्यक्तीने पाच वर्षे वकिलीचे काम केलेले असावे. ड) राज्यपालाने त्या व्यक्तीची शिफारस केलेली असावी. वरीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
अ) उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून राज्यपाल नियुक्ती करतात. क) सात वर्षे. ड) उच्च न्यायालयाने शिफारस केलेली असावी.
745 / 999
अ) जिल्हा न्यायाधीश हा जिल्ह्यातील सर्वात वरिष्ठ न्यायिक अधिकारी असतो. ब) त्याला दिवाणी तसेच फौजदारी बाबतीत प्रारंभिक आणि पुनर्विचाराचे (अपिलीस) अधिकार असतात. क) तो दिवाणी खटले हाताळतो त्यावेळी त्याला सत्र न्यायाधीश म्हटले जाते. ड) तो फौजदारी खटले हाताळतो त्यावेळी त्याला जिल्हा न्यायाधीश म्हटले जाते. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
क) आणि ड)- दिवाणी खटाले- जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटले- सत्र न्यायाधीश
746 / 999
अ) सत्र न्यायाधीशाला आजन्म तुरुंगवास आणि देहदंडासहित कोणतीही शिक्षा देण्याचा अधिकार असतो. ब) सत्र न्यायाधीशाने देहदंडाची दिलेली शिक्षा (अपील केले असो वा नसो), उच्च न्यायालयाने निश्चि त करावी लागते. क) सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा असलेले फौजदारी खटले मुख्य न्यायादंडाधिकारी हाताळतो. ड) न्यायदंडाधिकारी तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा असलेले खटले हाताळतो. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
747 / 999
राज्यांना घटनेत दिल्या गेलेल्या विशेष दर्जाबाबत खालील विधानांचा विचार करा. अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 नुसार जम्मू आणि काश्मीर हे भारतीय संघराज्याचे घटक राज्य आहे. ब) जम्मू आणि काश्मीर हे स्वत:ची वेगळी राज्यघटना असलेले भारतीय संघराज्यातील एकमेव राज्य आहे. क) राज्यघटनेच्या भाग 21 मध्ये एकूण 11 राज्यांचा विशेष दर्जा नमूद करण्यात आला आहे. योग्य पर्याय ओळखा.
क) भाग 21 - जम्मू आणि काश्मीर धरुन 13 राज्ये.
748 / 999
खालील विधानांचा विचार करा. अ) भारतीय राज्यघटनेचा भाग III (मूलभूत अधिकार) हा जम्मू -काश्मीरला लागू होत नाही. ब) या राज्यात मालमत्तेच्या मूलभूत हक्काची हमी आजही देण्यात आली आहे. क) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे याबाबतचा भाग IV जम्मू-काश्मीर राज्याला काही अपवाद करून व काही अटींवर लागू आहे. ड) मूलभूत कर्तव्यांचा भाग IV-A जम्मू-काश्मीरला लागू नाही. वरीलपैकी योग्य असणारे विधान/ने ओळखा :
अ) भाग III काही अपवाद करून व काही अटींवर लागू आहे. क) भाग IV आणि भाग IV-A जम्मू आणि काश्मीरला लागू होत नाही.
749 / 999
जम्मू आणि काश्मीरच्या मूळ राज्यघटनेप्रमाणे (1957) राज्याच्या प्रमुखाला (Head of State) कसे संबोधले जात होते?
सरकारचा प्रमुख - वजीर-ए-आझम.
750 / 999
अ) जम्मू आणि काश्मीर विधिमंडळाची संमती न घेता संघराज्य त्याच्या नावात, क्षेत्रात किंवा सीमांत बदल करू शकत नाही. ब) राज्यघटनेचा भाग 6 (राज्य सरकार) या भागातील 'राज्य' या संज्ञेच्या व्याख्येमध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचा समावेश नाही. क) जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. ड) राष्ट्रपतीला या राज्याबाबत आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार नाही. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
751 / 999
जोड्या लावा. राज्य विशेष तरतुदींची कलमे अ) गोवा i) कलम 371-D ब) मिझोराम ii) कलम 371-B क) आसाम iii कलम 371-I ड) आंध्र प्रदेश iv) कलम 371-H v) कलम 371-G अ ब क ड
752 / 999
जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधात खालील विधानांचा विचार करा. अ) राज्य सरकारच्या सहमतीशिवाय राज्यात राष्ट्रीय आणीबाणी लागू होत नाही. ब) राष्ट्रपतीने दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याच्या कारणावरून (कलम 365) राज्याची घटना निलंबित ठेवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. क) भारतीय राज्यघटनेनुसार घटनात्मक यंत्रणा काम करण्यात अयशस्वी ठरत असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते. ड) जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेत 'राज्यपालाचे शासना' ची तरतूद आहे. वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ) राज्याची सहमती फक्त ‘अंतर्गत अशांततेसाठी’ घोषित केलेल्या आणीबाणीसाठी लागते. युद्ध व परकीय आक्रमण या कारणांसाठी घोषित केलेली आणीबाणी थेट लागू होते. ब) असा अधिकार राष्ट्रपतीला नाही. क) राज्याच्या घटनेनुसार घटनात्मक यंत्रणा काम करण्यात अयशस्वी ठरत असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते.
753 / 999
जम्मू आणि काश्मीर राज्यासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ) राज्य विधिमंडळाच्या सहमतीशिवाय भारतीय राज्यघटनेतील दुरुस्ती राज्याला लागू होत नाही. ब) राज्यघटनेचे परिशिष्ट 5 आणि परिशिष्ट 6 राज्याला लागू होत नाही. क) सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अवकाश अधिकार क्षेत्र (special leave jurisdiction), निवडणूक आयोग आणि महालेखापरीक्षक यांचे अधिकारक्षेत्र राज्याला लागू होत नाही. ड) जम्मू आणि काश्मीरचे उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी करू शकते. वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ) राष्ट्रपतीच्या आदेशाने लागू केल्या शिवाय भारतीय राज्यघटनेतील दुरूस्ती राज्याला लागू होत नाही. क) यांचे अधिकारक्षेत्र राज्याला लागू होते.
754 / 999
राज्याच्या पर्वतीय क्षेत्रातून निवडून आलेल्या सदस्यांची मणिपूर विधानसभेची समिती स्थापन करण्याची तरतूद करण्याचा अधिकार कोणाला आहे?
कलम 371-C
755 / 999
अ) सन 1975 मध्ये 38व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये सिक्कीम हे भारतीय संघराज्याचे पूर्ण राज्य बनले. ब) या घटनादुरुस्ती अधिनियमान्वये राज्यघटनेत सिक्कीमबाबत विशेष तरतुदी असलेले नवीन कलम 371-ए समाविष्ट करण्यात आले. योग्य पर्याय निवडा.
अ) सन 1975- 35 वी घटनादुरूस्ती कायद्यान्वये. ब) 371 -F सिक्किम, 371 -E आंध्र प्रदेश.
756 / 999
अ) अध्यक्षीय प्रणालीमध्ये धोरणे व कृतींसाठी कार्यकारी विभाग विधिमंडळाला उत्तरदायी असतो. ब) ब्राझील, रशिया, श्रीलंका या देशांत अध्यक्षीय प्रणाली अस्तित्वात आहे. योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) संसदीय प्रणाली - कार्यकारी विभाग विधिमंडळाला उत्तरदायी असतो. (भारत, जपान, कॅनडा इ.) अध्यक्षीय प्रणाली - कार्यकारी विभाग विधिमंडळाला उत्तरदायी नाही. घटनात्मक दृष्ट्या स्वतंत्र असतो.
757 / 999
1975 मध्ये काँग्रेस सरकारने नेमलेल्या एका समितीनुसार 'संसदीय प्रणाली चांगल्या रीतीने कार्यरत असून त्या ऐवजी अध्यक्षीय प्रणाली आणण्याची आवश्यकता नाही' असे ठरविण्यात आले ती समिती कोणती?
758 / 999
अ) भारतातील संसदीय पद्धती संसदेच्या सार्वभौमत्वावर आधारित आहे. ब) ब्रिटनमध्ये संसदेला मर्यादित अधिकार आहे. क) के. टी. शाह संसदीय प्रणाली स्वीकारण्याबाबत अनुकूल होते. अयोग्य विधान/विधाने ओळखा.
ब्रिटनमधील प्रणाली संसदेच्या सार्वभौत्त्वांवर आधारित तर भारतात संसद सर्वोच्च नसून संसदेला मर्यादित अधिकार देण्यात आले आहेत.
759 / 999
42व्या घटनादुरुस्तीनुसार (1976) खालीलपैकी कोणते विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले आहेत? अ) विवाह व घटस्फोट ब) औषधे क) शिक्षण ड) वजन व मापे इ) मुद्रणालये फ) वन्य पशू व पक्षी संरक्षण योग्य विधान/विधाने ओळखा.
42 वी घटना दुरुस्ती (1976) नुसार राज्य सूचीतून समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आलेले विषय 1. शिक्षण 2. वने 3. वजन व मापे 4. वन्य पशू पक्षी संरक्षण 5. सर्वोच्च व उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची संरचना व संघटन करणे.
760 / 999
अ) दोन किंवा अधिक राज्यांनी मागणी केल्यास राज्य सूचीतील विषयांवर संसद कायदा करू शकते. ब) अशा प्रकारच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा वा ते रद्द करण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधिमंडळात असतो. योग्य विधान/विधाने ओळखा.
दोन किंवा अधिक राज्यांच्या विनंतीवरून संसद राज्य सूचीत कायदा करू शकते. अशा राज्यात दुरुस्ती अथवा तो कायदा रद्द, हे फक्त संसद करू शकते. संबंधित राज्याचे विधिमंडळ नाही.
761 / 999
अ) राष्ट्रपती राजवटीचा अंमल असलेल्या राज्यातील त्या वेळी संसदेने केलेला कायदा राष्ट्रपती राजवट संपल्यानंतरही अमलात असतो. ब) परंतु राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर राज्य विधिमंडळ असा कायदा रद्द करू शकते वा त्यात बदल करू शकते. योग्य विधान/विधाने ओळखा.
762 / 999
अ) भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा व भारतीय परराष्ट्र सेवा या तीन अखिल भारतीय सेवा आहेत. ब) 1947 मध्ये भारतीय नागरी सेवे ऐवजी भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस ऐवजी भारतीय पोलीस सेवा आली. क) 1966 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवा ही तिसरी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात आली. योग्य विधान/विधाने ओळखा.
अखिल भारतीय सेवा - भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय वन सेवा 1966 मध्ये भारतीय वन सेवा ही तिसरी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात आली.
763 / 999
1990मध्ये स्थापण्यात आलेली 'आंतरराज्यीय परिषद' कोणत्या समितीच्या शिफारशीचे फलित आहे?
आर्.एस्. सरकरिया हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असून 1983 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंधाबाबत त्रिसदस्यीय आयोग नेण्यात आला होता.
764 / 999
कलम 263नुसार खालीलपैकी कोण, केंद्र व राज्यांच्या समान हितांच्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतो/ते?
