Chanakya Mandal Pariwar

Dharmadhikari Sir's Blogs

बांगलादेश निवडणूकबांगलादेशातल्या निवडणुकांचं पूर्वनियोजित कर्मकांड अपेक्षेप्रमाणं पार पडलं. १२ फेब्रुवारीला मतदान, १३ फेब्रुवारीपर्यंत मतमोजणी होऊन बीएनपी – बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदलाचा निर्णय जाहीर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. जून २०२२ मध्ये आयोगानं

विधानसभा निवडणूक निकालांनंतर दोन आठवड्यांनी महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी अखेर पार पडला. शपथविधीचा सोहळा देखणा होता. त्याचं व्यवस्थापन खूपच बारकाव्यानं

शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे.संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल बाहेर येत आहेत.

सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या शुभेच्छा! – अशी माझी ‘शुभ दीपावली’ची शुभेच्छा! या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी

लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे अर्थातच लोकशाहीच्या स्वभावाला अनुसरून सर्व विषयांमध्ये फक्त राजकारण एके राजकारण येतं आहे.

दिवसभराचे तास संपवून घरी येत असताना बातम्या तपासत होतो. तेव्हा सगळ्यात मोठी, गंभीर, धक्कादायक आणि महत्त्वाचं म्हणजे धोकादायक बातमी डोळ्यापुढं

नोकरी नाही, लोकसेवा रणरणत्या उन्हाळ्यात कोरडंठक्क पडलेलं रान असतं. एका ठिणगीचा अवकाश, की ते सारं रान पेटून उठतं. असं काहीसं पूजा खेडकर प्रकरणाबाबत

सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो,नमस्ते! नेहमीसाठीच, शाश्वतदेखील.सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छादेखील शाश्वत आहेत.तुमचा-माझा आजचा संवाद नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच लागू केला जाईल अशी माहिती आयोगाने दिली आहे.

प्रशासनाचा उल्लेख नेहमी ‘पोलादी चौकट’(स्टीलफ्रेम) असा होतो. ही वस्तुस्थिती आहे की आधुनिक काळातली भारतीय प्रशासनाची ही ‘पोलादी चौकट’ मुख्यतः आणि

अठराव्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्यास काही तास उरलेले असताना केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए संदर्भातील अधिसूचना काढली

Economics is to social sciences, what Mathematics is to sciences असं मला नेहमी वाटतं. याला वाक्याला दोन अर्थ आहेत. गणित

राम! राम!! सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो – राम! राम!! मला ओळखणारे तुम्ही सगळे क्षणभर विचारात पडले असाल; असे विचारात पडे-पडेपर्यंत

११ डिसेंबर २०२३…. या दिवसाचीही भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे

एखाद्या संपूर्ण समाजव्यवस्थेलाच, चुकीच्या मुद्द्याच्या आधारे, चुकीच्या मार्गावर नेता येतं का आणि अशी एखादी संपूर्ण समाजव्यवस्थाच चुकीच्या मार्गावर निघाली, तर

स्वातंत्र्याच्या शंभरीकडं वाटचाल करत असताना भारत देशासमोर अनेक गंभीर मुद्दे उभे आहेत. संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा लागू करणं हा

भारत-कॅनडा संबंधात ताणतणाव भारताची चांद्रयान मोहीम संपूर्णतः यशस्वी झाली. त्यानंतर जी२० परिषदेचं यशस्वी समापन झालं. रशिया-युक्रेन युद्धसहित एकूणच जागतिक परिस्थिती,

समान नागरी कायदा देशात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा, नव्यानं चर्चा होताना दिसते आहे. शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला.

नमस्ते! आणि अर्थातच, नेहमीप्रमाणे, कायमसाठी, सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! खूप आधीपासून मी माझ्या डायरीत एका भेटीच्या वेळेची काळजीपूर्वक नोंद करून

नमस्ते! …आणि अर्थातच, जे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, ज्यावर तुमचा विश्वास आहे, ते म्हणजे – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! जगताना

Main

This will close in 0 seconds