765 / 999
खालीलपैकी कोणत्या बाबींवर राज्य कर आकारु शकत नाही? अ) आंतरराष्ट्रीय व्यापार व वाणिज्य यांमध्ये होणारी खरेदी विक्री ब) तंबाखू साखर, रेशीम, सुती व लोकरी कापड यांची आंतरराष्ट्रीय खरेदी विक्री क) रेल्वेसाठी केंद्राने किंवा संबंधित रेल्वे कंपनीने वापरलेली वीज योग्य विधान/विधाने ओळखा.
ब) तंबाखू, साखर, रेशीम, सूती व लोकरी कापड या वस्तू आंतरराज्य व्यापार व वाणिज्य यामध्ये विशेष महत्त्वाच्या म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत त्यांच्या खरेदी विक्रीवर संसदेने घातलेल्या अटी व निर्बंध विचारात घेऊनच कर आकारता येईल.
766 / 999
अ) कलम 275 नुसार, विशिष्ट वैधानिक अनुदान वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार देण्यात येते. ब) कलम 282नुसार, ऐच्छिक अनुदान नियोजन आयोगाच्या शिफारसीनुसार देण्यात येते. क) एकूण अनुदानापैकी वैधानिक अनुदानाच्या तुलनेत ऐच्छिक अनुदानाचा मोठा भाग असतो. योग्य विधान/विधाने ओळखा.
767 / 999
योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट अ) A 248 i) वित्त आयोग ब) A 268 ii) कायदेविषयक उर्वरित अधिकार क) A 280 iii) आंतरराज्यीय पाणीवाटपासंबंधी न्यायनिवाडा ड) A 262 iv) केंद्राने आकारलेला पण राज्यांनी संकलित व विनियोग केलेला सेवा कर. अ ब क ड
768 / 999
विभागीय परिषदेत खालीलपैकी कोणते सदस्य असतात? अ) पंतप्रधान ब) सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री/प्रशासक क) केंद्रीय गृहमंत्री ड) विभागातील राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री/प्रशासक इ) विभागातील प्रत्येक राज्यातील इतर दोन मंत्री योग्य विधान/विधाने ओळखा.
विभागीय परिषदेत खालील सदस्य असतात-- 1. केंद्रीय गृहमंत्री 2. विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री 3. विभागातील प्रत्येक राज्याचे इतर दोन मंत्री 4. विभागातील प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक
769 / 999
अ) 44वी घटनादुस्तीनुसार राष्ट्रपतींना भारताच्या विशिष्ट भागात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे अधिकार देण्यात आले. ब) राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा केंद्रीय कॅबिनेटकडून लेखी शिफारस मिळाल्याशिवाय करू शकत नाही. क) राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर आहे. योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) 42 वी घटनादुरुस्ती नुसार राष्ट्रपतीनां भारताच्या विशिष्ट भागात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे अधिकार देण्यात आले. क) 38 वी घटनादुरुस्ती नुसार (1975) राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यात आले होते. परंतु 44 वी घटनादुरुस्ती ने ही तरतूद काढून टाकण्यात आली.
770 / 999
अ) राष्ट्रीय आणीबाणीची कमाल मर्यादा तीन वर्षे आहे. ब) 'राष्ट्रपती राजवटीच्या' कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी संसदेची मान्यता घेऊन ती अनिश्चिकत काळासाठी चालू ठेवता येते. योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) राष्ट्रीय आणीबाणीच्या कालावधीसाठी कमाल मर्यादा नाही. दर सहा महिन्यांनी संसदेची मान्यता घेऊन अनिश्चित काळासाठी ती चालू ठेवता येते. ब) राष्ट्रपती राजवटीची कमाल मर्यादा 3 वर्षे
771 / 999
अ) आर्थिक/वित्तीय आणीबाणी घोषित केल्यापासून एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळवणे गरजेचे असते. ब) राष्ट्रीय आणीबाणी व राष्ट्रपती राजवट घोषित केल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळवणे गरजेचे असते. योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यापासून एक म हिन्याच्या आत दोन्ही सभागृहांची मान्यता घेणे आवश्यक असते. (44 वी घटनादुरुस्ती) ब) राष्ट्रपती राजवट व आर्थिक आणीबाणी घोषित केल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळवणे गरजेचे असते.
772 / 999
राष्ट्रपती निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश असतो? अ) संसदेच्या दोन्ही गृहांतील निर्वाचित सदस्य ब) संसदेतील नामनिर्देशित सदस्य क) राज्य विधानसभांतील निर्वाचित सदस्य ड) दिल्ली, पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांतील निर्वाचित सदस्य योग्य विधान/विधाने ओळखा.
773 / 999
अ) संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत तसेच महाभियोगात भाग घेतात. ब) सर्व राज्यांच्या विधानभांचे (दिल्ली व पुदुच्चेरीसहित)नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात पण महाभियोगात घेत नाहीत. क) आत्तापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्यात आला नाही. योग्य विधान/विधाने ओळखा.
योग्यराष्ट्रपतींच्या निवडणुकीत 1. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य, 2. राज्यांच्या विधांसभांचे निर्वाचित सदस्य, 3. दिल्ली पुद्दुचेरीचे निर्वाचित सदस्य भाग घेतात तर लोकसभा राज्यसभा व विधानसभांचे नामनिर्देशित आणि निर्वाचित सदस्य भाग घेत नाहीत.
774 / 999
अ) राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या विरुद्ध त्यांच्या पदावधीदरम्यान कोणत्याही न्यायालयात फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. ब) दोन महिन्यांची सूचना देऊन त्यांच्या व्यक्तिगत कृतींसाठी त्यांच्याविरुद्ध त्यांच्या कार्यालयात दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते. योग्य विधान/विधाने ओळखा.
775 / 999
अ) घटनेच्या कलम 72नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. ब) मात्र राष्ट्रपतींना लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत क्षमादानाचा अधिकार नाही. क) क्षमादानाचा अधिकार हा राष्ट्रपतींचा स्वेच्छाधिकार आहे. योग्य विधान/विधाने ओळखा.
ब) राष्ट्रपती लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत क्षमा करू शकतो, पण राज्यपालांना तो अधिकार नाही.
776 / 999
राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याच्या खात्रीबाबत, गैरउद्देशाच्या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येते असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात म्हटले आहे?
777 / 999
अ) उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. तेव्हा ते राज्यसभेचे सभापती म्हणूनही कार्य करतात. ब) घटनेने उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही पगार व भत्ते प्रदान केलेले नाही. योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) ज्या कालावधीत उपराष्ट्रपती प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतींचे वेतन व भत्ते मिळतात. राज्यसभेचा सभापती नाही.
778 / 999
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी आधी उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला आहे? अ) एम. राधाकृष्णन ब) व्ही. व्ही. गिरी क) एन्. संजीव रेड्डी ड) के. आर्. नारायणन इ) झाकिर हुसेन फ) आर. वेंकटरमन योग्य विधान/विधाने ओळखा.
आधी उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती झालेल्या व्यक्ती : डॉ. राधाकृष्णन्, डॉ. झाकीर हुसेन, व्ही. व्ही. गिरी, आर्. वेंकटरमण, डॉ. शंकरदयाल शर्मा, के. आर् नारायणन.
779 / 999
अ) राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी झालेल्या शंकांचा निकाल सर्वोच्च व उच्च न्यायालयात लावला जातो. ब) निर्वाचकगण अपूर्ण होते या कारणावरून राष्ट्रपती निवडणुकीला आव्हान देता येत नाही. क) राष्ट्रपतीची निवडणूक अवैध ठरल्यास त्यांनी केलेल्या कृती रद्द होतात. अयोग्य विधान/विधाने ओळखा.
अ) राष्ट्रपती निवडणुकांसंबंधी सर्व शंका व निकाल यांची चौकशी सर्वोच्च न्यायालयात होते व ते निर्णय अंतिम असतात. क) सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती निवडणूक अवैध ठरवली तरी असे जाहीर करण्याच्या तारखेपूर्वीच्या राष्ट्रपतींच्या कृतींचा प्रभाव कायम राहतो; त्या अवैध ठरत नाहीत.
780 / 999
घटनासमितीचे सभासद -----. अ) प्रत्यक्ष निवडलेले होते ब) अप्रत्यक्ष निवडलेले होते. क) नामनिर्देशित होते. योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ म तदानाच्या आधारे करणे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडून आलेले आणि काही सदस्य नामानिर्देशित केलेले सदस्य होते.
781 / 999
मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? अ) सय्यद मोहम्मद सादुल्लाह ब) जवाहरलाल नेहरू क) के. एम्. मुन्शी ड) डी. पी. खेतान इ) एन्. जी. अय्यंगार
मसुदा समितीत सात सदस्य होते. i) डॉ. बी. आर्. आंबेडकर - अध्यक्ष ii) एन्. गोपालस्वामी अय्यंगार iii) के. एम्. मुन्शी iv) अल्लादी कृष्णस्वामी v) सईद अहमद सादुल्लाह vi) एन्. माधव राव (बी. एल्. मीत्तर यांनी अनारोग्याच्या करणामुळे राजीनामा दिल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली.) vii) टी. टी. कृष्णम्माचारी (यांची 1048 मध्ये डी. पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर नियुक्ती करण्यात आली).
782 / 999
भारताच्या शासनव्यवस्थेचे 'एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य' असे वर्णन केले जाते. याबाबतील खालीलपैकी कोणत्या तरतुदी 'एकात्म राज्यघटनेची' वैशिष्ट्ये आहेत? अ) एकच आणि लवचिक राज्यघटना ब) केंद्रातर्फे राज्यपालाची नियुक्ती क) अखिल भारतीय सेवा ड) अधिकारांची वाटणी व लिखित राज्यघटना योग्य विधान/विधाने ओळखा.
दोन सरकारी अधिकारांची वाटणी लिखित राज्यघटना, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, ताठर राज्यघटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था व द्विगृही पद्धती ही संघराज्य पद्धतीची नेहमीची वैशिष्ट्ये आहेत. तर, भारतीय राज्यघटनेध्ये प्रबळ केंद्रशास्त्रज्ञ, एक राज्यघटना, एकेरी नागरिकत्व, लवचिक राज्यघटना, एकात्मिक न्यायव्यवस्था केंद्रातर्फे राज्यपालाची नियुक्ती, आलेख भारतीय सेवा, आणीबाणीच्या तरतूदी यांसारख्या ’एकात्मक राज्यघटनेची’ वैशिष्ट्ये प्रतीत होतात.
783 / 999
सरनाम्यातील खालील शब्द त्यांच्या येणार्या) क्रमाने लावल्यावर त्यांचा क्रम कसा असेल?
आदर्श - सार्वभौत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही गणराज्य आकांक्षा- न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता व एकात्मता.
784 / 999
अ) 42व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व सार्वभौम हे नवीन शब्द टाकण्यात आले. ब) सरनामा कायदेमंडळाच्या अधिकारांवर बंधने घालत नाही. क) सरनाम्यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाहीत. ड) घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असे के. भारती केस (1973) मध्ये सांगण्यात आले. अयोग्य विधान/विधाने ओळखा.
42 व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द टाकण्यात आले.
785 / 999
अ) भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार राष्ट्रपतिपदासाठी जन्माने नागरिक असलेली व्यक्ती व वास्तव्याने/स्वीकृतीने नागरिक झालेली व्यक्ती पात्र असतात. ब) अमेरिकेत मात्र फक्त जन्माने नागरिक व्यक्तीच अध्यक्षपदासाठी पात्र असते. योग्य विधान/विधाने ओळखा.
786 / 999
अ) धर्म, वंश, जात, लिंग यावरून भेदभाव केला जाणार नाही. ब) सार्वजनिक नोकर्यांात समान संधी. क) कलम 19 मधील सहाही स्वातंत्र्ये ड) अल्पसंख्याकांची भाषा, लिपी व संस्कृती संरक्षण इ) जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण वर नमूद केलेल्या मूलभूत हक्कांपैकी कोणते हक्क हे फक्त भारतीयांनाच उपलब्ध आहेत.
पुढील मूलभूत हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत कलम 15-भेदभाव विरोधी हक्क. कलम 16- सार्वजनिक रोजगार समान संधीचा हक्क कलम 19 - 6 प्रकारच्या स्वातंत्र्याचा हक्क. उत्तम कलम 29-30- सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. मात्र-कलम - 14, 20, 21, 29अ, 22, 23, 25, 26, 27, 28 मधील हक्क परिकीयांनाही (शत्रुराष्ट्रातील परकीय वगळता) उपलब्ध आहेत.
787 / 999
खालीलपैकी कोणते प्राधिलेख (writs) न्यायालय खासगी तसेच सार्वजनिक व्यक्तींच्या विरुद्ध काढू शकते? अ) बंदीप्रत्यक्षीकरण (Habeas Corpus) ब) परमादेश (Mandamus) क) उत्प्रेक्षण (Certiorari) योग्य विधान/विधाने ओळखा.
बंदीप्रत्यक्षिकरण : हा प्राधिलेख सार्वजनिक प्राधिकारी तसेच खासगी व्यक्ती विरुद्ध काढू शकते. परमादेश : हा प्राधिलेख कोणत्याही सार्वजनिक संस्था, म हामंडळ, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण, सरकार यांच्याविरुद्ध काढता येतो. मात्र : i) खासगी व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध ii) संबंधित अधिकार्याचे कर्तव्य स्वेच्छाधीन असल्यास iii) राष्ट्रपती किंवा राज्यपाल. iv) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या विरुद्ध वरील बाबतीत परमादेश काढता येत नाही. उत्प्रेक्षण : हा प्राधिलेख न्यायिक समन्यायिक प्राधिकरणाच्या विरुद्ध काढता येतो. 1991 पासून प्रशासकिय अधिकार्याच्या विरुद्ध काढता येतो. मात्र तो कायदेंडळ आणि खासगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही.
788 / 999
कलम 14 नुसार ..... अ) 'कायद्यापुढे समानता' ही नकारात्मक संज्ञा असून तिचा उगम ब्रिटनमध्ये झाला. ब) 'कायद्याचं समान संरक्षण' ही सकारात्मक संज्ञा असून तिचा उगम अमेरिकेत झाला. योग्य विधान/विधाने ओळखा.
789 / 999
अ) संसद, सशस्त्र सेनेचे, पोलिस दलांचे मूलभूत हक्क निर्बाधित किंवा निराकृत करू शकते. ब) याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकत नाही. योग्य विधान/विधाने ओळखा.
कलम 33 सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार देण्यात आला आहे. i) सशस्त्रसेनेचे सदस्य ii) सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले दलांचे सदस्य (पोलिसदल) iii) शासनाने गुप्तवार्ता किंवा प्रतिगुप्त वार्ता ब्युरोचे किंवा इतर संस्थांचे सदस्य. iv) वरील दल/ब्युरो/संस्थेच्या कामासाठी उभारलेले दूरसंचार यंत्रणेतील कार्यकरणाच्या व्यक्ती यांच्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन व्हावे व त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी यासाठी त्याचे मूलभूत हक्क ठराविक प्रमाणात निर्बंधित किंवा निराकृत करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे.
790 / 999
भारतीय राज्यघटनेचे 'आर्थिक न्याय' हे उद्दिष्ट ----- यातून व्यक्त होते.
791 / 999
अ) मूलभूत हक्कांची पुन:प्राप्ती करून घेण्यासाठी कलम 32 खाली सर्वोच्च न्यायालयात जाणे मूलभूत हक्क आहे. ब) परंतु कलम 226 खाली उच्च न्यायालयात जाणे हा मूलभूत हक्क नाही. क) कलम 359 अन्वये, राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान राष्ट्रपती मूलभूत हक्क बजावण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क स्थगित करू शकतात. योग्य विधान/विधाने ओळखा.
कलम 32-हे मूलभूत हक्क आहे. कलम 32 नुसार मूलभूत हक्काच्या पुनप्राप्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की जर हक्क उल्लंघन झाल्यास व्यक्तीस कलम 226 अंतर्गत दिलासा उपलब्ध असेल तर प्रथम उच्च न्यायालयात दाद मागावी. कलम 359- अन्वये राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान राष्ट्रपती मूलभूत हक्क बजावण्यासाठी अन्य न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क स्थगित करू शकतात. इथे अन्य कोणत्याही न्यायालयात उच्च न्यायालयाचा समावेश होत नाही.
792 / 999
अ) रोजगाराचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे. ब) संपत्तीचा अधिकार हा कायदेशीर हक्क आहे. क) शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे. ड) माहितीचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे. योग्य विधान/विधाने ओळखा.
793 / 999
अ) संसद कायद्याद्वारे कर्तव्यांचे पालन न झाल्यास शिक्षेची तरतूद करू शकते. ब) मूलभूत कर्तव्ये ही न्यायप्रविष्ट नाहीत. योग्य विधान/विधाने ओळखा.
794 / 999
कलम 12 नुसार State 'च्या व्याख्येत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? अ) न्यायव्यवस्था ब) संसद/विधानभवन क) RBI/LIC ड) विनाअनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था योग्य विधान/विधाने ओळखा.
795 / 999
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीची घटनादुरुस्ती करावी लागेल?
796 / 999
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधाने निवडा. (अ) घटनेने त्यांच्यासाठी कोणतीही कायदेविषयक, शैक्षणिक, प्रशासकीय पात्रता सांगितलेली नाही. (ब) घटनेने त्यांना निवृत्तीनंतर सरकारी नेमणुकीपासून प्रतिबंधित केलेले नाही. (क) ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करीत नाहीत. पर्यायी उत्तरे :
वरील सर्व विधाने योग्य आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांना आपल्या पदावरून हटविण्यासाठी राष्ट्रपतींना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताची गरज असते.
797 / 999
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने निवडा. (अ) 65 व्या घटनादुरुस्तीने (1990), अनुसूचित जाती आणि जमातींसाठी एका बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना झाली. (ब) 89 वी घटनादुरुस्ती (2003) ने अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या एकत्र आयोगाची दोन विभिन्न आयोगात विभागणी केली. पर्यायी उत्तरे :
वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राष्ट्रीय भिन्न आयोगांमध्ये प्रत्येकी एक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात.
798 / 999
घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकार्याची तरतूद आहे?
कलम 350 तक्रार निवारणासाठी करावयाच्या अभिवेदनाची भाषा. - कलम 351 A : प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी. - कलम 351 : हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशक
799 / 999
भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षक यांच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधान/ने निवडा. (अ) घटनेत जरी भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक अशी तरतूद असली तरी त्यांचे (उअॠ) भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण नाही. (ब) ब्रिटनमध्ये मात्र कार्यकाळी मंडळ, नियंत्रक व महालेखापरिक्षकाच्या संमतीशिवाय सार्वजनिक निधीतून पैसे काढू शकत नाही. पर्यायी उत्तरे :
वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरिक्षकांचा सहभाग केवळ ऑडिटवेळी येतो.
800 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) भारताच्या महान्यायवाद्यांना दोन्ही सभागृहांमध्ये किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये मतदानासहित भाग घेण्याचा अधिकार आहे. (ब) भारताचे महान्यायवादी संसदीय समितीचे सदस्य असू शकतात. (क) भारताच्या महान्यायवाद्यांची तरतुद कलम 148 मध्ये करण्यात आली आहे. पर्यायी उत्तरे :
भारताच्या महान्यायवाद्यांना सभागृहाच्या बैठकांमध्ये मतदानाचा अधिकार नाही. भारताच्या महान्यायवाद्यांची तरतूद कलम 76 मध्ये करण्यात आली आहे.
801 / 999
भारतातील न्यायाधिकरणासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने निवडा. (अ) मूळ घटनेत न्यायाधिकरणाविषयी तरतूद करण्यात आलेली नव्हती. (ब) 44 व्या घटनादुरुस्ती कायदा 1978 ने घटनेत 323 अ हे नवीन कलम टाकण्यात आले जे प्रशासकीय न्यायाधिकरणा संदर्भात आहे. पर्यायी उत्तरे :
42 व्या घटनादुरुस्ती कायदा 1996 अन्वये घटनेत भाग समाविष्ट करून कलम 323-A व 323-B टाकण्यात आले. 323-A प्रशासकीय न्यायाधिकरणांशी संबंधित असून, 323-B अन्य बाबींसाठी संबंधित आहे.
802 / 999
खटला व संबंधित विषय यांच्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. (अ) कुपर खटला (1970) - अध्यादेशांसाठी न्यायीक पुनर्विलोकन (ब) बालाजी राघवन् खटला (1996) - कलम 18 संबंधित (क) एल्. चंद्रकुमार खटला (1997) - न्यायाधिकरणासंबंधी
पर्यायामध्ये दिलेल्या सर्व जोड्या योग्य आहेत.
803 / 999
राष्ट्रीय विकास परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? (अ) पंतप्रधान (ब) सर्व केंद्रीय मंत्री (क) सर्व मुख्यमंत्री (ड) नियोजन आयोगाचे सदस्य
कार्यकारी मंडळाच्या आदेशाने 1952 साली एन्डीसीची स्थापना झाली होती. एन्डीसी ना संविधानिक आहे, नाकायदेशीर. नियोजन आयोगाचे सचिव हे राष्ट्रीय विकास परिषदेचे सचिव असतात.
804 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) पक्षांतराच्या कारणावरून अपात्रेविषयीचा निर्णय अध्यक्ष/सभापतींचा असतो. (ब) किहोतो होलोहान खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अध्यक्ष/सभापतींचा निर्णय हा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतो.
किहोतो होलोहान वि. झाचिलहू (Zachilhu) 1993 खटला. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 52 व्या घटनादुरुस्तीच्या विविध तरतुदींबाबत विश्लेषण केले.
805 / 999
संयुक्त राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने ओळखा. (अ) हा एक घटनात्मक आयोग आहे. (ब) तिच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत होते. (क) ते आपला अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांना सादर करतात.
संसदेच्या कायद्याद्वारे JPSC ची निर्मिती केली जाते. म्हणून JPSC हा घटनात्मक आयोग नसून वैधानिक (statutory) आहे. JPSC च्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते.
806 / 999
योग्य जोड्या जुळवा. व्यक्ती मार्गदर्शक तत्वांबद्दल वक्तव्य (i) नासिरुद्दीन (a) धार्मिक महत्त्वाकांक्षा (ii) टी. टी. कृष्णम्माचारी (b) भावनांची कचरा पेटी (iii) के . सी. व्हेअर (c) उद्देश व महत्त्वाकांक्षांचा जाहीरनामा (iv) आयव्हर जेनिंग्ज (d) नववर्षाचा ठराव (i) (ii) (iii) (iv)
807 / 999
राज्यपाल कोणाच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलवणे, सत्रसमाप्ती व विधानसभेचे विसर्जन ही कार्ये पार पाडतात?
राज्यपाल सर्व कामे राज्य मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने पार पाडतात.
808 / 999
जोड्या लावा. अ गट ब गट (i) कलम 38 (a) राज्य कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. (ii) कलम 39 (b) स्त्रिया आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. (iii) कलम 39 अ (c) समान न्याय व मोफत कायदेशीर मदत (iv) कलम 41 (d) कामाचा अधिकार (i) (ii) (iii) (iv)
‘अ’ गटातील सर्व कलमे संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांचा भाग आहेत. ही समाजवादी तत्त्वे आहेत. (कलम 38, 39, 39 A आणि 41)
809 / 999
केंद्रशासित प्रदेशांचे लोकसभेतील प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे निवडण्यात येतात?
केंद्रशासित प्रदेशांचे लोकसभेतील प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी ‘केंद्रशासित प्रदेश (लोकसभेसाठी प्रत्यक्ष निवडणूक) कायदा, 1965’ चा आधार घेतला जातो.
810 / 999
राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या गणपूर्तीसाठी किमान किती सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते?
गणपूर्ती म्हणजे सभागृहाचे कामकाज चालण्यासाठी आवश्यक सदस्यांची संख्या. विधानसभेसाठी ही आवश्यकता 10 किंवा एकूण सभासद संख्येच्या 1/10 सदस्य (यापैकी जी मोठी संख्या असेल) इतकी असते.
811 / 999
खालीलपैकी योग्य विधाने कोणती? घटनेतील कलम 200 नुसार, राज्यपाल ------ (अ) विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात (ब) ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात (क) विधेयकाला संमती देऊ शकतात (ड) ते विधेयक राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात.
वरील पर्यायामध्ये राज्यपालांच्या विधेयकांसंबंधी विवेकाधीन निर्णय स्वातंत्र्याबंद्दल तरतुदी आहेत.
812 / 999
विधानसभा विसर्जित झाल्यानंतर प्रलंबित असणार्या विधेयकांची स्थिती खाली नमूद केली आहे. त्यापैकी योग्य विधान/विधाने ओळखा. (अ) विधानसभेत प्रलंबित विधेयक व्यपगत होते. (ब) विधानसभेने पारित केलेले मात्र विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते. (क) विधानपरिषदेत प्रलंबित असलेले, मात्र विधानसभेने पारित न केलेले विधेयक व्यपगत होते. (ड) दोन्ही सभागृहांनी पारित केलेले (एकगृही सभागृहाबाबत विधानसभेने पारित केलेले), मात्र राष्ट्रपतींनी विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवलेले विधेयक व्यपगत होत नाही.
खालील परिस्थितींमध्ये विधेयक व्यपगत होते. - विधानसभेतील प्रलंबित विधेयक व्यपगत होते. - विधानसभेने पारित केलेले मात्र विधान परिषदेचे प्रलंबित विधेयक. - विधानपरिषदेचत प्रलंबित परंतु विधानसभेने पारित न केलेले विधेयक.
813 / 999
राज्य विधीमंडळातील कामकाज ----- भाषेतून चालते. (अ) हिंदी (ब) इंग्रजी (क) राज्याची राजभाषा (ड) पीठासीन अधिकारी कोणत्याही सदस्यास त्याच्या मातृभाषेतून बोलण्याची संमती देऊ शकतात.
अधिकृत भाषा अधिनियम, 1963 नुसार केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संपर्कासाठी इंग्रजी भाषा वापरली जाते. राज्यविधानसभेमध्ये हिंदी, इंग्रजी, राज्याची राजभाषा किंवा सदस्यांची मातृभाषा वापरली जाऊ शकते.
814 / 999
विधानपरिषदेच्या रचनेविषयी खाली दिलेल्या वाक्यांचा विचार करून अचूक विधाने ओळखा. (अ) विधान परिषदेची कमाल सदस्यसंख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्यसंख्येच्या 1/3 इतकी निश्चित केली आहे. (ब) किमान सदस्यसंख्या 40 आहे. (क) जम्मू - काश्मीर विधान परिषदेसाठी सदस्यसंख्या 36 आहे.
वरील सर्व विधाने योग्य आहेत. विधानपरिषदेची सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येवर अवलंबून असते.
815 / 999
योग्य जोड्या जुळवा विवरण कलम (i) वार्षिक वित्तीय पत्रक (a) 116 (ii) विनियोग विधेयक (b) 112 (iii) लेखानुदान (c) 114 (iv) अर्थविधेयकाची व्याख्या (d) 110 (i) (ii) (iii) (iv)
पर्यायांमधील सर्व कलमे अर्थसंकल्पाबाबत आहेत.
816 / 999
उच्च न्यायालयास पुढील अधिकारक्षेत्र आहे. योग्य पर्याय निवडा. (अ) प्रारंभिक अधिकारक्षेत्र (ब) प्राधिलेख अधिकारक्षेत्र (क) अपिलाचे/पुनर्विचाराचे अधिकारक्षेत्र (ड) पर्यवेक्षणात्मक अधिकार (इ) सल्ला देण्याचे अधिकारक्षेत्र (फ) न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार
प्रारंभिक अधिकारक्षेत्र : खासदार आणि आमदारांच्या निवडणूकींबाबत केसेस. प्राधिलेख प्रारंभिक अधिकारक्षेत्र : मूलभूत हक्क आणि इतर बाबींसंबंधी प्राधिलेखाबाबत. अपिलाचे प्रारंभिक अधिकारक्षेत्र : खालील न्यायालयांकडून आलेल्या केसेस/खटले. पर्यवेक्षणात्मक प्रारंभिक अधिकारक्षेत्र : इतर सर्व कनिष्ठ न्यायालयांमधील पर्यवेक्षण.
817 / 999
राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो?
महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपालाद्वारा केली जाते.
818 / 999
घटनेनुसार, एखाद्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यासाठी ----- (अ) ती व्यक्ती भारताची नागरिक असावी (ब) त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. (क) ती व्यक्ती ज्या राज्याची राज्यपाल होणार आहे त्या राज्याच्या बाहेरील असावी. (ड) राज्यपालाची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा.
राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यासाठीची पात्रता : - राज्यपाल होण्यासाठी ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी हे घटनेमध्ये कुठेही सांगितले नाही. - नियुक्तीपूर्वी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणे घटनेमध्ये सांगितले नाही.
819 / 999
राज्य विधानपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
विधानपरिषद बरखास्त करण्यासाठी संसदेला विधानसभेकडून रितसर ठराव विशेष बहुमताने मान्य होऊन जायला हवा. नंतर, साध्या बहुमताने विधानपरिषद बरखास्त होऊ शकते.
820 / 999
योग्य जोड्या लावा. विषय कलम (i) राज्यपालाची नियुक्ती (a) 167 (ii) राज्य मंत्रिमंडळ (b) 169 (iii) मुख्यमंत्र्यांची कार्ये/कर्तव्ये (d) 155 (iv) विधानपरिषद (d) 163 (i) (ii) (iii) (iv)
821 / 999
योग्य विधान/विधाने निवडा. (अ) 13 डिसेंबर 1946 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. (ब) या उद्दिष्टांच्या ठरावाला 22 जानेवारी 1947 ला मंजूरी मिळाली.
उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता. उद्दिष्टांच्या ठरावामध्ये जवाहरलाल नेहरूंनी संविधानाची तत्त्वे आणि मूलभूत तत्त्वज्ञान सांगितले होते.
822 / 999
जोड्या लावा. समिती अध्यक्ष (i) राज्यांसोबत वाटाघाटी करणारी समिती (a) सरदार पटेल (ii) प्रांतीय राज्यघटना समिती (b) राजेंद्र प्रसाद (iii) गृह समिती (c) के. एम्. मुन्शी (d) जवाहरलाल नेहरू (i) (ii) (iii)
नियम समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद.
823 / 999
शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रु. ईस्ट इंडिया कंपनीने खर्च करावे असे कोणत्या कायद्याने ठरवण्यात आले?
1813 च्या कायद्याने शिक्षणावर कंपनीने खर्च करण्याबद्दल सांगण्यात आले. त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापारविषयक एकाधिकार बंद करण्यात आला.
824 / 999
घटना निर्माण झाली तेव्हा घटनेत ---- कलमे, ---- परिशिष्टे, ---- भाग होते.
संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी सरनामा, 395 कलमे आणि 8 परिशिष्टांसह स्वीकृत केले गेले.
825 / 999
घटना समितीमध्ये सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून होते?
मुंबई - 21, बंगाल - 19, बिहार- 36, संयुक्त संस्थान - 55
826 / 999
भारतीय राज्यघटनेतील ---- सार्वजनिक स्वरूपात फाशीविरुद्ध अधिकार प्रदान करते.
कलम 21 - कोणत्याही माणसाचे आयुष्य कायद्याने प्रस्थापित केलेल्या पद्धतीशिवाय काढून घेता येत नाही. यातच सार्वजनिक फाशीस मनाई करण्यात आली आहे.
827 / 999
अयोग्य विधान निवडा. (अ) भारतीय राज्यघटनेत राज्यपालाचे पद हे कॅनडाच्या घटनेवरून घेण्यात आले. (ब) राज्यसभा सदस्यांची निवड पद्धती दक्षिण आफ्रिकेतून घेण्यात आली आहे. (क) घटनेत प्रजासत्ताक ही पद्धत अमेरिकन घटनेतून घेण्यात आली. (ड) घटनेत नागरिकांची कर्तव्ये ब्रिटिश घटनेवरून घेण्यात आली.
राज्यपाल पद - 1935 चा कायदा. राज्यसभा निवड प्रक्रिया - द. आफ्रिका प्रजासत्ताक - फ्रान्स मूलभूत कर्तव्ये - यू. एस. एस. आर.
828 / 999
‘‘भारतीय घटनेचा सरनामा हे आमचा विचार व आमची स्वप्नं काय आहेत हे दाखवते’’ असे सरनाम्याचे वर्णन कोणी केले?
हिदायतुल्ला - सरनामा घटनेचा आत्मा आहे. मुन्शी - Horoscope of our Sovereign, democratic, republic
829 / 999
योग्य विधान/ने निवडा. (अ) सरनामा घटनेचा भाग नाही असे बेरूबारी युनियन खटल्यात सांगण्यात आले. (ब) सरनामा घटनेचा महत्त्वपूर्ण भाग आहे असे केशवानंद भारती खटल्यात सांगण्यात आले.
बेरुबारी युनियन खटल्यात सरनामा घटनेचा भाग नाही सांगितले पण पुढे केशवानंद भारती खटला व एल.आय.सी. खटल्यात त्याला घटनेचा अविभाज्य भाग मानण्यात आले.
830 / 999
या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल पद देण्यात आले. मुंबई व मद्रासचे गव्हर्नर त्याच्या हाताखाली काम करतील असे ठरवले. या कायद्यानुसार 1774 ला कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले ज्यात एक मुख्य न्यायाधीश व तीन इतर न्यायाधीश होते.
831 / 999
अ) राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी घटनेतील कलम 2 नुसार करता येतात. ब) या कलमांतर्गत करण्यात आलेले बदल कलम 4 नुसार घटनादुरुस्ती मध्ये गणल्या जात नाहीत. योग्य विधान/ने ओळखा.
कलम 2 ही नवीन राज्य भारताला जोडण्यासंदर्भातील आहे तर कलम तीन अस्तित्वात असलेल्या राज्यात बदल करणे जसे नाव बदलणे. क्षेत्रफळ बदलणे यासंदर्भात येते.
832 / 999
योग्य पर्याय निवडा. (अ) काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत. (ब) काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत. (क) ब्रिटन हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. (ड) अमेरिका हे प्रजासत्ताक राष्ट्र नाही.
ब्रिटनचे राज्य प्रमुख लोकांमधून निवडलेले नसते. ते राजा किंवा राणी असते म्हणून म्हणून ते प्रजासत्ताक नाही. अमेरिकेचा राष्ट्रप्रमुख लोकांमधून निवडलेला असतो म्हणून ते प्रजासत्ताक राष्ट्र आहे.
833 / 999
अयोग्य पर्याय निवडा. (अ) भारतांतर्गत फिरण्याचा अधिकार कलम 19 ने मिळालेला आहे. (ब) नागरिकांना परदेशी जाण्याचा अधिकार कलम 21 ने मिळालेला आहे. (क) कलम 19 मधील अधिकारांवर सरकार बंधने आणू शकत नाही. कारण ते मूलभूत संरचनेचा भाग आहेत.
संसद फिरण्याचा अधिकारावर बंधने चालू शकते. ही मुलभूत संरचना नाही.
834 / 999
योग्य पर्याय ओळखा. (अ) कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना मानली जाते. जी भारतीय राज्यघटनेत ब्रिटिश घटनेवरून घेण्यात आली आहे. (ब) कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक संकल्पना मानली जाते जी भारतीय घटनेत अमेरिकन घटनेवरून घेण्यात आली आहे.
कायद्यासमोर समानता संकल्पनेत बंधने घातली जातात तसेच विशेष अधिकार कमी केले जातात म्हणून ही नकारात्मक संकल्पना मानली जाते. कायद्याचे समान संरक्षण यात कायद्यातून मिळणार्या फायद्यांच्या विचार होतो म्हणून ही सकारात्मक संकल्पना मानली जाते.
835 / 999
कालक्रमानुसार योग्य पर्याय निवडा.
या समिती केंद्र-राज्य संबंधाशी संबंधित आहेत. ARC समिती 1966 याचे अध्यक्ष मोरारजी देसाई होते. याने प्रशासनात काय सुधारणा कराव्यात या संदर्भात सांगितले. राजमन्नार समिती - 1969 ला तामिळनाडू सरकारने स्थापन केली होती. आनंदपूरसाहेब ठराव - 1973 ला पंजाब येथे अकालीदल पक्षाने केला. पं. बंगाल ठराव - 1977 ला पं. बंगाल सरकाने केला होता.
836 / 999
राष्ट्रपतीच्या निवडणूकीत कोण मतदान करते? (अ) लोकसभेतील निवडून आलेले सदस्य (ब) लोकसभेतील नियुक्त सदस्य (क) राज्यसभेतील निवडून आलेले सदस्य. (ड) विधानसभेतील निवडून आलेले सदस्य. (इ) विधानपरिषदेचे निवडून आलेले सदस्य.
लोकसभा व राज्यसभेचे नियुक्त सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेत नाहीत तर विधानसभेचेही फक्त निवडून आलेले सदस्यच भाग घेतात. विधान परिषदेचा कोणताही सदस्य राष्ट्रपती निवडणूकीत भाग घेत नाही.
837 / 999
योग्य पर्याय निवडा. (अ) अध्यादेश पूर्वलक्ष्यी पद्धतीने लागू करता येतो. (ब) कूपर खटल्यातील सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार वटहुकूमाला न्यायिक पुनर्विलोकन लागू आहे.
वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. 44 व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतींचे on the grounds of malafide समाधान न्याय आहे.
838 / 999
योग्य पर्याय निवडा. (अ) मंत्रिमंडळ सामुहिकरित्या संसदेला जबाबदार असते. (ब) पंतप्रधान वगळता मंत्रिमंडळाची संख्या लोकसभा सदस्यांच्या 15 टक्के हवी. (क) ही तरतूद 91 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली.
मंत्रिमंडळ सामुहिकरीत्या 1 लोकसभेला जबाबदार असते. संसदेला नाही. मंत्रिमंडळाची 15 टक्के ही संख्या पी. एम. धरून काढली जाते.
839 / 999
संसदेत विचारल्या जाणार्या प्रश्नांबाबत योग्य पर्याय निवडा. (अ) अल्पसूचना प्रश्नांची उत्तरे 10 दिवसात द्यावी लागतात. (ब) एका दिवशी 20 तारांकित प्रश्न पटलावर ठेवले जातात. (क) विचारलेला प्रश्न 100 शब्दांच्या आतील हवा.
वरील सर्व विधाने योग्य आहेत.
840 / 999
खालील वाक्यातील योग्य कारण/णे ओळखा. राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणासंदर्भातील आभाराचा ठराव मंजूर होणे महत्त्वाचे असते कारण... (अ) तसे न झाल्यास सरकार पडू शकते. (ब) तो राष्ट्रपतीचा अपमान मानला जातो.
प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या पहिल्या सत्राला राष्ट्रपती संबोधित करतात. या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतात.
841 / 999
शून्य प्रहर ही संकल्पना केव्हा सुरू झाली?
1962 पासून शून्य प्रहर सुरू झाले. ही पूर्णपणे भारतीय संकल्पना आहे. प्रश्नोत्तर तासांनंतर शून्य प्रहर येतो. याचा उल्लेख मात्र घटनेत नाही तसेच नियमांच्या यादीतही नाही.
842 / 999
अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) सार्वजनिक विधेयक म्हणजे सरकारी पक्षातील कोणत्याही खासदाराने मांडलेले विधेयक. (ब) सार्वजनिक विधेयक मांडण्याआधी सात दिवस पूर्वसूचना द्यावी लागते. (क) खासगी विधेयक मांडताना एक महिना आधी पूर्वसूचना द्यावी लागते.
सार्वजनिक विधेयक म्हणजे मंत्र्याने मांडलेले विधेयक.
843 / 999
खालील विधानांचा विचार करा व बिनचूक विधान/ने निवडा. (अ) घटनेत सध्या फक्त सहा मूलभूत हक्कांचा उल्लेख आहे. (ब) 44 व्या घटनादुरुस्ती (1978) ने संपत्तीचा अधिकार हा कलम 300-अ अंतर्गत कायदेशीर अधिकार बनविण्यात आला.
संपत्तीचा अधिकार याआधी घटनात्मक-मूलभूत अधिकार होता. मूलभूत हक्क - समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, पिळवणूकीविरुद्धचा, धर्मस्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार.
844 / 999
भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत?
नागरिकांच्या विविध तक्रारींचे समाधान करण्यासाठी स्कॅन्डिनेव्हियामधील अम्बुडस्मन ही संख्या निर्माण केली गेली.
845 / 999
कलम 13 मधील ‘Law’ या शब्दामध्ये खालील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? (अ) संसदेने/विधिमंडळाने पारित केलेले कायदे (ब) राष्ट्रपतींनी काढलेले अध्यादेश (क) प्रदत्त अधिनियम (ड) घटनादुरुस्ती
1973 मध्ये केशवानंद भारती केसमध्ये घटनादुरुस्ती हा कायदा नाही असे सांगितले.
846 / 999
अयोग्य जोडी/ड्या ओळखा. (अ) कायद्याचे राज्य - ब्रिटन (ब) कायद्याने प्रस्थापित पद्धत - जपान (क) कायद्याची उचित प्रक्रिया - अमेरिका
भारताची न्यायव्यवस्था सर्वसमावेशक करण्यासाठी विविध देशांतील संविधानांचा आधार घेण्यात आला.
847 / 999
भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये (कलम 19 (1) (र)) खालीलपैकी कशाचा समावेश होतो? (अ) वृत्तपत्रस्वातंत्र्याचा अधिकार (ब) शांततेचे स्वातंत्र्य (क) धरणे/आंदोलन करण्याचा अधिकार (ड) संप करण्याचा अधिकार
भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यात संप करण्याच्या अधिकाराचा समावेश होत नाही.
848 / 999
कलम 22, अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण देते. याबद्दल खालील विधाने लक्षात घ्या व बरोबर विधान/ने निवडा. (अ) दंडात्मक स्थानबद्धतेविषयीचे अधिकार परदेशी व्यक्तींना लागू नाहीत. (ब) प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेविषयीचे अधिकार देशी तसेच परदेशी व्यक्तींनाही लागू आहेत. (क) प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कालावधी साधारणतः 3 महिन्यांच्या पुढे वाढवता येत नाही.
44 व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानबद्धतेचा कालावधी सल्लागार समितीचा सल्ला न घेता 3 महिन्यावरून 2 महिन्यापर्यंत कमी केला. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही.
849 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) कलम 29 हे भाषिक तसेच धार्मिक अल्पसंख्याक व बहुसंख्याकांनाही लागू आहे. (ब) कलम 30 हे फक्त भाषिक तसे धार्मिक अल्पसंख्याकांनाच लागू आहे, बहुसंख्याकांना नाही.
वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. कलम 29 सर्वांना लागू आहे. परंतु कलम 30 केवळ अल्पसंख्याकांनाच (भाषिक आणि धार्मिक) लागू होते.
850 / 999
खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही? (अ) बिहार (ब) मध्यप्रदेश (क) कर्नाटक (ड) गुजरात (इ) पश्चिम बंगाल
States having legislative council Maharashtra, Bihar, U.P., Karnataka, J & K, Andhra Pradesh, Telangana.
851 / 999
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाविषयी चुकीचे विधान ओळखा.
2009 पासून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 31 करण्यात आली आहे.
852 / 999
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून कोण दूर करू शकतो?
न्यायाधीशाला हटवण्याचा प्रस्ताव संसदेने विशेष बहुमताने पारित केल्यानंतर राष्ट्रपती पदावरून काढण्याचा निर्णय घेतो.
853 / 999
कलम 145 हे न्यायाधीशांच्या पगाराविषयी नसून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांविषयी आहे.
854 / 999
योग्य विधाने ओळखा. (अ) देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी शपथ घेतली. (ब) राष्ट्रपतीद्वारे सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. (क) रंजन गोगोई यांनी न्या. जे. चेलमेश्वर यांची जागा घेतली. (ड) रंजन गोगोई यांनी गुवाहाटी उच्च न्यायालय तसेच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडली.
रंजन गोगोई यांनी दीपक मिश्रा यांची भारतीय सरन्यायाधीश म्हणून जागा घेतली.
855 / 999
जम्मू-काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयावर भारत सरकार कायदा करू शकत नाही?
संपर्क, दळणवळण आणि सुरक्षा याविषयीचे कायदे जम्मू-काश्मीरमध्ये भारत सरकार करू शकते. इतर विषय हे जम्मू-काश्मीर विधानसभेअंतर्गत येतात.
856 / 999
जम्मू-काश्मीरसंबंधीचा ‘सामिलीकरणाचा करार’ कोणत्या वर्षी करण्यात आला?
ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानी आक्रमणानंतर जम्मू-काश्मीरचा राजा हरिसिंग आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात सामिलीकरणाचा करार झाला.
857 / 999
योग्य जोड्या जुळवा. गट अ गट ब (a) कलम 74 (i) पंतप्रधानांचे राष्ट्रपतीला कारभाराविषयी माहिती देण्याचे कर्तव्य (b) कलम 77 (ii) राष्ट्रपतीला मदतीसाठी मंत्रिमंडळ (c) कलम 78 (iii) भारत सरकारच्या कारभाराचे कार्यचलन (a) (b) (c)
858 / 999
(अ) घटनेतील कलम 371-इ नुसार आसाम राज्याला विशेष तरतुदी बहाल करण्यात आल्या आहेत. (ब) घटनेतील कलम 371-ऋ नुसार सिक्कीम राज्याला काही विशेष तरतुदी बहाल करण्यात आल्या आहेत.
वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. कलम 371 ते 371-J यांमध्ये काही राज्यांच्या भागातील मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी तरतुदी आहेत.
859 / 999
भारतीय राज्यघटनेने एकूण किती राज्यांना विशेष तरतुदी बहाल केल्या आहेत?
कलम 371 ते 371-ग या कलमांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्रप्रदेश, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो.
860 / 999
खालीलपैकी कुठल्या घटनादुरुस्तीद्वारे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला?
घटनेच्या 73 व्या घटनादुरुस्ती 1992 द्वारे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे.
861 / 999
योग्य जोडी/जोड्या ओळखा. (अ) बलवंतराय मेहता समिती - 1957 (ब) अशोक मेहता समिती - 1977 (क) एल. एम. सिंघवी समिती - 1985 (ड) वसंतराव नाईक समिती - 1960
एन. एम. सिंघवी समिती - 1986
862 / 999
भारतीय राज्यघटनेच्या 11 व्या अनुसूचीमध्ये एकूण किती विषय समाविष्ट आहेत?
भारतीय राज्यघटनेमध्ये 11 वी अनुसूची 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली ज्यामध्ये 29 विषय समाविष्ट आहेत.
863 / 999
अयोग्य जोडी/जोड्या ओळखा. (अ) ग्रामसभा - 243-A (ब) पंचायतींची स्थापना - 243-B (क) जागांचे आरक्षण - 243-C (ड) पंचायतींचे अधिकार - 243-G
जागांचे आरक्षण - 243 D
864 / 999
योग्य विधान/ने ओळखा. (अ) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा एक घटनात्मक आयोग आहे. (ब) या आयोगाची स्थापना ‘मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993’ नुसार झाली आहे. (क) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या आयोगाचे अध्यक्ष असतात.
(1) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही एक वैधानिक आयोग आहे. (2) भारताचे माजी/निवृत्त सरन्यायाधीश या आयोगाचे अध्यक्ष असतात.
865 / 999
भारताच्या संविधानातील दुरुस्ती बाबतचा पुढाकार ----- कडून घेतला जाऊ शकतो. (अ) लोकसभा (ब) राज्यसभा (क) राज्य विधीमंडळ (ड) राष्ट्रपती पर्यायी उत्तरे
लोकसभा किंवा राज्यसभेचा कोणताही सदस्य घटनादुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकतो. यासाठी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी असणे गरजेचे नाही.
866 / 999
----- घटनादुरुस्तीने वस्तु व सेवा कर देशात लागू करण्यात आला?
99 वी घटनादुरुस्ती - राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग, 100 वी घटनादुरुस्ती - भारत-बांगलादेश भूसीमा करार, 97 वी घटनादुरुस्ती - सहकारी संस्था स्थापना.
867 / 999
खालीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा. (अ) अशोक मेहता समितीने तीन स्तरांवर स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस केली. (ब) या स्तरांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘पंचायतराज’ असे नाव दिले. पर्यायी उत्तरे :
अ) तीन स्तरीय पंचायत व्यवस्थेची शिफारस बलवंतराय मेहता (1957) समितीने केली होती.
868 / 999
महाराष्ट्रातील पंचायत व्यवस्था निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम कोणती समिती नेमली गेली?
1960 च्या वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रात त्रिस्तरीय व्यवस्थेची शिफारस केली व त्यानुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आली.
869 / 999
1948 साली दिल्ली येथे भरलेल्या प्रांतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणत्या व्यक्तीने भूषविले?
राजकुमारी अमृता कौर या भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. त्या संविधान समितीच्याही सदस्य होत्या. 1948 सालची प्रांतीय स्थानिक स्वराज्य संस्थांची बैठक ही त्या प्रकारची पहिलीच बैठक होती. पंडित जवाहरलाल नेहरूंनी या बैठकीत उद्घाटनाचे भाषण केले.
870 / 999
अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा. अ गट ब गट (i) 243 A (a) वित्त आयोग (ii) 243 I (b) जिल्हा नियोजन समिती (iii) 243 K (c) ग्रामसभा (iv) 243 ZD (d) पंचायतीच्या निवडणुका (i) (ii) (iii) (iv)
871 / 999
पंचायत राजची सुरुवात --- मधील नागोर येथे --- रोजी झाली.
2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था निर्माण केली गेली.
872 / 999
खालीलपैकी राज्य आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या योग्य जोड्या जुळवा. राज्य नाव (i) आंध्रप्रदेश (ंa) ब्लॉक पंचायत (ii) आसाम (b) अंचल समिती (iii) अरुणाचल प्रदेश (c) आंचलिक पंचायत (iv) केरळ (d) मंडल प्रजा परिषद (i) (ii) (iii) (iv)
आणखी काही राज्यांतील पंचायत समितींची नावे : 1) महाराष्ट्र -पंचायत समिती 2) गुजरात - तालुका पंचायत 3) कर्नाटक - मंडल पंचायत
873 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) पंचायत समिती सभापतीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे राजीनामा द्यावा लागतो. (ब) नगरपरिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तास देतात. पर्यायी उत्तरे :
नगर परिषदेचे सदस्य आपला राजीनामा नगराध्यक्षाकडे देतात. तर नगरपरिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा जिल्हाधिकार्याकडे देतो.
874 / 999
योग्य पर्याय निवडा. (अ) नगर परिषदांचे वर्गीकरण उत्पन्नाच्या आधारावर केले जाते. (ब) नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागातून एकच सदस्य निवडला जातो. (क) नगरपरिषदेच्या अध्यक्षाची निवड थेट जनतेकडून केली जाते. पर्यायी उत्तरे :
1994 पर्यंत नगर परिषदांचे वर्गीकरण त्यांच्या उत्पन्नाच्या आधारावर केले जात असे. आता लोकसंख्येच्या आधारावर केले जाते. - 2011 पूर्वी एका प्रभागातून एक सदस्य निवडला जात असे. 2016 च्या दुरुस्तीनंतर बहुसदस्यीय प्रणालीची तरतूद करण्यात आली आहे.
875 / 999
महानगरपालिकेची खालीलपैकी अनिवार्य कामे कोणती आहेत? (अ) शहराची सीमाचिन्हे दर्शविणे. (ब) विवाहनोंदणी (क) इमारती/जमिनीचे भूमापन (ड) जन्ममृत्यूची नोंद करणे. (इ) धोकादायक इमारती काढणे/हटवणे/पाडणे. (फ) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
b, c, f ही ऐच्छिक कामे आहेत.
876 / 999
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात?
अध्यक्ष पालकमंत्री असतात.
877 / 999
योग्य पर्याय ओळखा. (अ) प्रत्येक पंचायत समिती एक सरपंच समिती स्थापन करते. (ब) 15 सरपंच किंवा त्या कार्यक्षेत्रातील एकूण सरपंचाच्या 1/5 यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढे सरपंच हे सदस्य असतात. (क) सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षे असतो. (ड) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.
सदस्यांचा कार्यकाल 1 वर्षे इतका असतो. - पंचायत समितीचा उपसभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.
878 / 999
घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो?’ (अ) संसदीय शासन व्यवस्था (ब) कायद्याचे राज्य (क) धर्मनिरपेक्षता (ड) मूलभूत हक्कांचा सार (इ) संघराज्य व्यवस्था
मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येतो पण तो बदल करत असताना मूलभूत हक्कांचा सार बदलला नाही पाहिजे.
879 / 999
घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये आंतरराज्य परिषदेची तरतुद करण्यात आली आहे?
कलम 263 नुसार राष्ट्रपती आंतरराज्य परिषदेची स्थापना करू शकतात.
880 / 999
योग्य विधान/ने ओळखा. (अ) आंतरराज्यीय नदी जलविवाद न्यायाधिकरणाची स्थापना राष्ट्रपती करतात. (ब) आंतरराज्य परिषदेची स्थापना संसद करते.
आंतरराज्यीय नदी जल विवाद न्यायाधिकरणाची स्थापना संसद करते तर आंतरराज्य परिषदेची स्थापना राष्ट्रपती करतात.
881 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे आयरिश घटनेवरून स्वीकारली आहेत. (ब) मार्गदर्शक तत्त्वे देशात सामाजिक, आर्थिक व राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.
मार्गदर्शक तत्त्व सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. भारतीय राज्यघटनेमधील मार्गदर्शत तत्त्वे आयरिश संविधानामधून घेतली गेली. आयरिश संविधानामध्ये ती स्पेनच्या संविधानामधून घेतली गेली.
882 / 999
खालीलपैकी कोणती कलमे 42 वी घटनादुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आली आहेत? (अ) कलम 39 अ (ब) कलम 43 अ (क) कलम 45 (ड) कलम 48 अ
86 वी घटनादुरुस्ती 2002 नुसार कलम 45 मध्ये बदल करण्यात आला.
883 / 999
जोड्या लावा. अ गट ब गट (अ) अनुसूची 2 - (i) शपथ किंवा प्रतिज्ञा (ब) अनुसूची 3 - (ii) संघ, राज्य व समवर्ती सूची (क) अनुसूची 7 - (iii) पगार व भत्ते (ड) अनुसूची 8 - (iv) अनुसूचित भाषा (अ) (ब) (क) (ड)
884 / 999
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासंबंधी तरतुद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे?
पर्यायामधील कलमे ही मार्गदर्शक तत्त्वांमधून घेतली आहेत.
885 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ठ आहेत. (ब) मूलभूत हक्क न्यायप्रविष्ठ नाहीत.
मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाता येते. मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ठ नाहीत.
886 / 999
भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे?
संविधानाच्या 44 व्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केली आहे. समान नागरी कायद्यानुसार सर्व नागरिकांना समान वागणूक देणे (धर्म/जातीचा विचार न करता) अपेक्षित आहे.
887 / 999
खालील विधाने विचारात घ्या. (अ) राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश ग्यानी झैल सिंग समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आला. (ब) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. (क) कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मूलभूत कर्तव्ये - सरदार स्वर्ण सिंग समितीनुसार मूलभूत कर्तव्ये - कलम 51 अ
888 / 999
कोणत्या घटनादुरुस्तीने घटनेत अकरावे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले?
86 वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 11 वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. जन्मदाता किंवा पालकाने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास, त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
889 / 999
घटनेच्या कलम 352 नुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कधी घोषीत करू शकतात? (अ) युद्ध किंवा परकीय आक्रमण (ब) अंतर्गत अशांतता (क) सशस्त्र बंड (ड) पंतप्रधानांच्या लेखी सल्ल्यानुसार वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
कलम 352 नुसार राष्ट्रपती आणीबाणी घोषीत करू शकतात. सुरुवातीला अंतर्गत अशांतता या कारणावरून आणीबाणी लावता येत होती. मात्र 44 व्या घटनादुरुस्तीनुसार त्यात बदल करून त्यासाठी सशस्त्र बंड हा निकष ठेवला.
890 / 999
----- कलमानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते. (अ) कलम 356 (ब) कलम 352 (क) कलम 360 (ड) कलम 365
कलम 356 - राज्याची व्यवस्था घटनात्मक तरतूदींना अनुसरून चालवणे अशक्य असल्यास. कलम 365 - केंद्राचे निर्देश पाळण्यास कसूर केल्यास राज्यपालाच्या अहवालानुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते.
891 / 999
राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना राष्ट्रपती कोणत्या मूलभूत हक्कात घट करू शकत नाहीत?
कलम 359 नुसार राष्ट्रपती भाग 3 मधील कलम 20 व 21 वगळून इतर मूलभूत हक्कांत आणीबाणी दरम्यान घट करू शकतात.
892 / 999
राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (अ) राष्ट्रपती सर्व सेनादलाचे सरसेनापती असतात. (ब) राष्ट्रपती त्यांच्या सही शिक्क्यांद्वारे लोकसभा सभापतीची नियुक्ती करतात. (क) सर्व करार, तह राष्ट्रपतींच्या नावे केले जातात. (ड) संसद सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय देणे.
लोकसभा अध्यक्षाची निवड सदस्यांमार्फत होते.
893 / 999
विधान A : राष्ट्रपती धनविधेयक संसदेच्या पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत. विधान R : धनविधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने सभागृहात मांडले जाते.
संविधानाच्या कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या देण्यात आलेली आहे. तसेच कलम 109 मध्ये ते पारित करण्याची पद्धत देण्यात आली आहे.
894 / 999
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूकीबाबतच्या विवादावर सर्वोच्च न्यायालयात ----- कलमानुसार निर्णय घेतला जातो.
हा विवाद थेट सर्वोच्च न्यायालयात जातो व न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो.
895 / 999
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीकरिता उमेदवाराचे नामांकन ----- कडून सूचित केले जाते.
तसेच महाभियोगासाठी 1/4 संसद सदस्यांनी सह्या केलेल्या प्रस्ताव आवश्यक.
896 / 999
खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतात दुहेरी शासनपद्धतीची सुरुवात झाली?
- 1784 च्या पिट्स् इंडिया अॅक्टने कंपनीचे व्यापारविषयक व व राजकीय कार्य वेगवेगळे करण्यात आले. - कोर्ट ऑफ डायरेक्टर्स - व्यापारविषयक कार्य. - बोर्ड ऑफ कंट्रोल - राजकीय कार्य.
897 / 999
--- याला 'जातीय मतदारसंघा'चा जनक म्हणतात.
1909 च्या मॉर्ले-मिंटो कायद्याने भारतात सर्वप्रथम जातीय मतदारसंघाची सुरुवात झाली. यानुसार सर्वप्रथम मुस्लिमांना seperate electorate देण्यात आले.
898 / 999
भारत सरकारचा कायदा- 1919 संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या व योग्य पर्याय निवडा. (अ) या कायद्याची अंमलबजावणी 1921 सालापासून सुरू झाली. (ब) यानुसार प्रांतांमध्ये द्विगृही सभागृहाची तर केंद्रामध्ये द्विदल शासनपद्धती लागू झाली. (क) याच कायद्याने भारतात सर्वप्रथम प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली.
- या कायद्याने प्रांतामध्ये द्विदल शासनपद्धती व केंद्रात द्विगृही सभागृहाची स्थापना केली. - 1909 च्या कायद्याने सर्वप्रथम अप्रत्यक्ष निवडणुकांची सुरुवात झाली.
899 / 999
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) लॉर्ड माऊंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. (ब) त्यांनीच पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ दिली. पर्यायी उत्तरे :
स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे सी. राजगोपालचारी होते.
900 / 999
घटना समितीसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व योग्य पर्याय निवडा. (अ) सदस्यांची निवड प्रौढ मताधिकाराने प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे केलेली नव्हती. (ब) समितीच्या पहिल्या सभेला महात्मा गांधी उपस्थित नव्हते परंतु एम्. ए. जिना उपस्थित होते. पर्यायी उत्तरे :
घटनासमितीची निवड अप्रत्यक्ष मतदानाद्वारे व नामनिर्देशन पद्धतीने केली होती. समितीच्या पहिल्या सभेला गांधीजी आणि जिन्हा दोघेही उपस्थित नव्हते.
901 / 999
समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे समिती' असे घटना समितीचे वर्णन कोणी केले?
902 / 999
चुकीची जोडी निवडा भारतीय घटनेचे वर्णन व्यक्ती (अ) अर्धसंघराज्यीय घटना - के. सी. व्हिअर (ब) वाटाघाटीचे संघराज्य - मॉरिस जोन्स (क) सहकारी संघराज्य - गॅनविल ऑस्टिन पर्यायी उत्तरे :
Ivor Jennings : Federation with a centralising tendency.
903 / 999
राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? (अ) राष्ट्रपती (ब) पंतप्रधान (क) राज्यपाल (ड) नियंत्रक व महालेखापरीक्षक (इ) महान्यायवादी पर्यायी उत्तरे :
- दुसर्या अनुसूचीमध्ये खालील व्यक्ती/पदांच्या पगार, भत्ते यांचा समावेश होतो. - राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेचे सभापती व उपसभापती, कॅग, विधानसभेचे अध्यक्ष, डेप्युटी स्पीकर, विधान परिषदेचे सभापती.
904 / 999
भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? (अ) राष्ट्रपती (ब) उपराष्ट्रपती (क) महान्यायवादी (ड) पंतप्रधान व मंत्रीमंडळ (इ) नियंत्रक व महालेखापरीक्षक पर्यायी उत्तरे :
- घटनेतील भाग 5 मधील कलम 52 ते 78 दरम्यान कार्यकारी मंडळाची तरतूद देण्यात आली आहे. त्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, महान्यायवादी, पंतप्रधान आणि मंत्रिपरिषदेचा समावेश होतो.
905 / 999
जोड्या जुळवा. कलम तरतुदी (i) 72 (a) अध्यादेश काढण्याचा अधिकार (ii) 111 (b) क्षमादानाचा अधिकार (iii) 123 (c) केंद्र विधेयकास मंजुरी देण्याचा अधिकार (iv) 201 (d) राज्यविधेयकास मंजुरी देण्याचा अधिकार (i) (ii) (iii) (iv)
- वरील सर्व अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त आहेत.
906 / 999
योग्य विधाने ओळखा. (अ) राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दूर करता येते. (ब) नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. (क) महाभियोगासंबंधीची प्रक्रियेची सुरुवात कोणत्याही सभागृहातून सुरू केली जाऊ शकते. पर्यायी उत्तरे :
- कलम 61 मध्ये महाभियोगाची प्रक्रिया देण्यात आली आहे. या प्रक्रियेत नामनिर्देशित तसेच निर्वाचित सदस्य भाग घेतात. महाभियोगासाठी दोन्ही सभागृहांत एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमत आवश्यक.
907 / 999
खालीलपैकी कोणाला पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते? (अ) राष्ट्रपती (ब) पंतप्रधान (क) राज्यपाल (ड) उपराष्ट्रपती पर्यायी उत्तरे :
- राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्या पदग्रहणापूर्वी भारतीय घटनेच्या रक्षणाची शपथ घ्यावी लागते.
908 / 999
राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेत कोणते सदस्य भाग घेतात? (अ) संसदेचे निर्वाचित सदस्य (ब) संसदेचे नामनिर्देशित सदस्य (क) विधानसभेतील निर्वाचित सदस्य (ड) केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे सदस्य पर्यायी उत्तरे :
909 / 999
President does not act as chairperson for joint sitting. लोकसभा अध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. त्यांच्या अनुपस्थितीत लोकसभा उपाध्यक्ष हे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात.
910 / 999
संसद सदस्य किंवा राज्य विधानमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतात परंतु...
कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्रता देण्यात आल्या आहेत. त्यानुसार__________.
911 / 999
खालील पदांच्या श्रेष्ठत्वानुसार (अग्रक्रम) योग्यक्रम ओळखा. (अ) माजी राष्ट्रपती (ब) उपराष्ट्रपती (क) पंतप्रधान (ड) राज्यपाल पर्यायी उत्तरे :
Table of Precedence is related to the rank and order of the officials of the union and state Governments.
912 / 999
सर विल्यम हरकोर्ट - ‘Inter stellas Luna Minores’. जेनिंग्ज - घटनेतले सर्व रस्ते पंतप्रधानापर्यंत पोहोचतात. थॉमस मुन्रो - राज्याच्या जहाजांचा कॅप्टन.
913 / 999
योग्य विधाने ओळखा. (अ) उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी घटनेत किमान व कमाल वयोमर्यादा ठरवलेली आहे. (ब) उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करताना 20 मतदात्यांचा पाठिंबा तर 20 मतदात्यांचे अनुमोदन आवश्यक असते. क) उपराष्ट्रपतीस राष्ट्रपती तिसऱ्या अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे शपथ देतो. ड) भारतीय घटनेत उपराष्ट्रपतीचे पद अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आले आहे. पर्यायी उत्तरे :
उपराष्ट्रपती पदासाठी कमाल वयोमर्यादा नाही व शपथ तिसर्या अनुसूचीनुसार नसून कलम 63 नुसार दिली जाते.
914 / 999
योग्य विधान/ने ओळखा. (अ) भारतात कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानपदी करता येते. (ब) ब्रिटनमध्ये पंतप्रधान मात्र कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असावा लागतो. पर्यायी उत्तरे :
915 / 999
---- व्या घटनादुरुस्तीने मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसहित मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या 15 टक्के पेक्षा अधिक असणार नाही. पर्यायी उत्तरे :
916 / 999
भारतीय शासनपद्धती ही मोठ्या प्रमाणात ब्रिटिश शासनपद्धतीवर आधारलेली आहे. संसदीय शासनपद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांच्या परस्पर संबंधांची रचनासुद्धा बिटिश व्यवस्थेकडून घेण्यात आली आहे. अ हे विधान र चे कारण आहे. र हे अ चे कारण नाही.
917 / 999
अयोग्य विधाने/ने ओळखा. (अ) स्थगन प्रस्तावाचा प्राथमिक उद्देश हा तातडीच्या सार्वजनिक मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत असतो. (ब) स्थगन प्रस्तावाचा वापर कोणत्याही सभागृहात सरकारविरुद्ध करता येतो. (क) स्थगन प्रस्ताव स्विकारण्यासाठी 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो.
स्थगन प्रस्ताव हा फक्त लोकसभेतच दाखल केला जाऊ शकतो. जर प्रस्ताव करून घेतला तर सभागृहात किमान अडीच तास चर्चा करावी लागते.
918 / 999
जोड्या जुळवा. कलम तरतुदी (i) 108 (अ) अनुदानाच्या मागण्या (ii) 115 (ब) संयुक्त बैठक (iii) 116 (क) वित्तीय विधेयक (iv) 117 (ड) लेखानुदानाची मागणी (i) (ii) (iii) (iv)
919 / 999
संसदेच्या सभागृहाच्या ----- विभागीय स्थायी समित्या असून व त्या प्रत्येक समितीतील --- सदस्य लोकसभेतून तर ---- सदस्य राज्यसभेतून असतात.
नियम समितीच्या सूचनांनुसार 1993 साली 27 विभागीय स्थायी समित्यांची निर्मिती करण्यात आली. 2004 साली त्यांची संख्या वाढवून 24 करण्यात आली. प्रत्येक समितीत 31 सदस्य असतात. पैकी लोकसभेतून तर 10 राज्यसभेतून निवडले जातात.
920 / 999
अयोग्य विधान ओळखा. (अ) लोकलेखा समितीचा उगम हा भारत सरकार कायदा 1919 मध्ये आढळतो. (ब) लोकलेखा समिती हे केवळ लोकसभेचे प्रतिनिधित्व करते. (क) लोकलेखा समितीला लोकअंदाज समितीची जुळी बहीण म्हणतात. (ड) परंपरेनुसार समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असतो.
लोकलेखा समिती सर्वप्रथम 1921 मध्ये स्थापन करण्यात आली होती. भारत सरकार कायदा 1919 असणार्या तरतुदींनुसार या समितीची स्थापना करण्यात आली होती.
921 / 999
योग्य जोडी ओळखा. (a) भारताचा संचित निधी कलम 266 (b) भारताचे सार्वजनिक लेखे कलम 267 (c) भारताचा आकस्मिक खर्च निधी कलम 268
घटनेच्या भाग XII मध्ये भारताच्या संचित निधीचा उल्लेख आढळतो.
922 / 999
योग्य पर्याय निवडा. (अ) सभागृहात तारांकित प्रश्नाची उत्तरे मौखिक स्वरूपात देतात. (ब) अतारांकित प्रश्नांची उत्तरे सभागृहात लिखित स्वरूपात देतात. (क) प्रश्न काळाच्या माध्यमातून संसदेचे मंत्रिमंडळावर तसेच प्रशासनावर नियंत्रण साधता येते. (ड) अल्पसूचना प्रश्न 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन मांडता येते.
923 / 999
घटनेच्या ----- कलमामध्ये मंत्री व महान्यायवादी यांच्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Article 87 - राष्ट्रपतींचे अभिभाषण, Article 106 - सदस्यांचे पगार व भत्ते, Article 105 - संसद सदस्यांचे अधिकार व सवलती.
924 / 999
घटनेच्या सातव्या अनुसूचीमध्ये बदल कोणत्या प्रकारे करता येतो?
कलम 368 नुसार घटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये बदल करण्यासाठी विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्याची सहमती आवश्यक आहे. सातवी अनुसूची केंद्र व राज्यादरम्यान कायदेशीर विषयाची विभागणी आहे.
925 / 999
खालीलपैकी कोणत्या संस्था संवैधानिक आहेत? (अ) वित्त आयोग (ब) आंतरराज्यीय परिषद (क) विभागीय परिषदा (ड) निती आयोग पर्यायी उत्तरे :
कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली असून ती घटनात्मक संस्था आहे. कलम 263 नुसार आंतरराज्यीय परिषद. विभागीय परिषदा वैधानिक असून राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे स्थापन. निती आयोग ही कार्यकारी आदेशाद्वारे स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे ती संवैधानिक ही नाही व वैधानिकही नाही.
926 / 999
अयोग्य विधान ओळखा. (अ) राष्ट्रपती आंतरराज्य नदीचे विवाद सोडवण्यासाठी लवाद स्थापन करू शकतात. (ब) लवादाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असतो आणि त्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दर्जा असतो. (क) संसद कायद्याद्वारे कोणत्याही न्यायालयाला अशा विवादाबाबत अधिकारक्षेत्र वापरण्यास प्रतिबंध करू शकते. पर्यायी उत्तरे :
कलम 262 नुसार आंतरराज्य नदी विवादाबाबत संसदेत तरतुदी करता येतील. त्यानुसार संसदेने 1966 मध्ये कायदा केला. या कायद्यानुसार असा विवाद उत्पन्न झाल्यास संबंधित राज्याला केंद्राकडे तक्रार करता येईल व केंद्र त्या दिवसाच्या समाधानासाठी विवाद स्थापन करेल.
927 / 999
राष्ट्रपती ---- कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात.
353 - आणीबाणीचे परिणाम, 356 - राष्ट्रपती राजवट, 360 - आर्थिक आणीबाणी.
928 / 999
खालीलपैकी लोकसभेचा कोणता विशेष अधिकार आहे? (अ) धन विधेयक मांडणे. (ब) मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे. (क) राष्ट्रपतीस महाभियोग चालवणे. (ड) आणीबाणीस मान्यता देणे. पर्यायी उत्तरे :
कलम 109 नुसार धनविधेयक हे केवळ लोकसभेत प्रथम मांडले जाते. तसेच 75 नुसार मंत्रिमंडळ हे लोकसभेत सामूहीकरित्या जबाबदार असते. तर महाभियोग व आणीबाणीस मंजुरी बाबत दोन्ही सभागृहास समान अधिकार आहेत.
929 / 999
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) जम्मू आणि काश्मीर राज्याला 370 व्या कलमानुसार विशेष दर्जा देण्यात आला आहे. (ब) जम्मू काश्मीरची राज्यघटना 26 जानेवारी 1957 पासून अंमलात आली. (क) जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेत 111 सदस्य आहेत. पर्यायी उत्तरे :
Jammu & Kashmir 26 October 1947 भारतात सामील झाले. करारानुसार व भारतीय घटनेत कलम 370 समाविष्ट करण्यात आले. Jammu & Kashmir मध्ये 111 सदस्यांपैकी 24 पाकव्याप्त भागासाठी आहेत.
930 / 999
घटनेमध्ये दिलेल्या विशेष बहुमत या संज्ञेचा अर्थ काय?
कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करताना विशेष बहुमताची गरज असते.
931 / 999
विधानपरिषद निर्माण करणे किंवा नष्ट करण्यासाठी संसदेमध्ये ---- बहुमताची गरज असते.
नवीन घटकराज्याची स्थापना पाचवी व सहावी अनुसूची, संसदेत इंग्रजीचा वापर, सदस्यांचा भत्ते व पगार यासाठी सुद्धा साधे बहुमत पुरेसे असते.
932 / 999
मुलभूत संरचनेची तत्त्वे ही 24 एप्रिल 1973 नंतरच्या घटनादुरुस्तीस लागू असतील असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात स्पष्ट केले?
24 एप्रिल, 1973 रोजी केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचनेच्या कल्पनेच्या पहिल्यांदा उल्लेख केला होता. म्हणून त्या तारखेनंतरच्या घटनादुरुस्तींना मुलभूत संरचनेची तत्त्वे लागू असतील असे वामन राव खटल्यात स्पष्ट करण्यात आले.
933 / 999
केंद्राकडून आकारण्यात आलेला पण राज्यांकडून वसुली आणि वापर करण्यात येणारा कर खालीलपैकी कोणता?
कलम 268 नुसार केंद्र कर आकारत असते पण त्याची वसुली आणि वापर राज्यांकडून केला जातो.
934 / 999
खालीलपैकी कोणकोणत्या देशांमध्ये संसदीय शासन व्यवस्था अस्तित्वात आहे? (अ) ब्रिटन (ब) जपान (क) ब्राझील (ड) कॅनडा (इ) भारत पर्यायी उत्तरे :
ब्राझीलमध्ये अध्यक्षीय शासनपद्धती अस्तित्वात आहे. अध्यक्ष हा तेथील घटनात्मक तसेच राजकीय प्रमुख असतो.
935 / 999
खालीलपैकी कोणते घटनेचे संघराज्यात्मक वैशिष्ट्य नाही?
एकच राज्यघटना व एकात्मिक न्यायव्यवस्था ही घटनेची एकात्म (Unitary) वैशिष्ट्य आहेत. इतर सर्व ही संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आहेत.
936 / 999
योग्य पर्याय निवडा. (अ) भारतीय संघराज्यव्यवस्था ही राज्याराज्यांमधील कराराच्या परिणामस्वरूप तयार झाली आहे. (ब) राज्यांना संघराज्यातून वेगळे होण्याचा अधिकार आहे. पर्यायी उत्तरे :
घटनेच्या कलम 1 नुसार भारतीय संघराज्यव्यवस्था ही राज्यांचा संघ (Union of states) म्हणून स्पष्ट केली आहे त्याचा अर्थ राज्यांना स्वतंत्र होण्याचा अधिकार नाही व ते कोणत्याही कराराच्या परिणामाणे अस्तित्वात आलेले नाहीत.
937 / 999
जोड्या जुळवा. तरतुदी कलम (i) वित्त आयोग (a) 293 (ii) वैधानिक अनुदान (b) 280 (iii) ऐच्छिक अनुदान (c) 282 (iv) राज्यांची कर्जे (d) 275 (i) (ii) (iii) (iv)
938 / 999
महाराष्ट्रातील कटक मंडळे असलेली ठिकाणे निवडा. (अ) शिर्डी (ब) औरंगाबाद (क) देवळाली (ड) कामठी
महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. 1) देहू (पुणे) 2) खडकी 3) पुणे कॅम्प 4) अहमदनगर 5) देवळाली (नाशिक) 6) औरंगाबाद 7) कामठी
939 / 999
एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहेत?
जिल्हा परिषदेच्या दोन बैठकांमधील अंतर 3 महिन्यांचे असते. जिल्हा परिषदेची पहिली बैठक जिल्हाधिकारी बोलवतात. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली जाते.
940 / 999
गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो?